News Bharati

विशेष

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा

मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा केंद्रबिंदू आझाद मैदान होते. राज्यभरातून लाखो आंदोलक तेथे दाखल झाले होते. या प्रचंड जनसमुदायाला उन्हाचा तडाखा, दमट हवामान, पावसाच्या सरी, थकवा आणि आजारपण यांसारख्या अनेक नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले. इतक्या मोठ्या संख्येने लोक एकाच ठिकाणी जमल्याने पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा आणि तातडीची मदत या गरजा प्रकर्षाने पुढे येतात. अशा […]

मराठा आंदोलनात सेवा भारतीची निस्वार्थ सेवा Read More »

गणेशोत्सवाची लोकमान्यता आणि राजमान्यता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील भारतीय जनता पार्टी महायुती सरकारने यंदा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला, ही अत्यंत महत्त्वाची घडामोड आहे. गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करणे म्हणजे अखेरीस या उत्सवाला राजमान्यता मिळणे आहे. ब्रिटिश राजवटीची पकड घट्ट झाली होती. समाज हताश झाला होता. १८५७ च्या स्वातंत्र्य समराने इंग्रजांना धक्का दिला

गणेशोत्सवाची लोकमान्यता आणि राजमान्यता Read More »

ओळख… नंदीबैलवाले जमातीची

महाराष्ट्रात ३१ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याचा स्वागतार्ह निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. भटके विमुक्त समाजात या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या जमातींचा इतिहास प्राचीन आहे. या जमाती लोकसंस्कृतीच्या अविभाज्य घटक राहिल्या आहेत. त्यातील नंदीबैलवाले या जमातीची ओळख. नंदीबैलवाले ही एक पारंपरिक भटकंती करणारी जमात असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी

ओळख… नंदीबैलवाले जमातीची Read More »

कोल्हापूरची परंपरा सजीव देखाव्यांची

कोल्हापूर शहराची ओळख सांगणाऱ्या गोष्टींमध्ये गणेशोत्सवातील सजीव देखावे या परंपरेचा समावेश आहे. येथील गणेश मंडळे पौराणिक, ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवरील सजीव देखावे गणेशोत्सवात सादर करतात. त्यांचे सादरीकरण आणि त्याचा लोकांवर पडणारा प्रभाव विलक्षण आहे. कोल्हापुरात गणेशोत्सवातील वातावरण चैतन्याने भरलेले असते. शहराच्या जुन्या पेठांमध्ये या कालावधीत उत्साहाला भरते येते. घरातील महिला मंडळी दुपारचे नैवेद्य, जेवण आटोपून

कोल्हापूरची परंपरा सजीव देखाव्यांची Read More »

विधायकतेची प्रचिती देणारा पुण्याचा गणेशोत्सव

श्री गणरायांचे आगमन झाल्यानंतर महाराष्ट्रात गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. श्री गणेशोत्सव हे पुण्याचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य. पुण्याच्या गणेशोत्सवाची कीर्ती देशातच नव्हे, तर देशाबाहेरही पोहोचली आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाचे अनेक पैलू आहेत. गणेश मंडळांचे सामाजिक कार्य हा त्यातील एक लक्षणीय पैलू. त्याची ओळख या लेखातून होईल. पारतंत्र्यात खितपत पडलेल्या समाजाला जागे करण्यासाठी आणि लोकांमध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवून त्यांना राष्ट्रकार्यासाठी प्रवृत्त

विधायकतेची प्रचिती देणारा पुण्याचा गणेशोत्सव Read More »

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग २

वारंवार होरायझन प्रणालीबद्दल अनेक शाखांमधील सहाय्यक पोस्ट मास्तर बरेच मुद्दे मांडून त्यांच्या अडचणी मांडत असताना सुद्धा; पोस्ट खाते कोणतीही तक्रार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र सॉफ्टवेअर पूर्णतः दोषमुक्त असल्याचा पोस्ट खात्याचा विश्वास अनाठायी होता, अन्यायकारक होता, अर्थात खात्याला ते दिसतच नव्हते किंवा पहायचे नव्हते. परिणाम स्वरूप १००० पेक्षा अधिक पोस्ट कर्मचाऱ्यांचे आयुष्य उध्वस्त झाले.  २००० सालापासून

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग २ Read More »

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस

महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्यात शासन निर्णय काढून यापुढे ‘३१ ऑगस्ट हा दिवस “भटके विमुक्त दिवस” म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. सरकारी कार्यालय, शाळा, संस्था याठिकाणी या वर्षापासून हा दिवस साजरा होणार आहे. अनेक वर्षांपासून भटके विमुक्त समाज व संस्थांची ही मागणी होती परंतु मागील ७२ वर्षांपासून वंचित व उपेक्षित समाजाच्या या मागणीला शासन केराची टोपली

‘३१ ऑगस्ट – भटके विमुक्त दिवस’ – एक सामाजिक आत्मपरीक्षणाचा दिवस Read More »

भारताला विश्वगुरू बनविण्याला संघाचा शतकोत्तर प्रवास समर्पित – सरसंघचालक मोहन भागवत

भारताची अखंड उन्नती आणि त्याला पुन्हा एकदा विश्वगुरूच्या सिंहासनावर विराजमान करणे, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासामागचा अढळ संकल्प आहे. स्थापना असो वा कार्यपद्धती, विस्तार असो वा दैनंदिन कामकाज, या प्रत्येक टप्प्यात भारतमातेची निस्सीम सेवा हाच केंद्रबिंदू राहिला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नवी दिल्लीतील विज्ञान भवन

भारताला विश्वगुरू बनविण्याला संघाचा शतकोत्तर प्रवास समर्पित – सरसंघचालक मोहन भागवत Read More »

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल

परदेशात घडलेल्या घोटाळ्यांचा अगदी लहानसा उल्लेख आपण आपल्या येथील वृत्तपत्रात वाचतो. (अर्थात याबद्दलची अगदी सविस्तर माहिती सुदैवाने सहजपणे माहितीच्या आंतरजालात उपलब्ध आहे.) ग्रूमिंग गँग घोटाळ्या सारखेच या घोटाळ्यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या लहानशा बातमीने देखील माझे लक्ष वेधून घेतले. जसे जसे याबद्दल अधिक माहिती मिळत गेली, तसे मनात संताप, ताण व वैफल्य अशी संमिश्र भावना निर्माण होऊ

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल Read More »

\”राणी दुर्गावती योजना : इतिहासातून ‘स्व’ ची पुनर्शोध यात्रा

इतिहास म्हणजे केवळ भूतकाळाच्या घटना नसतात. तो आपल्या संस्कृतीचा पाया असतो, आत्मसन्मान जागवणारी प्रेरणा असतो. काही नावं अशी असतात जी केवळ वीरकथाच सांगत नाहीत, तर आपल्याला आपल्या मुळांची आठवण करून देतात. राणी दुर्गावती हे असंच एक नाव. महाराष्ट्र शासनाने जनजातीय समाजासाठी राबविणाऱ्या योजनेला तिचं नाव दिलं आहे, आणि हा निर्णय केवळ प्रशासनिक नाही तर सांस्कृतिक

\”राणी दुर्गावती योजना : इतिहासातून ‘स्व’ ची पुनर्शोध यात्रा Read More »