News Bharati

संस्कृती

\”भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल तर 20 नोव्हेंबर लक्षात ठेवा\” – स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचा पाथर्डीतून संदेश

पाथर्डी : श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) ४ नोव्हेंबर रोजी पाथर्डी (Pathardi) येथे आले होते. त्यांच्या आगमनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यांनी \”भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल तर 20 नोव्हेंबर लक्षात ठेवा. आपल्या पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे,\” […]

\”भारताचा बांगलादेश होऊ द्यायचा नसेल तर 20 नोव्हेंबर लक्षात ठेवा\” – स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचा पाथर्डीतून संदेश Read More »

\”मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे\” – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

शेवगाव : श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष, स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj), ४ नोव्हेंबर रोजी शेवगाव (Shevgaon) येथे आले होते. या प्रसंगी त्यांनी प्रत्येकाने येणाऱ्या निवडणुकीत स्वतः मतदान करावे व हिंदू बांधवांकडूनही मतदान करून घ्यावे असे आवाहन केले. गरज लागल्यास त्यांना मतदान प्रक्रियेत मदत करावी, असे त्यांनी

\”मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे\” – स्वामी गोविंददेव गिरी महाराज Read More »

भोसरीत उद्या ‘हिंदू स्वाभिमान मेळावा’, डॉ. सुरेश चव्हाणके करणार मार्गदर्शन

भोसरी : भोसरी (Bhosari) येथे उद्या जाती जातीत विखुरलेल्या हिंदू समाजाला एकत्रित आणण्यासाठी ‘हिंदू स्वाभिमान मेळावा’ (Hindu Swabhiman Melava) आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात सुदर्शन न्यूज चॅनेलचे प्रमुख आणि प्रखर हिंदुत्ववादी वक्ते डॉ. सुरेश चव्हाणके (Dr. Suresh Chavhanke) मार्गदर्शन करणार आहेत. भोसरीच्या पांजरपोळ गोशाळा प्रांगणात बुधवार, २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या

भोसरीत उद्या ‘हिंदू स्वाभिमान मेळावा’, डॉ. सुरेश चव्हाणके करणार मार्गदर्शन Read More »

मुंबई : भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत संत संमेलन पार पडले

मुंबई : शुक्रवारी, मुंबईत एक महत्त्वपूर्ण संत संमेलन (Sant Sammelan) पार पडले, ज्यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा (Jagat Prakash Nadd) प्रमुख उपस्थितीत होते. हे संमेलन मुंबईतील विविध धार्मिक संस्थांचे प्रमुख नेते आणि संत एकत्र आणणारे होते, ज्यामुळे धार्मिक आणि सामाजिक हिताचे विविध मुद्दे चर्चिले गेले. जे. पी. नड्डा यांनी

मुंबई : भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत संत संमेलन पार पडले Read More »

नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज – भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा

नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज असल्याचे जे पी नड्डा यांनी मुंबईत आज सांगितले. राष्ट्रसेवा करण्यासाठी संतांचा आशीर्वाद हवा. नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज असल्याचं प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केलं. मुंबईत आज त्यांनी विविध धार्मिक संस्थांच्या विश्वस्तांशी संवाद साधला. विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. आज विलेपार्ले येथे सन्यास आश्रम

नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज – भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा Read More »

आरएसएस संचलनावेळच्या अनुचित प्रकाराची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

रत्नागिरी नजिक कोकणनगर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाच्या वेळी अनुचित प्रकार घडल्यानंतर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमाराबाबत सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडे करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे स्वयंसेवकांचे संचलन करण्यात आले. या प्रसंगी काही तरुणांनी एका माजी नगरसेवकाच्या सूचनेवरून प्रक्षोभक

आरएसएस संचलनावेळच्या अनुचित प्रकाराची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी Read More »

ही दोस्ती भुलायची नाय…मित्राच्या बंदोबस्ताला मित्र…

‘दोस्ती भुलायची नाय’…धडाकेबाज चित्रपटातील लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्यावर चित्रीत हे गाणे काल बऱ्याच लोकांना आठवले. श्री मुरलीधर मोहोळ केंद्र सरकारमध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून नियुक्त आहेत. सामान्य माणसातील एक असे आपल्या कामाचे स्वरुप, कुठलाही बडेजाव न राखता आपल्या तालमीतील मित्राला ओळख दाखवणे आणि आपल्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस मित्राच्या गळ्यात पडणे

ही दोस्ती भुलायची नाय…मित्राच्या बंदोबस्ताला मित्र… Read More »

प्रबोधनाद्वारे राज्यातील गरजूंपर्यंत शासकीय योजना पोहचवण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन

कोल्हापूर : राज्य शासनाने गोरगरीब, महिला तसेच जेष्ठ नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजनांमधून त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम केले आहे. अशा या योजना (Government Schemes) राज्यातील गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्या प्रबोधनाद्वारे करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उपस्थित प्रबोधनकारांना केले. कोल्हापूर येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान, कणेरी मठ येथे आयोजित संत

प्रबोधनाद्वारे राज्यातील गरजूंपर्यंत शासकीय योजना पोहचवण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन Read More »

हिंदुत्व जागृत करण्याची वेळ आली आहे – देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर : \”आम्ही सहिष्णू आहोत, कुठल्याही धर्मावर अन्याय करत नाही मात्र आता हिंदुत्व (Hindutva) जागृत करण्याची वेळ आली आहे. आपली संस्कृती हजारो वर्ष जुनी आहे, ती टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी श्रीक्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान,कणेरी मठ,कोल्हापूर येथे धर्मचिंतनाकरिता ‘संत समावेश कार्यक्रमा’त केले. ते पुढे म्हणाले, देशात सांस्कृतिक पुनरुत्थानाचे

हिंदुत्व जागृत करण्याची वेळ आली आहे – देवेंद्र फडणवीस Read More »

श्री श्री 108 जयदेव्वांगाश्रम स्वामी महाराज यांची राणीसावरगाव येथे धर्मसभा संपन्न

राणीसावरगाव : श्री श्री 108 जयदेव्वांगाश्रम स्वामी महाराज (हिमाचल प्रदेश,शिमला) यांच्या चातुर्मासिय समाप्ती निमित्त राणीसावरगाव (Ranisawargaon) तालुका गंगाखेड येथे धर्मसभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी गावाचे ग्रामदैवत असलेले साडेतीन पीठांपैकी अर्धपीठ म्हणून गणले जाणारे रेणुका देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मंदिर परिसरात वृक्षरोपण केले. धर्मकार्य करतांना आपल्या मनामध्ये

श्री श्री 108 जयदेव्वांगाश्रम स्वामी महाराज यांची राणीसावरगाव येथे धर्मसभा संपन्न Read More »