News Bharati

विशेष

कुंभमेळ्याच्या आयोजनातून \”परिवहन\”ला मिळणार 4500 बसेस

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यांपैकी एक सोहळा आहे. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या या पर्वासाठी देशभरातुन तसेच परदेशातूनही कोट्यवधी भाविक, साधू-संत, आखाडे, महंत आणि पर्यटक नाशिकमध्ये येणार आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन हे केवळ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन […]

कुंभमेळ्याच्या आयोजनातून \”परिवहन\”ला मिळणार 4500 बसेस Read More »

श्री गोळवलकर गुरुजी स्मृतीदिन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूजनीय सरसंघचालक (द्वितीय) माधव सदाशिव गोळवलकर उपाख्य श्री गुरुजी यांचा आज स्मृतिदिन. ५ जून १९७३ रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांचे कर्करोगाने निधन झाले. संघकार्या बरोबरच विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेत आणि पर्यायाने सामाजिक समरसतेच्या क्षेत्रात श्री गुरुजींचे योगदान अतुलनीय आहे. श्री गुरुजींच्या पुढाकाराने कृष्ण जन्माष्टमी १९६४ रोजी मुंबईतील पवई येथील स्वामी चिन्मयानंद

श्री गोळवलकर गुरुजी स्मृतीदिन Read More »

शिवाजी कोण होता? वरून डाव्या पुरोगाम्यांमध्ये कलह!

मार्क्सवासी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी १९८८ साली आपल्या एकांगी वाममार्गी दृष्टीकोनातून लिहिलेल्या \”शिवाजी कोण होता?\”  या पुस्तकाच्या, शरद अष्टेकर यांच्या मधुश्री प्रकाशनने केलेल्या पुनर्मुद्रणावरून उठलेल्या गदारोळावर हसावे की रडावे हेच सामान्य जनतेला कळेनासे झाले आहे. मुळात शरद अष्टेकर यांनी आपणही पुरोगामी असल्यामुळे. कॉपीराईट नसतानाही हे पुस्तक पीडीएफ वरून छापल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. वास्तविक शरद अष्टेकर

शिवाजी कोण होता? वरून डाव्या पुरोगाम्यांमध्ये कलह! Read More »

बायोमेट्रिक हजेरी: डमी स्कूल संस्कृतीला चाप लावणारा राज्य सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील ११वी आणि १२वी सायन्सच्या शिक्षण व्यवस्थेला लागलेली ‘डमी स्कूल’ आणि ‘इंटिग्रेटेड कोचिंग’ची वाळवी उपटून टाकण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अनेक व्यावसायिक घटकांनी शिक्षणाचा बाजार मांडला असताना, सरकारने विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय वरवर साधा वाटत असला, तरी तो विद्यार्थ्यांचे भविष्य आणि पालकांचे

बायोमेट्रिक हजेरी: डमी स्कूल संस्कृतीला चाप लावणारा राज्य सरकारचा मोठा निर्णय Read More »

महाराष्ट्रातील ११वी-१२वी इंटिग्रेटेड कोचिंग : शैक्षणिक, मानसिक व आर्थिक विळखा

महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात गेल्या दशकात एक नवा आणि घातक पायंडा पडला आहे, तो म्हणजे ‘इंटिग्रेटेड कोचिंग’ (डमी स्कूल किंवा टाय-अप पॅटर्न). ११वी सायन्सला प्रवेश घेणारा प्रत्येक दुसरा विद्यार्थी आज नामांकित कनिष्ठ महाविद्यालयात नियमित जाण्याऐवजी एखाद्या खाजगी कोचिंग क्लासच्या चार भिंतींमध्ये डांबून घेतला जात आहे. कॉलेज आणि क्लासेस यांच्यातील व्यावसायिक हातमिळवणीतून हा संपूर्ण खेळ चालतो. वरवर

महाराष्ट्रातील ११वी-१२वी इंटिग्रेटेड कोचिंग : शैक्षणिक, मानसिक व आर्थिक विळखा Read More »

