News Bharati

महामुंबई

चरैवेति-चरैवेति हा मंत्र विसरलेले उध्दव ठाकरे

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते  विधिमंडळाच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नव्हते. नियमाप्रमाणे ६ महिन्याच्या आत त्यांना विधिमंडळाच्या कोणत्यातरी सदनाचे सदस्य होणे बंधनकारक होते. मात्र त्याचवेळी कोरोना काळ सुरू असल्यामुळे देशातील सर्व निवडणुका […]

चरैवेति-चरैवेति हा मंत्र विसरलेले उध्दव ठाकरे Read More »

KEM: आमची माती आमची माणसं आमची नावं…

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या लाहोरमधील ९ ठिकाणांची इस्लामी नावे बदलून त्यांना पुन्हा मूळ हिंदू किंवा ब्रिटिशकालीन नावे देण्यात आली आहेत. लाहोरच्या इस्लामपुराचे नाव कृष्णनगर करण्यात आले असून तेथील बाबरी चौक पुन्हा एकदा जैन मंदिर चौक बनला आहे. मौलाना जफर अली चौकाचे नामकरण पुन्हा पूर्वीप्रमाणे लक्ष्मी चौक असे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नव्या नामकरणाविरोधात

KEM: आमची माती आमची माणसं आमची नावं… Read More »

वांद्रे पूर्वेच्या गरीब नगरमध्ये सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम

मुंबईत रेल्वेचा मोठा धडाका, ५० नवीन गाड्यांचा मार्ग मोकळा होणार मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पश्चिम रेल्वेने आज एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. वांद्रे (पूर्व) येथील ‘गरीब नगर’ भागात गेल्या अनेक वर्षांपासून असलेले प्रचंड अतिक्रमण हटवण्याची मोठी मोहीम आज, १९ मे २०२६ रोजी सुरू झाली. न्यायालयीन लढा आणि दीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर प्रशासनाने

वांद्रे पूर्वेच्या गरीब नगरमध्ये सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम Read More »

अर्बन नक्षल्यांची मग्रुरी : चित भी मेरी पट भी मेरी!

शहरी नक्षलवाद (एल्गार परिषद) प्रकरणात आरोपी असलेले तेलुगु कवी वरवरा राव आणि वकील सुधा भारद्वाज यांनी जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले आहे. असा दावा करून त्यांचा जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) शुक्रवारी, १५ मे २०२६ रोजी मुंबईतील विशेष न्यायालयात धाव घेतली. न्यायालयानेही NIAच्या या अर्जाची दखल घेऊन वरवरा राव आणि सुधा भारद्वाज यांना

अर्बन नक्षल्यांची मग्रुरी : चित भी मेरी पट भी मेरी! Read More »

मुंबई विमानतळ : कचऱ्याचा पुनर्वापर, वसुंधरेचे रक्षण

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (MIAL) द्वारे संचालित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला (CSMIA) कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) कडून प्रतिष्ठित ‘झिरो वेस्ट टू लँडफिल (ZWL) प्लॅटिनम – क्लास I रेटिंग’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. MIAL हा अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड (AAHL) आणि एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) यांचा संयुक्त उपक्रम असून, त्यात AAHL ची

मुंबई विमानतळ : कचऱ्याचा पुनर्वापर, वसुंधरेचे रक्षण Read More »

१५ वर्षांनंतर पुन्हा हाती घेतली पाटी : नवी मुंबईतील कचरावेचक महिलांचा संघर्षमय विजय

नवी मुंबईतील ११ कचरा वेचक महिलांनी दहावीची बोर्ड परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्या आहे. स्त्री  मुक्ती संघटना आणि प्रभात यांच्या संयुक्त विद्यमाने या महिलांना पुन्हा एकदा शैक्षणिक प्रवाह मध्ये येता आलं. या सर्व महिला पुन्हा  विद्यार्थी दशेत १५ ते २० वर्षांनी आल्या होत्या. शिक्षणातून दूर गेलेल्या या स्त्रिया पुन्हा शिक्षणामध्ये येताना जे काही  प्रश्न निर्माण होतात, ते सगळे प्रश्न आणि

१५ वर्षांनंतर पुन्हा हाती घेतली पाटी : नवी मुंबईतील कचरावेचक महिलांचा संघर्षमय विजय Read More »

नको माया नको दया खणून काढा हे ड्रग्ज माफिया

मे २०२६ मध्ये मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल १०० कोटी रुपयांच्या मूल्याचा मेफेड्रोन (एमडी) ड्रग तयार करण्याचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी मालाडच्या मालवणी व गोराईच्या मनोरी मध्ये केलेल्या कारवाईत ड्रग तयार करण्यासाठी वापरला जाणारा सुमारे ४ लाख रुपये किमतीचा कच्चा माल, रसायने आणि प्रयोगशाळेतील उपकरणे मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली आहेत. या

नको माया नको दया खणून काढा हे ड्रग्ज माफिया Read More »

मुंबई : पाणी टंचाईमागील सत्य आणि सरकारी उपाययोजना

गळती, चोरी आणि वाढती मागणी केंद्रातील मोदी सरकारच्या ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील जलवाहिन्यांच्या जाळ्याचे आधुनिकीकरण केले जात आहे. मुंबईची तहान भागवणारी जलप्रणाली १५० किलोमीटरपेक्षा जास्त लांब पसरलेली आहे. ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांमधून मुंबईच्या वेशीपर्यंत येईपर्यंतच पाण्याचा संघर्ष सुरू होतो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा,

मुंबई : पाणी टंचाईमागील सत्य आणि सरकारी उपाययोजना Read More »

मुंबईचा पार्किंग ‘क्राइसिस’ आणि रोबोटिक पार्किंग

मुंबईतील वाहन घनता देशात सर्वाधिक असून, ५१.३४ लाख वाहनांसाठी केवळ ४०,००० ते ५०,००० अधिकृत पार्किंग स्लॉट्स उपलब्ध आहेत. म्हणजेच दर १०० वाहनांमागे फक्त १ ते २ स्लॉट्स उपलब्ध असल्याने अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. बीएमसीने हुतात्मा चौक (फ्लोरा फाउंटन) येथे ४ स्तरांचे भूमिगत रोबोटिक पार्किंग सुरू केले आहे (क्षमता: १९४ गाड्या).

मुंबईचा पार्किंग ‘क्राइसिस’ आणि रोबोटिक पार्किंग Read More »

मुंबईतील फेरीवाले : फुटपाथवरचे डिजिटल रिव्होल्यूशन!

मुंबई महापालिकेने ५ आठवड्यांत मुंबईतील ९९ हजार अधिकृत फेरीवाल्यांना क्यू आर कोड देण्यात येतील असे मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. १,२०० दुकानदार सदस्य असलेल्या गोरेगाव मर्चंट असोसिएशन सहित अजून काही व्यापारी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात अनधिकृत फेरीवाल्यां विरुद्ध याचिका दाखल केली होती. त्यावरच्या सुनावणीच्या वेळी महापालिकेने उच्च न्यायालयात हे आश्वासन दिले आहे. वास्तविक पाहता मुंबईमध्ये केवळ

मुंबईतील फेरीवाले : फुटपाथवरचे डिजिटल रिव्होल्यूशन! Read More »