News Bharati

महाराष्ट्र

स्वदेशी : देश सलामत तो ब्रॅंड पचास!!!

मध्य-पूर्वेतील इस्त्राएल-अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर क्रूड ऑईल व गॅसच्या पुरवठा साखळीवर झालेला विपरीत परिणाम. क्रूड ऑईल व गॅसच्या भडकलेल्या किंमती, त्यापायी खर्च होणारे देशाचे मौल्यवान परकीय चलन. एप्रिल २०२६ मधील वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भारताची एकूण व्यापार तूट वाढून $११९.३० अब्ज सुमारे ११९.३० अब्ज डॉलर झाली आहे. एकूण व्यापार (वस्तू आणि […]

स्वदेशी : देश सलामत तो ब्रॅंड पचास!!! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना : जालन्यात बहुउद्देशीय विपश्यना केंद्र

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली जालना येथे नियोजित विपश्यना केंद्र आणि बहुउद्देशीय सुविधेबाबत घेतलेला आढावा बैठक होती. जालना जिल्ह्यात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना’ अंतर्गत विपश्यना केंद्रासह वाचनालय, अभ्यासिका, धम्म केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र अशा बहुउद्देशीय सुविधांच्या उभारणीला गती देण्याचे निर्देश मंत्री शिरसाट यांनी यावेळी दिले. महाराष्ट्रातील विपश्यना केंद्रांची चळवळ आणि

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना : जालन्यात बहुउद्देशीय विपश्यना केंद्र Read More »

पवईत उभे राहणार आशियातील सर्वात मोठे ‘ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर’

महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे. न्यूयॉर्कस्थित प्रसिद्ध ब्रुकफील्ड ॲसेट मॅनेजमेंटने मुंबईतील पवई येथे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) विकसित करण्यासाठी १ अब्ज डॉलर (सुमारे ८,३०० कोटी रुपये) गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्राला तर उभारी मिळेलच, पण त्यासोबतच ३०,०००

पवईत उभे राहणार आशियातील सर्वात मोठे ‘ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर’ Read More »

महाराष्ट्रातील डिजिटल पेमेंट क्रांती व भविष्यातील दिशा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न आज वास्तवात उतरताना दिसत आहे. या क्रांतीचे नेतृत्व करण्यात महाराष्ट्र राज्य देशात अग्रस्थानी आहे. विशेषतः मुंबई आणि पुणे सारख्या महानगरांमध्ये पेटीएम, फोनपे आणि भीम यूपीआय यांसारख्या प्लॅटफॉर्ममुळे ‘ईझ ऑफ बिझनेस’ खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्र हे केवळ औद्योगिकदृष्ट्याच प्रगत नाही, तर डिजिटल व्यवहारातही देशाचे इंजिन

महाराष्ट्रातील डिजिटल पेमेंट क्रांती व भविष्यातील दिशा Read More »

मराठी विषयातील ‘नापास’ आकडेवारी: सत्य, विपर्यास आणि वास्तव

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) जाहीर केलेल्या दहावीच्या निकालाने राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात एक मोठी चर्चा घडवून आणली आहे. एका बाजूला ९२% ते ९५% पर्यंत पोहोचलेला एकूण निकाल समाधानकारक वाटत असला, तरी मराठी विषयात नापास होणाऱ्या ८०,००० विद्यार्थ्यांचा आकडा हा ८० हजाराहून अधिक आहे हा मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे,

मराठी विषयातील ‘नापास’ आकडेवारी: सत्य, विपर्यास आणि वास्तव Read More »

पॉक्सो कायदा, फाशी, फास्ट ट्रॅक न्यायालय

भोरमध्ये नुकत्याच झालेल्या चिमुकलीवरील अत्याचाराने जनक्षोभ उसळला जो अत्यंत रास्त आहे. ४ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करणारा नराधम ६५ वर्षाचा सराईत, तत्सम आरोपांखाली अटक झालेला विकृत गुन्हेगार होता. विकृती आणि गुन्हेगारांपासून संरक्षण देणे, समाजात शिक्षेचा धाक निर्माण करणे की जेणेकरून इतर व्यक्तींना जरब बसून गुन्हे करण्यापासून ते परावृत्त होतील हे कायद्याचे, न्यायसंस्थेचे आणि सरकारचे काम आहे.

पॉक्सो कायदा, फाशी, फास्ट ट्रॅक न्यायालय Read More »

१८५७ चा क्रांतीसूर्य: वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या बलिदानाचा इतिहास

भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास हा फक्त महानगरांतील चळवळींपुरता मर्यादित नाही, तर तो दऱ्याखोऱ्यांत आणि घनदाट जंगलांत राहणाऱ्या वनपुत्रांच्या रक्तानेही लिहिला गेला आहे. १८५७ च्या स्वातंत्र्यसमरात महाराष्ट्रातील चंद्रपूर-गडचिरोलीच्या भूमीतून एका तरुणाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. तो महान योद्धा म्हणजे ‘वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके’. आजच्या पिढीला बाबुरावांचा हा प्रेरणादायी लढा माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.

१८५७ चा क्रांतीसूर्य: वीर बाबुराव पुल्लेसूर शेडमाके यांच्या बलिदानाचा इतिहास Read More »

समरसतेचा नवा आयाम आणि दलित चळवळीचे स्थित्यंतर

‘समरसता’ ही संकल्पना आता केवळ संघ परिवारापुरती मर्यादित न राहता, दलित समाजातही रुजू लागली आहे. रामदास आठवले यांनी घोषित केलेला ‘समरसता मार्च’ हे याचे द्योतक आहे. ऐतिहासिकदृष्ट्या, दलित चळवळीने (विशेषतः दलित पँथरने) प्रस्थापित हिंदू, समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारधारांच्या मक्तेदारीविरुद्ध संघर्ष करून आपली एक ‘समांतर व्यवस्था’ उभी केली. या व्यवस्थेने दलित साहित्य, कला आणि संस्कृतीला स्वतंत्र

समरसतेचा नवा आयाम आणि दलित चळवळीचे स्थित्यंतर Read More »

संत चोखामेळा: आध्यात्मिक समरसतेचे अग्रदूत

संत चोखामेळा हे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील एक तेजस्वी नक्षत्र आहेत. चौदाव्या शतकात जेव्हा समाज वर्णव्यवस्था आणि जातिभेदाच्या उतरंडीत अडकलेला होता, तेव्हा चोखामेळा यांनी आपल्या भक्तीच्या बळावर आध्यात्मिक समरसतेचा पाया रचला. \”विठ्ठलभक्ती \” या एकाच केंद्रबिंदूभोवती त्यांनी आपले आयुष्य आणि साहित्य गुंफले. संत चोखामेळा यांची पुण्यतिथी हिंदू तिथी नुसार वैशाख वद्य पंचमी (किंवा वैशाख कृष्ण पक्ष

संत चोखामेळा: आध्यात्मिक समरसतेचे अग्रदूत Read More »

दिव्यांग शिष्यवृत्तीत वाढ: विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे बळ

शिक्षण हा कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीचा पाया असतो, पण शारीरिक किंवा मानसिक आव्हानांशी झुंजणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास अनेकदा आर्थिक अडचणींमुळे खडतर होतो. महाराष्ट्रातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्यात नवी उमेद जागवणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाने नुकताच घेतला आहे. उच्च माध्यमिक शिक्षणोत्तर (Post-HSC) अभ्यासक्रम करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत तब्बल १२ वर्षांनंतर भरीव वाढ करण्यात आली

दिव्यांग शिष्यवृत्तीत वाढ: विद्यार्थ्यांच्या प्रगतीला नवे बळ Read More »