News Bharati

महामुंबई

रामनवमीनिमित्त ठाण्यात ‘संगीत रामायण (हिंदी)’ सोहळ्याचे आयोजन

ठाणे : रामनवमीचे औचित्य साधून ठाण्यातील रसिक प्रेक्षकांसाठी प्रभू श्रीरामांच्या जीवनकार्यावर आधारित “संगीत रामायण (हिंदी)” या भव्य संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गंधार इव्हेंट्स आयोजित आणि एस.डी. आर्ट्स निर्मित हा सोहळा गुरुवार, २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४:०० ते ७:०० या वेळेत राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम महर्षी […]

रामनवमीनिमित्त ठाण्यात ‘संगीत रामायण (हिंदी)’ सोहळ्याचे आयोजन Read More »

लोअर परळ येथे १९ ते २६ मार्च दरम्यान ‘सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने ‘महासंस्कृती’ अभियानांतर्गत राज्याच्या सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यासाठी लोअर परळ येथे ‘सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. १९ मार्चपासून सुरू झालेला हा महोत्सव २६ मार्च २०२६ पर्यंत चालणार असून, मुंबईकरांना दररोज सायंकाळी सांस्कृतिक मेजवानी अनुभवायला मिळत आहे. हा महोत्सव दररोज सायंकाळी ७:३० वाजता

लोअर परळ येथे १९ ते २६ मार्च दरम्यान ‘सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन Read More »

प्रजासत्ताक दिनी प्रथम ठरलेला महाराष्ट्राचा चित्ररथ मुंबईकरांच्या भेटीला; गिरगाव येथे प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई : नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी ‘कर्तव्यपथा’वर पार पडलेल्या भव्य संचलनात देशभरात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचे आता मुंबईत आगमन झाले आहे. गिरगाव येथे या चित्ररथाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती, प्रगत संत परंपरा, कला आणि परंपरागत वैभवाचे प्रभावी

प्रजासत्ताक दिनी प्रथम ठरलेला महाराष्ट्राचा चित्ररथ मुंबईकरांच्या भेटीला; गिरगाव येथे प्रदर्शनाचे आयोजन Read More »

‘संस्कृती संवर्धन’चा पुढाकार; पावणे दोन लाख विद्यार्थ्यांनी दिली रामायण-महाभारतावर आधारित परीक्षा

ठाणे : सध्याच्या काळात सर्वच क्षेत्रांत नैतिकतेचे पतन होत असताना, भावी पिढीला रामायण, महाभारत आणि थोर महापुरुषांच्या प्रेरणादायी विचारांची ओळख करून देण्यासाठी ‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’ सातत्याने कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या सांस्कृतिक परीक्षेत महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील सुमारे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यामध्ये ठाणे विभागातील ७८ शाळांमधील ९ हजार विद्यार्थ्यांचा समावेश

‘संस्कृती संवर्धन’चा पुढाकार; पावणे दोन लाख विद्यार्थ्यांनी दिली रामायण-महाभारतावर आधारित परीक्षा Read More »

\”व्यवहार केवळ हिंदूंसोबतच\”; ‘द केरळ स्टोरी २’ पाहिल्यानंतर पालघरमध्ये हिंदूंचा मोठा निर्धार

पालघर : ‘द केरळ स्टोरी २’ हा चित्रपट पाहिल्यानंतर पालघरमधील एका चित्रपटगृहात हिंदू प्रेक्षकांनी एकत्र येत एक महत्त्वाचा सामाजिक आणि आर्थिक निर्धार केला आहे. चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांनी केवळ आपल्याच धर्माचे अनुसरण करण्याचा आणि दैनंदिन व्यवहार केवळ हिंदू बांधवांसोबतच करण्याचा संकल्प श्रीरामाची शपथ घेऊन केला. चित्रपटगृहातील उपस्थित हिंदू बांधवांना असे आवाहन करण्यात आले की, \”आपण हिंदूंनी

\”व्यवहार केवळ हिंदूंसोबतच\”; ‘द केरळ स्टोरी २’ पाहिल्यानंतर पालघरमध्ये हिंदूंचा मोठा निर्धार Read More »

तरुण खाटीकच्या मारेकऱ्यांना फाशी द्या; उल्हासनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’

ठाणे/उल्हासनगर : दिल्ली येथील तरुण खाटीक हत्याप्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी उल्हासनगरमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी (१५ मार्च) भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिलांसह शेकडो हिंदुत्वनिष्ठ नागरिक सहभागी झाले होते. हा मोर्चा उल्हासनगर क्र. ३ येथील शांतीनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावरून सुरू झाला. तेथून छत्रपती शिवाजी

तरुण खाटीकच्या मारेकऱ्यांना फाशी द्या; उल्हासनगरमध्ये सकल हिंदू समाजाचा भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ Read More »

“सोळावं वरीस धोक्याचं” स्वरोत्सवातून सुलोचना चव्हाण यांना स्वरांजली

मुंबई : आपल्या पहाडी आवाजाने आणि ठसकेबाज गायकीने लावणीला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत “सोळावं वरीस धोक्याचं\” या विशेष स्वरोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सुलोचना चव्हाण यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक लोकप्रिय आणि अजरामर लावण्या गायल्या आहेत. या कार्यक्रमात त्यांच्या याच लोकप्रिय रचनांचे सादरीकरण

“सोळावं वरीस धोक्याचं” स्वरोत्सवातून सुलोचना चव्हाण यांना स्वरांजली Read More »

साहित्याचा जागर; लेखिका ज्योत्स्ना देवधर जन्मशताब्दी निमित्त ‘अक्षर ज्योत’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : सुप्रसिद्ध मराठी लेखिका ज्योत्स्ना देवधर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या अजरामर साहित्याचे सादरीकरण आणि त्यांच्या आयुष्यावर आधारित निवडक गाण्यांचा ‘अक्षर ज्योत’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी

साहित्याचा जागर; लेखिका ज्योत्स्ना देवधर जन्मशताब्दी निमित्त ‘अक्षर ज्योत’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन Read More »

धर्मांतर आणि देहव्यापार रॅकेट; कट्टरपंथी अमरीन-आफरीन बहिणींच्या टोळीचा तपास तीव्र

मुंबई/भोपाळ : कथित धर्मांतर, लैंगिक अत्याचार आणि देहव्यापार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अमरीन आणि आफरीन या दोन कट्टरपंथी बहिणींच्या तपासातून दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे. या दोघींचे कुटुंब भोपाळमधील कुख्यात ‘इराणी छावणी’शी (इराणी डेरा) जोडलेले असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी आता या गुन्हेगारी कोनातून तपास सुरू केला आहे. तपासादरम्यान असे दिसून आले आहे

धर्मांतर आणि देहव्यापार रॅकेट; कट्टरपंथी अमरीन-आफरीन बहिणींच्या टोळीचा तपास तीव्र Read More »

“हिंद-दी-चादर” सांस्कृतिक कार्यक्रमाचे वाशी येथे आयोजन

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय मार्फत, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त “हिंद-दी-चादर” या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नाट्य, गीत आणि नृत्य यांचा संगम असलेला एक प्रभावी सांस्कृतिक आविष्कार असणार आहे. सुमारे ६० कलावंतांच्या संचातून

“हिंद-दी-चादर” सांस्कृतिक कार्यक्रमाचे वाशी येथे आयोजन Read More »