News Bharati

विशेष

‘संघाचे शताब्दी वर्ष म्हणजे राष्ट्रचेतनेचा उत्सव’

शताब्दीनिमित्त विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे प्रकाशन  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आज प्रथमच स्मृतिचिन्ह नाणे आणि टपाल तिकीट प्रकाशित झाले. नवी दिल्लीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे यांच्या उपस्थितीत हा अनोखा क्षण साकारला. १०० रुपयाच्या नाण्यावर भारताचे राष्ट्रीय चिन्ह, भारतमातेची प्रतिमा, […]

‘संघाचे शताब्दी वर्ष म्हणजे राष्ट्रचेतनेचा उत्सव’ Read More »

छंदाचे रूपांतर झाले सामाजिक कार्यात, सुषमा गोडबोले यांचे असिधारा व्रत

अनाथ मुलांसाठी वैयक्तिक स्तरावर आगळे-वेगळे काम करणाऱ्या सेवाभावी गृहिणी अशी सुषमा गोडबोले यांची ओळख आहे. अनाथ मुलांना दरवर्षी नवीन कपडे शिवून देण्याच्या त्यांचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असाच. एका छंदातून सुरू झालेल्या त्यांच्या या उपक्रमाची ओळख अनेकांना निश्चितच प्रेरणा देईल. जीवन जगताना प्रत्येक माणूस काही ना काही छंद जोपासतो. आपले मन रमवण्यासाठी माणसाला छंद आवश्यकही असतो. पण, या

छंदाचे रूपांतर झाले सामाजिक कार्यात, सुषमा गोडबोले यांचे असिधारा व्रत Read More »

धर्मशास्त्राची रोजच्या व्यवहाराशी सांगड घालणाऱ्या डाॅ. आर्या जोशी

डाॅ. आर्या जोशी यांचे संशोधन आणि लेखन सतत सुरू असते. ते संशोधन अतिशय सोप्या शब्दांमध्ये जनमानसापर्यंत कसे पोहोचेल, यासाठी त्या करत असलेले प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांच्या कार्याची ही ओळख. धर्मशास्त्र हा विषय केवळ संस्कृत ग्रंथांमध्ये अभ्यासण्यापेक्षा तो आपल्या रोजच्या जगण्याशी जोडून दाखविण्याचे महत्त्वपूर्ण काम करत असलेल्या संशोधक म्हणून डाॅ. आर्या जोशी यांची ओळख सांगता येईल. धर्मशास्त्र संस्कृत ग्रंथांमध्ये

धर्मशास्त्राची रोजच्या व्यवहाराशी सांगड घालणाऱ्या डाॅ. आर्या जोशी Read More »

डॉ. अमिता आचार्य: सेवाव्रतातील तारा निखळला

गुजरातच्या सुरत नगरीत मध्यमवर्गीय घरात जन्मलेली एक साधी, सरळ मुलगी पुढे जनजाती सेवेसाठी आपले अख्खे आयुष्य अर्पण करेल, याची कल्पना कुणालाही नव्हती. ती मुलगी होती डॉ. सौ. अमिता आचार्य (Dr. Amita Acharya). वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला साध्या डॉक्टरकीपेक्षा काहीतरी वेगळे, अर्थपूर्ण जीवन हवे होते. तिच्या आयुष्याला नवे वळण मिळाले तेव्हा, जेव्हा २५ मार्च १९८४

डॉ. अमिता आचार्य: सेवाव्रतातील तारा निखळला Read More »

रामायण: राजधर्मापासून राष्ट्रधर्मापर्यंत 

भारतीय संस्कृतीचे अनेक शाश्वत प्रवाह हजारो वर्षांपासून समाजमनाला समृद्ध करत आले आहेत. रामायण आणि महाभारत ही महाकाव्यं तर या प्रवाहाची उगमस्थान आहेत. यापैकी महर्षी वाल्मिकींनी रचलेलं रामायण सामाजिक, राजकीय आणि नैतिक आचरणाचा एक दीपस्तंभ आहे. त्याचं महत्त्व केवळ एका ‘प्राचीन ग्रंथा’पुरते मर्यादित नाही; आज ते एक जिवंत राजकीय-सामाजिक तत्त्वज्ञान म्हणून आपल्यासमोर उभे आहे. जे भारताच्या

