News Bharati

पश्चिम महाराष्ट्र

ही दोस्ती भुलायची नाय…मित्राच्या बंदोबस्ताला मित्र…

‘दोस्ती भुलायची नाय’…धडाकेबाज चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्यावर चित्रीत हे गाणे काल बऱ्याच लोकांना आठवले. श्री मुरलीधर मोहोळ केंद्र सरकारमध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून नियुक्त आहेत. सामान्य माणसातील एक असे आपल्या कामाचे स्वरुप, कुठलाही बडेजाव न राखता आपल्या तालमीतील मित्राला ओळख दाखवणे आणि आपल्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस मित्राच्या गळ्यात पडणे […]

ही दोस्ती भुलायची नाय…मित्राच्या बंदोबस्ताला मित्र… Read More »

अक्कलकोट महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे, पहिला तालुका – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर : ‘पूर्वी अक्कलकोट (Akkalkot) हा महाराष्ट्राचा शेवटचा तालुका मानला जायचा परंतु आम्ही ही भूमिका बदलली, आता महाराष्ट्राची सुरुवात अक्कलकोटपासून होत आहे,’ असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलय. दरम्यान, अक्कलकोट, सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांचे आज सोलापूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित लाडक्या बहिणींशी आणि भावांशी

अक्कलकोट महाराष्ट्राचा शेवटचा नव्हे, पहिला तालुका – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

देवेंद्र फडणवीसांनी 24 गावांना पाणीपुरवठ्याचे आश्वासन पूर्ण केले

सोलापूर : पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील (Pandharpur Assembly Constituency) 24 गावांचा पाण्याचा प्रश्न खूप बिकट बनलेला होता. या 24 गावात दुष्काळी परिस्थिती होती. आपण यापूर्वी या 24 गावांना पाणी देण्याचा शब्द दिलेला होता, तो आज पूर्ण होत असल्याचे समाधान आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांनी केले. आंधळगाव तालुका मंगळवेढा येथे आयोजित महाराष्ट्र कृष्णा

देवेंद्र फडणवीसांनी 24 गावांना पाणीपुरवठ्याचे आश्वासन पूर्ण केले Read More »

संविधान स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते, संविधान बदल हे हेतुपूर्वक केलेला अपप्रचार – ॲड. विजय गव्हाळे

कोल्हापूर, 29 सप्टेंबर 2024 : संविधान स्वतः चे रक्षण स्वतः करू शकते अशी त्याची रचना बाबासाहेबांनी करून ठेवली आहे. भारत देशांमध्ये 29 राज्य, 10 धर्म, 136 कोटी लोकसंख्या आणि हजारो भाषा असून देखील संविधानाने देशाला एकत्र बांधून ठेवलेले आहे. कोणी काहीही केले तरी संविधानाच्या मूलभूत गाभ्याला धक्का लावता येणार नाही. आज अति सामान्य समाज मुख्य

संविधान स्वतःचे रक्षण स्वतः करू शकते, संविधान बदल हे हेतुपूर्वक केलेला अपप्रचार – ॲड. विजय गव्हाळे Read More »

\”अहिल्यानगर नको, अहमदनगर हवं\”; शरद पवारांकडे मुस्लिम समाजाची मागणी

अहिल्यानगर : मागील कित्येक वर्षांपासून अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी वारंवार केली जात होती. अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ (Ahilyanagar) करावे, अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत होती. या सर्व बाबींचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून ‘अहिल्यानगर’ झाल्याची घोषणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये केली होती. त्यामुळे जिल्‍ह्याच्‍या नामांतराचा मार्ग

\”अहिल्यानगर नको, अहमदनगर हवं\”; शरद पवारांकडे मुस्लिम समाजाची मागणी Read More »

माढ्यात आ. बबनराव शिंदेंविरोधात पुतण्याचे बंड

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे माढ्याचे आ. बबनराव शिंदे यांच्या विरोधात त्यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी जाहीरपणे बंडाची ‘तुतारी’ फुंकली आहे. माढा तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी तसेच तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी केले. माढा तालुक्याचे राजकारण फक्त कारखानदारांभोवतीच फिरत आहे. माढा विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून लढवण्यास इच्छुक आहे

माढ्यात आ. बबनराव शिंदेंविरोधात पुतण्याचे बंड Read More »

सोलापूर : प्रशासकीय मान्यतेसाठी सरपंचांची गर्दी

सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, ग्रामपंचायत विभागासह इतर विभागांतील कामांना प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी जिल्ह्यातील सरपंच, ठेकेदारांनी जिल्हा परिषदेत गर्दी केली जात आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहित येत्या पंधरा दिवसांत लागेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोहोळ इथल्या एका कार्यक्रमात केल्यानंर जिल्ह्यातील नेते, सरपंच आणि ठेकेदार सर्तक झाले आहेत. जिल्हा नियोजन समिती आणि जिल्हा परिषदेच्या सेसफंडाचा

सोलापूर : प्रशासकीय मान्यतेसाठी सरपंचांची गर्दी Read More »

कोल्हापुर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर : महाराष्ट्राच्या (Maharashtra) दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले भाजपचे (BJP) नेते केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी कोल्हापुर येथे श्री महालक्ष्मी अंबाबाई मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी सर्वांच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी आई महालक्ष्मी चरणी प्रार्थना केली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन केंद्रीय मंत्री अमित शाह

कोल्हापुर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन Read More »

स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या हस्ते झाले ‘निर्मल वारी अभियान’ पुस्तिकेचे विमोचन

सोमवार दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी सोलापूर येथे झालेल्या धर्माचार्य चिंतन संमेलनात स्वामी गोविंद देवगिरी महाराजांनी निर्मल वारी अभियान या पुस्तिकेचे विमोचन केले. 17 सप्टेंबर रोजी ‘वक्फ बोर्ड’ आणि ‘एकगठ्ठा मतदानाचा धडा’ या दोन पुस्तिकांचे स्वामीजींनी पुण्यात विमोचन केले होते. अशा प्रकारच्या पुस्तकांची समाजाला फार जास्त आवश्यकता आहे असे मत स्वामीजींनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी

स्वामी गोविंद देवगिरी महाराजांच्या हस्ते झाले ‘निर्मल वारी अभियान’ पुस्तिकेचे विमोचन Read More »

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बंदची हाक

मराठा आरक्षणासाठी आंदोलन  सुरु असून  मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील गेले काही दिवसांपासून आंतरवली सराटीत उपोषण करत आहेत. तसंच धनगर आरक्षणासाठी धनगर समाजाचे नेते आणि पदाधिकारीही वेगवेगळ्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. सकल मराठा समाजाचे काही नेत्यांनी पंढरपुरात  येऊन  धनगर समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण करत असलेल्या धनगर नेत्यांची भेट घेतली. जरांगे पाटील यांनी धनगर एसटी आरक्षणाला आपला

मराठा आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात बंदची हाक Read More »