News Bharati

महाराष्ट्र

मविआसाठी अस्लम शेख हेच मुंबईचे ‘झोरान ममदानी’?

सातत्याने निवडणुकीत आणि राजकीय डावपेचांमध्ये अपयश येत असल्याने काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील (मविआ) इतर घटक पक्ष सध्या थोडे गोंधळलेले दिसून येतात. जगातील सत्तापालटाच्या घटनांचा आधार घेत, भारतातही तसाच बदल घडवण्याची इच्छा ते वारंवार व्यक्त करतात. याच पार्श्वभूमीवर, वेळोवेळी इस्लामी विचारसरणी व्यक्त करण्यासाठी आणि इस्लामी कट्टरपंथीय ज्यांना शत्रू मानतात त्यांना लक्ष्य करण्यासाठी गाजलेले झोरान ममदानी न्यूयॉर्कचे […]

मविआसाठी अस्लम शेख हेच मुंबईचे ‘झोरान ममदानी’? Read More »

वैचारिक शरणागती ते राजकीय अध:पतन: ‘करून दाखवलं’चा पंचनामा

लोकशाहीच्या प्रगल्भ प्रवासात निवडणुका हा केवळ सत्तेचा सोपान नसून तो जनतेने दिलेल्या विश्वासाचा जाहीरनामा असतो. निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षांकडून घोषणांचे आणि टॅगलाईन्सचे पेव फुटते. सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून ‘करून दाखवलं’ या घोषवाक्याचा आक्रमकपणे प्रचार केला जात आहे. मात्र, जाहिरातींच्या झगमगाटात लपलेलं सत्य जेव्हा आपण अभ्यासू नजरेने शोधू लागतो, तेव्हा अडीच वर्षांच्या

वैचारिक शरणागती ते राजकीय अध:पतन: ‘करून दाखवलं’चा पंचनामा Read More »

पागडी इमारतींसाठी नवे धोरण: मुंबईच्या जुन्या प्रश्नावर ठोस पाऊल

मुंबई हे देशातील सर्वांत जुने आणि दाट लोकवस्तीचे शहर आहे. या शहरातील अनेक इमारती स्वातंत्र्यपूर्व काळातील आहेत. या इमारतींमध्ये पागडी पद्धतीने राहणारी हजारो कुटुंबे आजही वास्तव्यास आहेत. पागडी पद्धत अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. मात्र ही व्यवस्था आजच्या काळाशी सुसंगत राहिलेली नाही. त्यामुळे ती मुंबईसाठी गंभीर समस्या ठरली आहे. पागडी पद्धत ही एक जुनी भाडेप्रणाली आहे.

पागडी इमारतींसाठी नवे धोरण: मुंबईच्या जुन्या प्रश्नावर ठोस पाऊल Read More »

घर देणारा विकास, संस्कृती जपणारा विकास

मुंबईत सण आले की शहराचं रूपच बदलतं. गणपतीचा गजर, ढोल-ताशांचा नाद, दहीहंडीची तयारी—या सगळ्यात मुंबईचा जीव आहे. या उत्सवांमधून आपली ओळख दिसते, आपली संस्कृती जिवंत राहते. पण या आनंदाच्या गडबडीत एक प्रश्न अनेकांच्या मनात सतत असतो—आपलं घर सुरक्षित आहे का? आज मुंबईत हजारो कुटुंबं जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहतात. पावसाळा सुरू झाला की गळती, तडे,

घर देणारा विकास, संस्कृती जपणारा विकास Read More »

संकट महाराष्ट्रावर नाही, तर ठाकरे बंधूंच्या राजकारणावर!

