News Bharati

महाराष्ट्र

आदिवासी भागातील शिक्षणाची नवी पहाट, आश्रमशाळांच्या श्रेणीवाढीचा निर्णय

महाराष्ट्र राज्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक इतिहासात ५ मे २०२६ हा दिवस आदिवासी विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाणारा ठरला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या आश्रमशाळांच्या संदर्भात एक क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला. राज्यातील डोंगराळ आणि अतिदुर्गम भागातील आदिवासी मुलांच्या शिक्षणाची गती मंदावू नये, यासाठी २४ […]

आदिवासी भागातील शिक्षणाची नवी पहाट, आश्रमशाळांच्या श्रेणीवाढीचा निर्णय Read More »

मुंबईतील फेरीवाले : फुटपाथवरचे डिजिटल रिव्होल्यूशन!

मुंबई महापालिकेने ५ आठवड्यांत मुंबईतील ९९ हजार अधिकृत फेरीवाल्यांना क्यू आर कोड देण्यात येतील असे मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. १,२०० दुकानदार सदस्य असलेल्या गोरेगाव मर्चंट असोसिएशन सहित अजून काही व्यापारी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात अनधिकृत फेरीवाल्यां विरुद्ध याचिका दाखल केली होती. त्यावरच्या सुनावणीच्या वेळी महापालिकेने उच्च न्यायालयात हे आश्वासन दिले आहे. वास्तविक पाहता मुंबईमध्ये केवळ

मुंबईतील फेरीवाले : फुटपाथवरचे डिजिटल रिव्होल्यूशन! Read More »

महाराष्ट्रातील कापूस आणि उस शेतकऱ्यांना नवा दिलासा

कापूस आणि उसासाठी केंद्र सरकारचा पुढाकार भारतीय अर्थव्यवस्थेच्या रचनेत कृषी क्षेत्राचे स्थान आजही पायाभूत आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेतील स्पर्धा, वाढता उत्पादन खर्च आणि तंत्रज्ञानाची उणीव यांमुळे शेतीपुढील आव्हाने जटील, गुंतागुंतीची होत चालली आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील विदर्भात म्हणजे खासकरून कापूस आणि सोयाबीन या पिकांच्या उत्पादक पट्ट्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय देशाच्या चिंतेचा केंद्रबिंदू राहिला आहे. या

महाराष्ट्रातील कापूस आणि उस शेतकऱ्यांना नवा दिलासा Read More »

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजरा… संजय राऊतची!!

संजय राऊत हे २००४ पासून म्हणजे गेली २२ वर्षे राज्यसभेचे खासदार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या \”सामना\” या मुखपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. जगातील प्रत्येक विषयावर मतप्रदर्शन करण्याबाबत त्यांची ख्याती आहे. \”खोटे बोला पण रेटून बोला\” हा त्यांचा मतप्रदर्शनाचा खाक्या आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या आत्यंतिक द्वेषाने पछाडलेल्या संजय राऊत यांचा गेल्या काही

पिते दूध डोळे मिटूनी जात मांजरा… संजय राऊतची!! Read More »

बंगाल ते महाराष्ट्र: भाजपच्या विजयामुळे परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा!

मे २०२६ मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनुसार, भारतीय जनता पक्षाने (भाजप) ऐतिहासिक विजय मिळवत राज्याची सत्ता काबीज केली आहे. या निकालांनुसार, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या १५ वर्षांच्या सत्तेचा अंत झाला आहे.  ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पश्चिम बंगाल सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील वारंवार होणाऱ्या संघर्षामुळे केवळ पश्चिम बंगालच नाही, तर महाराष्ट्रातील

बंगाल ते महाराष्ट्र: भाजपच्या विजयामुळे परकीय गुंतवणुकीचा मार्ग मोकळा! Read More »

नरसापूरचा नराधम: सामाजिक संवेदनशीलतेचा ऱ्हास आणि सामूहिक वेदनेचा हुंकार

भोर तालुक्यातील नरसापुर परिसरात साडेतीन वर्षीय निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण  हत्या करण्यात आल्याची हृदय द्रावक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भिमराव कांबळे वय 65 राहणार साळवडे, तालुका भोर याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. राज्याभर संतापाची लाट उसळली आहे व  आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे मागणी होत आहे. पुण्याच्या भोर

नरसापूरचा नराधम: सामाजिक संवेदनशीलतेचा ऱ्हास आणि सामूहिक वेदनेचा हुंकार Read More »

स्वच्छ बसस्थानकांचे स्वप्न: खर्च प्रवाशांवर, जबाबदारी कोणाची? 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रातील सर्व राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवर १ जूनपासून प्रवाशांसाठी स्वच्छतागृहांचा वापर पूर्णपणे मोफत करण्यात येईल, अशी घोषणा केली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यातील बसस्थानकांमध्ये आणि बससेवेमधील स्वच्छता सुधारण्यासाठी प्रत्येक तिकिटावर दोन रुपये ‘स्वच्छता अधिभार’ लागू करण्यास सुरुवात केली आहे. हा निर्णय १५ एप्रिलपासून राज्यभर अमलात आला असून, या

स्वच्छ बसस्थानकांचे स्वप्न: खर्च प्रवाशांवर, जबाबदारी कोणाची?  Read More »

जबकी नगाड़ा बज ही गया है वांद्राचा बेहरामपाडा

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे लाईनवरील वांद्रे हे एक जंक्शन आहे. इथे पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईन एकत्र मिळतात. तसेच बाहेरगावी येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांसाठी वांद्रे टर्मिनस हे एक मोठे स्थानक आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला रेल्वे लाईनला चिकटून एक खूप मोठी झोपडपट्टी आहे. सुमारे १० एकर परिसरात भारतनगर आणि बेहराम पाडा या नावाने वसलेल्या या झोपडपट्ट्यांमध्ये

जबकी नगाड़ा बज ही गया है वांद्राचा बेहरामपाडा Read More »

शस्त्राघात शस्त्रच उत्तर प्राचीन युद्धकला

सांगली राजवाडा चौकात सुरू असलेल्या हिंदू एकता आंदोलन संघटना सांगली \”शिवोत्सव २०२६\” ची सांगता समारोप रक्षक गुरुकुल कुपवाड मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकाने सांगता करण्यात आली. या मर्दानी खेळाचा शुभारंभ रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह नितीनजी देशमाने, व भाजपाचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील, उद्योगपती प्रदीपजी बोथरा, तानाजीराव शिंदे, बाळासाहेब मोहिते, हिंदू एकताचे ज्येष्ठ नेते दत्तात्रेय भोकरे यांच्या

शस्त्राघात शस्त्रच उत्तर प्राचीन युद्धकला Read More »

मिरा रोडचा जिहाद : जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी

पालघर जिल्ह्यातील मीरा रोडमधील नया नगर परिसरात सोमवारी, २७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे जैब अन्सारी या एका माथेफिरूने २ सुरक्षारक्षकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही रक्षक गंभीर जखमी झाले असून, परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्याआधारे आरोपीला तातडीने अटक केली असून, आता या प्रकरणाचा तपास थेट

मिरा रोडचा जिहाद : जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी Read More »