News Bharati

महामुंबई

जबकी नगाड़ा बज ही गया है वांद्राचा बेहरामपाडा

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे लाईनवरील वांद्रे हे एक जंक्शन आहे. इथे पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईन एकत्र मिळतात. तसेच बाहेरगावी येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांसाठी वांद्रे टर्मिनस हे एक मोठे स्थानक आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला रेल्वे लाईनला चिकटून एक खूप मोठी झोपडपट्टी आहे. सुमारे १० एकर परिसरात भारतनगर आणि बेहराम पाडा या नावाने वसलेल्या या झोपडपट्ट्यांमध्ये […]

जबकी नगाड़ा बज ही गया है वांद्राचा बेहरामपाडा Read More »

मिरा रोडचा जिहाद : जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी

पालघर जिल्ह्यातील मीरा रोडमधील नया नगर परिसरात सोमवारी, २७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे जैब अन्सारी या एका माथेफिरूने २ सुरक्षारक्षकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही रक्षक गंभीर जखमी झाले असून, परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्याआधारे आरोपीला तातडीने अटक केली असून, आता या प्रकरणाचा तपास थेट

मिरा रोडचा जिहाद : जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी Read More »

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी \”उधळपट्टीचा छंद\” या शीर्षकाखाली मुंबईच्या पाणीपुरवठा व विकासावर लिहिलेला मनभावी लेख वाचला. पहिले म्हणजे हा लेख आदित्य ठाकरे यांनी स्वतः लिहिला असण्याची शक्यता खूपच कमी वाटते. त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना जसा पेड सर्व्हे करून स्वतः ला भारतातील \”बेस्ट मुख्यमंत्री\” म्हणून घोषित केले जायचे.

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी Read More »

 मुंबई महापालिकेतील दुग्धशर्करा योग – तावडे आणि भिडे 

भारताची पहिली महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा आज नोंदवला गेला आहे. स्थापनेनंतर तब्बल १६१ वर्षांनी, मुंबई महापालिकेला प्रथमच महिला आयुक्त मिळाली आहे — आणि हा ऐतिहासिक मान अश्विनी भिडे यांनी पटकावला आहे. मावळते महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून अश्विनी भिडे यांनी पदाची सूत्रे स्वीकारली आणि १ एप्रिल पासून त्या पदभार

 मुंबई महापालिकेतील दुग्धशर्करा योग – तावडे आणि भिडे  Read More »

वॉटर मेट्रोमुळे मुंबईकरांच्या पर्यावरणपुरक प्रवासाला मिळणार गती

वेळेच्या बचती सह प्रवास होणार सुखकर, १.८ कोटी प्रवाश्यांना सेवा देण्याचे उद्दिष्ट मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. या आर्थिक राजधानीला गती देण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि मोठ मोठे उड्डाण पुल याचा मोठा उपयोग करण्यात आला. यामुळे वाहतुक कोंडीतुन मुंबईकराची छोडीफार सुटका झाली. पण या वाहतूक कोंडीतून वेळ वाचू शकेल असा पर्याय सरकारनी काढला आहे. मुंबईला असलेला

वॉटर मेट्रोमुळे मुंबईकरांच्या पर्यावरणपुरक प्रवासाला मिळणार गती Read More »

भाव तेथे देव… पर्यावरणपूरक गणेशोत्सव…

शनिवार, २८ मार्च २०२६च्या महाराष्ट्र टाईम्समध्ये पहिल्या पानावर \”पर्यावरणपूरक मूर्तींसाठीच मंडप\” अशी एक उत्साहवर्धक बातमी दिली आहे. बातमीचा मतितार्थ असा आहे की, \”येत्या गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने मूर्तीकारांना तात्पुरत्या मंडपाची परवानगी देताना केवळ पर्यावरण पूरक मूर्ती घडवण्याची आणि त्यांच्या विक्रीची अट घातली आहे. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारास आवश्यक ती जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार

भाव तेथे देव… पर्यावरणपूरक गणेशोत्सव… Read More »

मुंबई : रामनवमीनिमित्त २००० ड्रोन्सचा भव्य शो

मुंबई : रामनवमीच्या पावन मुहूर्तावर मुंबईकर एका ऐतिहासिक दृश्यात्मक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आझाद मैदानावर २६ आणि २७ मार्च २०२६ रोजी तब्बल २००० ड्रोन्सचा भव्य शो आयोजित करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि महाराष्ट्राची समृद्ध परंपरा यांचा हा अद्भूत मिलाफ सायंकाळी ७:०० वाजल्यापासून मुंबईकरांना विनामूल्य अनुभवता येईल. या सोहळ्याचे खास

मुंबई : रामनवमीनिमित्त २००० ड्रोन्सचा भव्य शो Read More »

‘भक्ती शक्ती’ रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

वाशी (नवी मुंबई) : हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज हरिनामाचा गजर करत प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि प्रवाशांसाठी वाशी येथे \”भक्ती शक्ती रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा २०२६\” चे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था, छत्रपती शिवराय भजन मंडळ (वाशी), श्री संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ आणि नवविधा भक्ती

‘भक्ती शक्ती’ रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेला भाविकांचा उदंड प्रतिसाद Read More »

२७ आणि २८ मार्चला दादरमध्ये मुंबई शहर ग्रंथोत्सव

मुंबई : मुंबईतील ग्रंथप्रेमी आणि साहित्य रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहर जिल्ह्याचा ‘जिल्हा ग्रंथोत्सव’ येत्या २७ व २८ मार्च २०२६ रोजी दादर (पूर्व) येथील ऐतिहासिक मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे. विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि वाचनविषयक उपक्रमांनी हा दोन दिवसीय सोहळा संपन्न होणार आहे. ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी, २७ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजता

२७ आणि २८ मार्चला दादरमध्ये मुंबई शहर ग्रंथोत्सव Read More »

गझनी सिकंदराची उरली न मृतीकाही तिथे हा दाऊद कोण?

मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या इन्किलाब या उर्दू वृत्तपत्राच्या शुक्रवार, २० मार्च २०२६ e-आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर शीर्षस्थानी ही बातमी दिली आहे. \”दाऊद इब्राहिमची रत्नागिरीतील वडिलोपार्जित मालमत्ता लिलावात विकली, मुंबईकराने खरेदी केली\” शिर्षकाच्या खाली छोट्या फॉन्टमध्ये \”या शेतजमिनींच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या लिलावाची पूर्तता ही एक मोठी उपलब्धी मानली जात आहे, मात्र खरेदी करणाऱ्याचे नाव सध्या गुप्त ठेवण्यात

गझनी सिकंदराची उरली न मृतीकाही तिथे हा दाऊद कोण? Read More »