News Bharati

संस्कृती

आत्मभान जागवणारा अभिजात मराठी भाषा गौरव दिन…

‘जया नाही शास्त्रप्रतीती जे नेणती कर्ममुद्रेची स्थिती तयालागि मर्‍हाटीया युक्ती केली ग्रंथरचना’ कवी मुकुंदराज यांनी ‘विवेकसिंधू’ या आपल्या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथरचनेतून जवळपास १००० वर्षपूर्वी केलेले वरील विवेचन आजच्या आधुनिक युगात देखील कालातीत आहे.. जगभरातील सुमारे १५ कोटी जनमानसाला एकत्र बांधून ठवणाऱ्या मराठी भाषेचा गौरव करताना कुसुमाग्रज म्हणतात “भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा मग दिवा विझे,” अश्या […]

आत्मभान जागवणारा अभिजात मराठी भाषा गौरव दिन… Read More »

जेजुरी गडावरील महाशिवरात्र : श्रद्धेचा महासंगम

जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार । मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥ नानापरिची रचना रचिली अपार । जेजुरी गड हा केवळ महाराष्ट्रातील नाही, तर संपूर्ण देशातील एक अनोखे तीर्थक्षेत्र आहे. कैलास पर्वतानंतर येथेच शिव आणि पार्वती यांचे स्वयंभू शिवलिंग पाहायला मिळते, ही एक विलक्षण गोष्ट आहे. म्हणूनच जेजुरीला ‘दक्षिण काशी’ म्हणूनही ओळखले जाते. महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन समाजाचे लोकदैवत

जेजुरी गडावरील महाशिवरात्र : श्रद्धेचा महासंगम Read More »

पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हदगाव (नांदेड) : पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या (Mahanubhav Panth) सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करण्याचा संकल्प राज्य शासनाने केला आहे. काही ठिकाणी विकास कामांना सुरुवात झाली आहे, उर्वरित ठिकाणी लवकरच कामे सुरु होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज येथे केले. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील महानुभाव पंथीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हदगाव (Hadgaon) येथील

पुढील पाच वर्षामध्ये महानुभाव पंथाच्या सर्व प्रमुख श्रद्धास्थळांचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

नूतनीकृत डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण; म्हणाले, संग्रहालयांच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन

मुंबई : एखाद्या शहराची श्रीमंती ही तिथे राहणाऱ्या श्रीमंत लोकांवरून नाही, मोठ्या इमारती वरून नाही तर तेथील संग्रहालयांच्या माध्यमातून दिसून येते. जगातील सर्व चांगल्या शहरांमध्ये उत्तम अशी संग्रहालये आहेत. असेच एक उत्तम संग्रहालय आपण खुले करत असल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले. बृहन्मुंबई महापालिकेच्या वतीने नूतनीकरण करण्यात

नूतनीकृत डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण; म्हणाले, संग्रहालयांच्या माध्यमातून सांस्कृतिक श्रीमंतीचे दर्शन Read More »

संतांच्या जनजागृतीमुळे भारतीय संस्कृती आजही जिवंत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृती असून संतांनी निरपेक्षपणे जनजागृती केल्यामुळे भारतीय संस्कृती जिवीत राहीली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले. श्री क्षेत्र आळंदी येथे वेदश्री तपोवन परिसरात आयोजित संत कृतज्ञता संवाद (Sant Samvad) कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून संत, धर्माचार्य आणि कीर्तनकारांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी

संतांच्या जनजागृतीमुळे भारतीय संस्कृती आजही जिवंत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

महाकुंभातील अखाडे आणि धर्मरक्षण

महाकुंभ : प्रयागराज, उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर महाकुंभ (Mahakumbh) आयोजित केला जात आहे. महाकुंभात स्नान केल्याने मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्ष प्राप्त होतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे. या कुंभमेळ्यात भारतभरातून लाखो भाविक, साधुसंत शाही स्नानासाठी सामील होतात. या शाही स्नानाला विशेष महत्त्व असते. कुंभमेळ्यातील शाही स्नानात वेगवेगळ्या आखाड्यातील साधूसंतांना अग्रक्रम दिला जातो हे

महाकुंभातील अखाडे आणि धर्मरक्षण Read More »

तुम्हाला ठाऊक आहे का ‘महाकुंभाच्या’ विविध प्रकारांबद्दल?

महाकुंभ : महाकुंभाचे (Mahakumbh) आयोजन मोठ्या प्रमाणावर केले जाते. ऋषी-मुनी या महान सोहळ्याची आतुरतेने वाट बघत असतात. यंदाचा महाकुंभ १३ जानेवारीपासून सुरू होत आहे आणि २६ फेब्रुवारी रोजी सांगता होईल. प्रयागराजमध्ये सुरू होणाऱ्या महाकुंभाला विशेष महत्त्व आहे कारण प्रयागराजमध्ये गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम होतो. हा संगम जगभर प्रसिद्ध आहे. मागच्या भागात आपण पवित्र

तुम्हाला ठाऊक आहे का ‘महाकुंभाच्या’ विविध प्रकारांबद्दल? Read More »

महाकुंभ २०२५ – कुंभ मेळ्याचा इतिहास

महाकुंभ : हिंदू धर्मात महाकुंभ (Mahakumbh) मेळ्याला मोठे महत्त्व आहे, यावेळी कुंभमेळा (kumbh Mela) 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार आहे. महाकुंभ हा भारतात साजरा होणारा सोहळा असला तरी तो जगभरात ओळखला जातो आणि तो जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा आहे. ४५ दिवस चालणारा हा महाकुंभ हिंदूंसाठी खूप

महाकुंभ २०२५ – कुंभ मेळ्याचा इतिहास Read More »

२० नोव्हेंबरच्या निवडणुकीसाठी विवेकपूर्ण मतदानाचे स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचे आवाहन

तारकेश्वर गड: ४ नोव्हेंबर रोजी संत नारायणबाबा सदन अनावरण अनावरण सोहळ्यानिमित्त श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) तारकेश्वर गड (Tarkeswar Gad) येथे उपस्थित होते. या प्रसंगी, सदनाचे अनावरण स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते संपन्न झाले. सोहळ्यात प.पू. गुरुवर्य शांतीब्रह्म मारुती महाराज कुन्हेकर,

२० नोव्हेंबरच्या निवडणुकीसाठी विवेकपूर्ण मतदानाचे स्वामी गोविंददेव गिरी महाराजांचे आवाहन Read More »

शिवचैतन्य जागरण यात्रा : \”हिंदू समाजाच्या एकतेसाठी मतदान करा”; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांची हाक

\”शिवचैतन्य जागरण यात्रा, अहिल्यानगर: संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या शिवचैतन्य जागरण यात्रा च्या (Shiv Chaitanya Jagran Yatra) निमित्ताने श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष व श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टचे उपाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Maharaj) यांनी ४ नोव्हेंबर रोजी अहिल्यानगर (Ahilyanagar) येथे आले. त्यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राची महती सांगत, \”देश, धर्म आणि

शिवचैतन्य जागरण यात्रा : \”हिंदू समाजाच्या एकतेसाठी मतदान करा”; स्वामी गोविंददेव गिरी महाराजांची हाक Read More »