News Bharati

भाजपा

भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजाने केला भाजपा मधे पक्ष प्रवेश

रवींद्र जडेजाने राजकारणात एन्ट्री मारली आहे. त्याच्या पत्नीच्या पाठोपाठ आता जड्डू देखील राजकारणात सक्रिय झाला आहे . तो भारतीय जनता पक्षाचा सदस्य झाला आहे.जडेजाने अलीकडेच २०२४ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा ही गुजरातच्या जामनगरमधून भाजपची आमदार आहे. रिवाबाने नुकतीच जडेजाबद्दलची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. […]

भारताचा अष्टपैलू क्रिकेटर रवींद्र जडेजाने केला भाजपा मधे पक्ष प्रवेश Read More »

महाविकास आघाडीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले?

मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार असताना, एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांना काय मिळाले ? असा सवाल भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी केला आहे. महायुती सरकारने राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मूळ वेतनामध्ये ६ हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांनी संप मागे घेतला आहे. केशव उपाध्ये यांनी

महाविकास आघाडीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? Read More »

महाराष्ट्रात अराजक पसरवण्याचे ‘मविआ’चे कारस्थान – बावनकुळे

महाराष्ट्र, मराठी माणसाचा स्वाभिमान याच्याशी महाविकास आघाडीला काहीही देणेघेणे नाही. छत्रपतीशिवाजी महाराजांचा वारंवार अवमान करणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नावघेण्याचाही अधिकार नाही. काँग्रेसचे शिवरायांबद्दलचे प्रेम बेगडी आहे असा हल्लाबोल भारतीय जनतापार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी केला. पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे यांनीकाँग्रेस नेते राहुल गांधींना काही परखड सवालही केले. महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करतअसताना

महाराष्ट्रात अराजक पसरवण्याचे ‘मविआ’चे कारस्थान – बावनकुळे Read More »

उद्धव ठाकरेंची ‘ना घर का ना घाट का’ अवस्था; भाजपा नेत्याचा सणसणीत टोला

मुंबई : निवडणूकीनंतर संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाईल, अशी भूमिका शरद पवारांनी (Sharad Pawar) घेतली आहे. याच मुद्द्यवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सध्या भाजपा (BJP) नेत्यांच्या निशाण्यावर आहेत. उद्धव ठाकरेंची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे, भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत उद्धव

उद्धव ठाकरेंची ‘ना घर का ना घाट का’ अवस्था; भाजपा नेत्याचा सणसणीत टोला Read More »

कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी फंडाची स्थापना सरकारकडून 750 कोटींचा निधी

कृषी स्टार्टअपला (Agriculture startup) प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. या साठी सरकारनं 750 कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कृषी स्टार्टअप्सना आर्थिक मदत देण्यासाठी ‘कृषी’ फंड सुरु करण्यात आला आहे Agritech स्टार्टअप्सना आर्थिक मदत करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री चौहान यांनी 750 कोटी रुपयांचा ‘AgriSure’ निधी

कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी फंडाची स्थापना सरकारकडून 750 कोटींचा निधी Read More »

\”शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दाखवली लायकी, मुख्यमंत्रिपदाचं दुकान कायमचं बंद!\”

मुंबई : निवडणूकीनंतर संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाईल, अशी भूमिका शरद पवारांनी (Sharad Pawar) घेतली आहे. यावरून आता भाजपा आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. \”“शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लायकी दाखवली. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदाच दुकान कायमस्वरुपी बंद झालय. उद्धव ठाकरेंनी दिल्लीला जाऊन मुजरा केला, त्याचा काहीही उपयोग झाला

\”शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दाखवली लायकी, मुख्यमंत्रिपदाचं दुकान कायमचं बंद!\” Read More »

शेतकऱ्यांचे जीवनमान आणि उपजीविका सुधारण्यासाठी एकूण 14,235.30 कोटी रुपये खर्चाच्या सात प्रमुख योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एकूण 14,235.30 कोटी रुपये खर्चाच्या सात योजनांना मंजुरी दिली. १. अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी पीक विज्ञान: एकूण 3,979 कोटी रुपये खर्च. हा उपक्रम शेतकऱ्यांना हवामानातील बदलाला अनुकूल बनवेल आणि 2047 पर्यंत अन्न सुरक्षा प्रदान करेल. त्याचे सहा स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत.

शेतकऱ्यांचे जीवनमान आणि उपजीविका सुधारण्यासाठी एकूण 14,235.30 कोटी रुपये खर्चाच्या सात प्रमुख योजनांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी Read More »

हे लोक भारताचा पाकिस्तान, बांगलादेश बनवतील

  गिरीराज सिंह यांची इंडी आघाडीवर घणाघाती टीका तेजस्वी यादव, अखिलेश यादव आणि राहुल गांधी हे मुस्लिम व्होट बँकेचे ठेकेदार आहेत. त्यांचे सरकार सत्तेवर आल्यास ते बिहार आणि उत्तर प्रदेशात शुक्रवारची सुट्टी जाहीर करतील. देशात राहुल गांधी, अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांचे सरकार स्थापन झाले तर हे लोक भारताचे पाकिस्तान आणि बांगलादेशात रूपांतर करतील.

हे लोक भारताचा पाकिस्तान, बांगलादेश बनवतील Read More »

तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा   

पंतप्रधान मोदींनी शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तीन नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी ते म्हणाले की, वंदे भारत हा भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचा नवा चेहरा आहे. पंतप्रधान म्हणाले, आज शहरातील प्रत्येक मार्गावर वंदे भारताची मागणी होत आहे. हाय-स्पीड ट्रेन्स लोकांना त्यांचा व्यवसाय, रोजगार आणि स्वप्नांचा विस्तार करण्याचा आत्मविश्वास देतात. आज देशभरात 102 वंदे भारत रेल्वे

तीन नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना प्रधानमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा    Read More »

शिवरायांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो – पंतप्रधान

काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात जे काही घडलं ते माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही, फक्त एक राजा नाही, तर शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत असे ठाम प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले आहे. आम्ही ते लोक नाही जे भारताचे सुपुत्र वीर सावरकरांचा अपमान करतो, आमच्यावर ते संस्कार नाही. त्यानंतरही त्यांना काही

शिवरायांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो – पंतप्रधान Read More »