मुंबई : \”राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रावर संकट असल्याचे सांगून एकत्र येण्याची भाषा करत आहेत. मात्र, वास्तव हे आहे की महाराष्ट्र प्रगतीपथावर असून मराठी माणूस आपल्या कामात स्थिर आहे. त्यामुळे हे प्रश्न महाराष्ट्राचे नसून ठाकरे बंधूंच्या ढासळत्या राजकारणाचे आहेत,\” अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला आहे. राज

संकट महाराष्ट्रावर नाही, तर ठाकरे बंधूंच्या राजकारणावर! Read More »

भाजपच्या नव्या चेहऱ्यांबाबत पुण्यात औत्सुक्य, मतदारांचाही मिळतोय प्रतिसाद

पुणे महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने यावेळी अनेक प्रभागांमध्ये नवे उमेदवार दिले असून प्रथमच निवडणूक लढवत असलेल्या या उमेदवारांबाबत पुण्यात औत्सुक्य आहे.  उमेदवारी देताना वेगवेगळ्या समाजघटकांना भाजपने संधी दिली आहे आणि या नव्या उमेदवारांनाही मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. सई आपल्या हक्काची…भाजपने प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावती मधून सर्वसाधारण महिला गट या जागेवर बावीस वर्षांच्या

भाजपच्या नव्या चेहऱ्यांबाबत पुण्यात औत्सुक्य, मतदारांचाही मिळतोय प्रतिसाद Read More »

पुण्यासाठी दीडशे किलोमीटरची मेट्रो, एक हजार ई-बस : भाजपकडून संकल्पपत्रात अनेक योजना जाहीर

पुण्यात सध्या ३२ किलोमीटर अंतरात मेट्रो सेवा सुरू असून आगामी काळात ती १५० किलोमीटरपर्यंत विस्तारित करण्याचे उद्दिष्ट आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी एक हजार ई-बस घेतल्या जाणार असून विमानतळाचाही विस्तार पूर्ण होणार असल्याची घोषणा केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात केली. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीसाठी संकल्पपत्र तयार केले असून पुणेकरांसाठी या संकल्पपत्रात अनेक

पुण्यासाठी दीडशे किलोमीटरची मेट्रो, एक हजार ई-बस : भाजपकडून संकल्पपत्रात अनेक योजना जाहीर Read More »

पाणी, घर, उद्योग आणि रोजगार; आधुनिक धुळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा ‘महासंकल्प’!

धुळे : \”२०१७ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केल्यानंतर आज पुन्हा एकदा नव्या धुळ्याच्या निर्मितीसाठी आम्ही सज्ज आहोत. धुळे महानगरपालिकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे,\” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित ‘कमळ विजयी संकल्प सभेत’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री गिरीष महाजन, जयकुमार रावल,

पाणी, घर, उद्योग आणि रोजगार; आधुनिक धुळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा ‘महासंकल्प’! Read More »

परिक्षा पे चर्चा – विद्यार्थ्यांची अलिप्तता

गेल्या आठवड्यात एक बातमी वाचली की ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून भाग घेणाऱ्यांची संख्या समाधानकारक नाही. याकडे एका व्यक्तीने सुनियोजित पद्धतशीर काम केले नसणार असे न म्हणता वेगळया प्रकारे पहावे लागेल. अनेक घटकांचा एकत्रित परिणाम आहे हा. अनेक अंगांनी पोखरलेल्या शिक्षण व्यवस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जेव्हढे लक्ष घालणे गरजेचे आहे तेव्हढे महत्व

परिक्षा पे चर्चा – विद्यार्थ्यांची अलिप्तता Read More »

पुण्यात देवेंद्र फडणवीस आक्रमक, अजितदादांना म्हणाले, आधी आरसा पाहा !

पुण्याच्या विकासासाठी भाजपने काय केले, असे विचारणाऱ्यांनी आधी आरसा पहावा आणि आपण काय केले याचा विचार करावा, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्यातील सभेत लक्ष्य केले. कात्रज येथील सभेत फडणवीस यांनी आक्रमक होत अजित पवारांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. पुण्यात आयोजित सभेत फडणवीस यांनी भाजप-राष्ट्रवादीतील संघर्षाला थेट हात घातला. अजित

पुण्यात देवेंद्र फडणवीस आक्रमक, अजितदादांना म्हणाले, आधी आरसा पाहा ! Read More »