नवबौद्धांचा कायदेशीर संघर्ष: आर. डी. भंडारे यांचा ऐतिहासिक लढा  

पुस्तक लिहिण्यामागे असलेली  पार्श्वभूमी भारतीय बौद्धांचे प्रश्न या पुस्तकात डॉ. आर. डी. भंडारे हे प्रख्यात आंबेडकरवादी नेते यांनी त्या काळात राखीव जागांच्या बाबतीत अनुसूचित जाती आणि बौद्ध समाजासमोर उभे राहिलेले कायदेशीर प्रश्न, त्यासंबंधी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे या पुस्तकात येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये केलेल्या ऐतिहासिक धम्मदीक्षेनंतर, नव दीक्षित भारतीय बौद्धांसमोर जे कायदेशीर प्रश्न निर्माण

नवबौद्धांचा कायदेशीर संघर्ष: आर. डी. भंडारे यांचा ऐतिहासिक लढा   Read More »

सूर परंपरा जपणारे: पंडित चंद्रकांत लिमये

\”गुरू म्हणजे केवळ विद्येची देवाणघेवाण करणारे कृपाचार्य नव्हेत, तर आपल्या शिष्याला पुढे नेणारा आणि त्याच्या ध्यानी, मनी, चित्ती ज्ञान ओतणारा तो गुरू; आणि सर्व समर्पण करून गुरूभक्तीने ज्ञान मिळवणारा तो खरा शिष्य\”. अशी गुरूची व्याख्या सार्थ करणाऱ्या पंडित वसंतरावांसारख्या गुरूंचा सहवास लाभल्यावर त्याच ताकदीने त्यांच्या विद्येचे पारणे फेडणारे पट्टशिष्य ज्येष्ठ शास्त्रीय गायक, संगीतकार आणि अभिनेते

सूर परंपरा जपणारे: पंडित चंद्रकांत लिमये Read More »

शिवरायांचे पाईक: दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर

सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात भटकणारे, मराठी माणसाच्या मनामध्ये आदराचे स्थान असणारे एक अवलिया म्हणजे गोपाळ नीळकंठ दांडेकर ऊर्फ ‘आप्पा’. एक कादंबरीकार, चरित्रकार, प्रवासवर्णनकार, इतिहास-संशोधक, दुर्गप्रेमी अशी विविधांगी ओळख असणारे गो.नी.दा. यांचे चरित्र म्हणजे सर्व शिवभक्तांसाठी एक प्रेरणा आहे. त्यांच्या उरात होती छत्रपति शिवाजी महाराजांविषयी निस्सीम भक्ती, लेखनात प्रासादिक गोडवा आणि पायात होते भटकंतीचे बळ! बालपण आणि भटकंती

शिवरायांचे पाईक: दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर Read More »

स्वरसुमन केशवाचरणी विलीन

भारतीय संगीतसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ६० ते ७० च्या दशकात आपल्या मधाळ, टिपेच्या तरीही हळूवार आणि भावपूर्ण स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांनी काल, ३१ मे रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी, लोखंडवाला संकुल येथे राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपट संगीत आणि मराठी भावसंगीताचा एक

स्वरसुमन केशवाचरणी विलीन Read More »

संजय राऊत यांचे ट्विट म्हणजे लाचारीशी जडले नाते…

शिवसेना (उबाठा) चे ब्रम्हांड प्रवक्ते, त्या पक्षाच्या मुखपत्र सामनाचे सर्वज्ञानी संपादक आणि निसटता विजय मिळवून राज्यसभा खासदार झालेले संजय राजाराम राऊत यांनी…  काल शुक्रवार, २८ मे २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंती निमित्त अभिवादन करणारे ट्विट केले… बहुदा हे ट्विट त्यांनी राहुल गांधी यांच्या नकळत केले असावे… कारण परवानगी मागायला गेले असते तर संजय राजाराम राऊत

संजय राऊत यांचे ट्विट म्हणजे लाचारीशी जडले नाते… Read More »