रामायण: राजधर्मापासून राष्ट्रधर्मापर्यंत  Read More »

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग ४

अन्यायाची पराकाष्ठा पोस्ट खात्याने स्वतःचा लौकिक वाचवण्यासाठी केलेले टोकाचे प्रयत्न आणि सर्व शक्तिनिशी घोटाळ्या बद्दलचे सर्व पुरावे दडपण्यासाठी केलेले पुरेपूर प्रयत्न केले हे सारे सविस्तर पाहिले. खात्याला वाटले की हे प्रतिष्ठा वाचवण्यासाठी गरजेचे होते. वस्तुस्थिती मात्र त्यापेक्षा अगदी वेगळी असल्याने या प्रयत्नाला यश आले नाही. पीडितांना न्याय मिळण्यासाठी २ दशके इतकी वाट पहावी लागली,अनेकांची अशाच

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग ४ Read More »

तो क्षण, तो आवाज आणि एका राष्ट्राचा आत्मगौरव

१८९३ साल…शिकागो शहर… अमेरिकेच्या भौतिक आणि तांत्रिक प्रगतीच्या प्रदर्शनाचा उत्सव साजरा होत होता. ‘वर्ल्ड कोलंबियन एक्सपोझिशन’च्या त्या भव्य झगमगाटात, जगाला अमेरिकेच्या सामर्थ्याची जाणीव करून देण्याचा हा एक प्रयत्न होता. याच उत्सवाचा एक भाग म्हणून जागतिक धर्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं; वरवर पाहता सर्वसमावेशकतेचा आणि वैश्विक बंधुत्वाचा उदात्त हेतू समोर ठेवून. पण त्या भव्य मंचाच्या

तो क्षण, तो आवाज आणि एका राष्ट्राचा आत्मगौरव Read More »

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग ३

अन्यायाची पराकाष्ठा मागच्या लेखात आपण पाहिले की पोस्ट मास्तरांवर पैशांच्या तुटीबद्दल दोषारोप झाले, त्यानंतर त्यांना अपार यातनांना सामोरे जावे लागले. त्यांची आयुष्येच उध्वस्त झाली. कोणताही गुन्हा केलेला नसताना दुःख सहन करावे लागले. संपूर्ण जीवनभर तो डाग अनावश्य बाळगावा लागला. जेंव्हा त्यांच्यावर ब्रिटन मध्ये पैशाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला, तेंव्हा त्या केसेस कायद्याने लढणे प्राप्तच होते.

ब्रिटनमधील पोस्ट ऑफिस घोटाळा: सरकारी यंत्रणा आणि प्रशासनाचे गौडबंगाल भाग ३ Read More »

युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत भारतीय परंपरांचा ठसा

कुटियाट्टमचा गंभीर रंगाविष्कार, वैदिक मंत्रोच्चारांचा कालातीत नाद, झारखंड–ओडिशा–बंगालमधील छाऊ नृत्याचा वीररस, कोलकात्याच्या दुर्गापूजेतील सामूहिक ऊर्जा आणि गुजरातच्या गरब्याचा थिरकायला लावणारा ताल — भारतीय जीवनशैलीचे हे अनेक रंग आता जगभर मान्य झाले आहेत. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत  (Intangible Cultural Heritage List) या परंपरांचा समावेश होऊन भारताची सांस्कृतिक ओळख अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे. २००८ ते

युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत भारतीय परंपरांचा ठसा Read More »

गोव्यातील गणेशोत्सव : घराघरांतला, परंपरेचा आणि निसर्गसंपन्नतेचा उत्सव

गोव्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. मुख्य म्हणजे या उत्सवाची परंपरा गोव्यातील गावा-गावांत, वाड्या- वाड्यांमध्ये आणि घराघरांत जोपासली जात आहे. गोव्यातील या पारंपरिक आणि वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्याची ही ओळख. गणेशोत्सव म्हटला की मुंबई, पुण्यातील भव्य सार्वजनिक मंडप आणि मिरवणुका डोळ्यासमोर येतात. पण गोव्यातील गणेशोत्सव यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. येथे गणपती हा प्रत्येक घरात चतुर्थीच्या दिवशी,

गोव्यातील गणेशोत्सव : घराघरांतला, परंपरेचा आणि निसर्गसंपन्नतेचा उत्सव Read More »