News Bharati

विशेष

ती फुलराणीचा निर्माता तो पुलराजा… स्मृतिदिन

किमान ५ दशके आपल्या कथाकथनाने आणि लिखाणाने महाराष्ट्राला खळखळवून हसवणाऱ्या पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे उर्फ पुल उर्फ भाई यांचा आज २६ वा स्मृतिदिन… \”निखळ विनोद\” हे पुलंच्या विनोदाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य…त्यांनी आपल्या लिखाणातून मराठी माणसाच्या सवयी, स्वभाव आणि समाजातील विसंगतींवर अत्यंत हलक्या फुलक्या आणि उपरोधिक शैलीत भाष्य केले आहे…१९४३ साली अभिरुची मासिकाच्या एका अंकामध्ये ‘अण्णा वडगावकर’ […]

ती फुलराणीचा निर्माता तो पुलराजा… स्मृतिदिन Read More »

संवेदनशीलपणाचा प्रत्यय : एका शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री

शेतकरी महिलेच्या खांद्यावरचे जू उतरले ; शेतकरी कुटुंबाला दिलासा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींशी झुंज देत आहेत. निसर्गाच्या लहरीपणासोबतच साधनसामग्रीचा अभाव, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक मर्यादा यामुळे अनेक कुटुंबांचे जीवन संघर्षमय झाले आहे. लातुर जिल्ह्यातील वलांडी येथील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. ते दुसऱ्याची शेती बटाई करत

संवेदनशीलपणाचा प्रत्यय : एका शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री Read More »

मरावे परी नेत्ररुपी उरावे १० जून नेत्रदान दिवस

आज १० जून… जागतिक नेत्रदान दिन… जागतिक दृष्टीदान दिनाचं सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे लोकांना नेत्रदानाचं महत्त्व पटवून देणे आणि नेत्रदानाविषयी जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे असा आहे… भारतासह अनेक देशांमध्ये आजही अंधत्व ही मुख्य समस्या आहे… जागतिक आरोग्य संघटनेनुसार कॉर्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि

मरावे परी नेत्ररुपी उरावे १० जून नेत्रदान दिवस Read More »

क्रांतिसूर्याला मानवंदना : ‘लोकभवन’मध्ये घुमला ‘तारपा’ अन् ‘बोहाडा’चा नाद!

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आपल्या अचाट धैर्याने ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारे आदिवासींचे आराध्य दैवत, जननायक ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृती आजही कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत. अवघ्या २५ वर्षांचे अल्प आयुष्य लाभलेल्या या महानायकाने ‘जल, जमीन आणि जंगल’ यांच्या रक्षणासाठी तसेच आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी उभारलेला ‘उलगुलान’ (मोठे, महान बंड) आजही अन्याय आणि शोषणाविरुद्ध लढण्याची

क्रांतिसूर्याला मानवंदना : ‘लोकभवन’मध्ये घुमला ‘तारपा’ अन् ‘बोहाडा’चा नाद! Read More »

तेथे कर माझे जुळती…लान्स नाईक मीनाक्षी सुंदरम ए.

हे आहेत लान्स नाईक मीनाक्षी सुंदरम ए…. चेहऱ्यावर गोळी लागूनही न थांबणारे एक बहादुर सैनिक… १९ डिसेंबर २०२४ रोजी… ते दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथे एका दहशतवादविरोधी कारवाईत हिरीरीने आघाडीवर होते… त्यावेळी ते आर्टिलरी रेजिमेंटच्या ३४ राष्ट्रीय रायफल्समध्ये कार्यरत होते… दहशतवाद्यांशी झालेल्या जीवघेण्या चकमकीदरम्यान त्यांच्या चेहऱ्यावर आणि उजव्या खांद्यावर गोळ्या लागून त्यांना गंभीर जखमा झाल्या… या

तेथे कर माझे जुळती…लान्स नाईक मीनाक्षी सुंदरम ए. Read More »

