News Bharati

Sarang Darshane

चैतन्यशील परंपरेचे सुभग दर्शन

आळंदी आणि देहू येथून लवकरच श्री ज्ञानदेव महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांची पालखी पंढरीच्या दिशेने वाट चालू लागतील. त्याचवेळी, महाराष्ट्राच्या विविध भागांमधून संतांच्या पालख्या मार्गक्रमण करू लागतील. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून या भूमीचे सर्वात मोठे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव म्हणजे पंढरीची वारी हेच आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपुरात एकत्र […]

चैतन्यशील परंपरेचे सुभग दर्शन Read More »

क्रांतिसूर्याला मानवंदना : ‘लोकभवन’मध्ये घुमला ‘तारपा’ अन् ‘बोहाडा’चा नाद!

भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आपल्या अचाट धैर्याने ब्रिटिश साम्राज्याला हादरा देणारे आदिवासींचे आराध्य दैवत, जननायक ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृती आजही कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात जिवंत आहेत. अवघ्या २५ वर्षांचे अल्प आयुष्य लाभलेल्या या महानायकाने ‘जल, जमीन आणि जंगल’ यांच्या रक्षणासाठी तसेच आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी उभारलेला ‘उलगुलान’ (मोठे, महान बंड) आजही अन्याय आणि शोषणाविरुद्ध लढण्याची

क्रांतिसूर्याला मानवंदना : ‘लोकभवन’मध्ये घुमला ‘तारपा’ अन् ‘बोहाडा’चा नाद! Read More »