जननायक बिरसा मुंडा पुण्यस्मरण दिन… ९ जून

अवघे २५ वर्षांचे अल्पायुष्य लाभलेले जनजातीय लोकनायक बिरसा मुंडा यांचा आज ९ जून रोजी बलिदान दिन आहे… त्यावेळच्या बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये… आणि आजच्या झारखंड राज्यात बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ रोजी आजच्या झारखंड राज्याच्या खुंटी जिल्ह्यातील उलिहातु या गावी… सुगना मुंडा आणि करमी मुंडा या दाम्पत्याच्या पेटी झाला… त्यांचा जन्म गुरुवारी (बृहस्पतिवार) झाल्यामुळे मुंडा

जननायक बिरसा मुंडा पुण्यस्मरण दिन… ९ जून Read More »

घर मोठं असतं म्हणजे त्याच्या भिंती मोठ्या असतात असं नाही!

आजच्या विभक्त कुटुंब पद्धतीच्या काळातही, सणावारी जमणारी वडीलधारी भावंडं, त्यांची मुलं, सूना-जावई, नातवंडं, त्याने भरून जाणारं अंगण, देवघरातील रोजची घंटा एवढ्यानेही घर मोठं होतं. देशमुखांचं घर असंच मोठं होतं. पाच भावंडं. प्रत्येकाचं शिक्षण, संसार, नोकरी, शहरं वेगवेगळी. कोणी पुण्यात, कोणी नाशिकला, कोणी मुंबईत, कोणी नागपुरात. धाकटा भाऊ शरद पुण्यात स्थायिक झाला होता. पण सगळ्यांची पाळंमुळं

घर मोठं असतं म्हणजे त्याच्या भिंती मोठ्या असतात असं नाही! Read More »

दप्तराचा ‘ग्रीन स्कोअर’… एका नव्या जाणिवेची सुरुवात

आजवर आपण शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याची चर्चा अनेकदा केली आहे. न्यायालयापासून ते शिक्षण तज्ज्ञांपर्यंत सर्वांनीच हे ओझे कमी करण्यासाठी विविध उपाय सुचवले. परंतु बदलत्या काळाची पावले ओळखून आता दप्तराकडे केवळ ‘वजन’ या दृष्टिकोनातून न पाहता त्याकडे पर्यावरणीय जाणिवांचा निर्देशांक’ म्हणजेच ‘ग्रीन स्कोअर’ म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. दप्तराचा ग्रीन स्कोअर म्हणजे विद्यार्थ्यांच्या रोजच्या वापरातील

दप्तराचा ‘ग्रीन स्कोअर’… एका नव्या जाणिवेची सुरुवात Read More »

‘पीओपी’चा पुनर्वापर: पर्यावरण रक्षणात एक शाश्वत पाऊल

दरवर्षी गणेशोत्सवानंतर लाखो भाविक जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. परंतु, यादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) मुळे निर्माण होणारे पर्यावरणावरचे संकट वर्षानुवर्षे अधिक गडद होत चालले होते. या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेला निर्णय- ‘विसर्जित पीओपी मूर्तींपासून पुन्हा नवीन मूर्ती आणि स्टडी टेबल यांसारख्या विविध वस्तू बनविणे’-

‘पीओपी’चा पुनर्वापर: पर्यावरण रक्षणात एक शाश्वत पाऊल Read More »

शहरी माओवादी : आव्हान संविधानिक लोकशाहीला!

पुस्तक परिक्षण भारताची लोकशाही व्यवस्था संविधान, कायद्याचे राज्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर उभी आहे. तथापि, या लोकशाही व्यवस्थेसमोर वेळोवेळी विविध अंतर्गत सुरक्षा आव्हाने उभी राहिली आहेत. त्यापैकी नक्षलवाद आणि माओवादी चळवळ ही सर्वाधिक गुंतागुंतीची समस्या मानली जाते. या पार्श्वभूमीवर लेखक भरत आमदापुरे यांनी लिहिलेले \”शहरी माओवादी : आव्हान संविधानिक लोकशाहीला!\” हे पुस्तक

शहरी माओवादी : आव्हान संविधानिक लोकशाहीला! Read More »