News Bharati

भाजपा

अकोल्यात भाजपच्या उत्तर भारतीय आघाडीच्या उपाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला

अकोल्यातील भाजप पदाधिकारी तथा बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांच्यावर चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येउन हा चाकू हल्ला केल्याची माहिती आली आहे. मिश्रा हे घरासमोर वाहनातून खाली उतरले असता काल रात्री उशिरा त्यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक चाकू हल्ला केला. दरम्यान, चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या मिश्रा यांना तातडीने त्यांचे […]

अकोल्यात भाजपच्या उत्तर भारतीय आघाडीच्या उपाध्यक्षांवर प्राणघातक हल्ला Read More »

‘देशाचे आराध्य दैवत…शिवरायांची शिवसृष्टी उभारली जाणे हा नांदगाव वासियांसाठी भाग्याचा दिवस’ – मुख्यमंत्री

 नांदगाव शहरासाठी आजचा दिवस अत्यंत भाग्याचा असून शिवछत्रपतींची शिवसृष्टी नांदगावात उभारली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून त्यांनी दाखवलेल्या मार्गावरच महायुतीचे सरकार काम करत आहे. असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदगावमध्ये केले. नांदगाव येथे शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते. https://twitter.com/mieknathshinde/status/1829564526582456459/photo/1

‘देशाचे आराध्य दैवत…शिवरायांची शिवसृष्टी उभारली जाणे हा नांदगाव वासियांसाठी भाग्याचा दिवस’ – मुख्यमंत्री Read More »

काँग्रेस आमदाराचा भाजपात प्रवेश; नांदेडमध्ये राजकीय समीकरणं बदलली

नांदेड : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील कॉंग्रेसचे देगलूर-बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर (MLA Jitesh Antapurkar) यांनी काल पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जितेश अंतापूरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक चव्हाण व अनेक नेत्यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भारतीय जनता पक्षात (BJP)

काँग्रेस आमदाराचा भाजपात प्रवेश; नांदेडमध्ये राजकीय समीकरणं बदलली Read More »

दुष्काळी भागाची चिंता मिटणार; देवेंद्र फडणवीस ‘नदी जोड प्रकल्पांना’ देणार गती

कृषी क्षेत्रा मध्ये महाराष्ट्राने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रामध्ये विविध पिकं घेतली जातात या मध्ये प्रामुख्याने ऊस, कापूस, केळी, ज्वारी, बाजरी, डाळिंब, संत्रा, सोयाबीन, तांदूळ, वाटाणा, कांदा, फळे आणि भाजीपाला यासह विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते. मात्र, महाराष्ट्रातील विविध भागाना पाण्याअभावी विविध समस्यांना सामोरे जावे लागते या मध्ये प्रामुख्याने सिंचनाविषयी समस्या जास्त

दुष्काळी भागाची चिंता मिटणार; देवेंद्र फडणवीस ‘नदी जोड प्रकल्पांना’ देणार गती Read More »

राज्यसभेसाठी उमेदवारी देताना संभाजी राजांचा अपमान केलात ही औरंगजेब फॅन क्लबची वृत्ती

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा दुर्घटना प्रकरणी आज मालवणमध्ये आंदोलनकर्ते आमनेसामने आले त्यानंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मुंबई भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. उध्दव ठाकरे यांचा हा औरंगजेबी फॅन क्लब आहे. आज जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाबाबत आंदोलन करीत आहेत त्यांनीच महाराजांच्या वशंजाकडे

राज्यसभेसाठी उमेदवारी देताना संभाजी राजांचा अपमान केलात ही औरंगजेब फॅन क्लबची वृत्ती Read More »

भाजपचा देशव्यापी सदस्यता अभियानाचा शुभारंभ !

भारतीय जनता पक्षाने (भाजप) २ सप्टेंबर २०२४ रोजी देशव्यापी सदस्यता अभियानाचा शुभारंभ केला आहे. हा अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुनर्भरणीसह सुरू झाला आहे, ज्यामुळे पक्षाच्या विस्ताराची नवी मालिका सुरू झाली आहे. हे अभियान दोन टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे, ज्यात पहिला टप्पा २ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर आणि दुसरा टप्पा १ ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर

भाजपचा देशव्यापी सदस्यता अभियानाचा शुभारंभ ! Read More »

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा !

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळ प्राधिकारण आणि रेल्वेच्या अतिक्रमित जमिनींवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्याचा अंतिम प्रस्ताव केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास निम्म्या जागेवर पुनर्वसन प्रकल्प राबवून उर्वरित जागा केंद्रीय संस्थांना मोकळी करून मिळेल. त्यातून मुंबईतील शेकडो एकर जमीन मोकळी होईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा बुधवारी एका पुस्तक प्रकाशन सोहळ्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली मोठी घोषणा ! Read More »

राजकीय गिधाडाची वृत्ती उबाठाची आहे; आशिष शेलार यांचा उद्धव सेनेवर हल्लाबोल

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला ही जी घटना घडली अत्यंत दुदैवी, वेदनादायी, क्लेशदायी आणि मनात संताप निर्माण करणारी घटना आहे. हा एक अपघात होता याबाबत सरकारने आपली बाजू मांडली असली तरी शिवप्रेमी म्हणून या दुदैवी घटनेबाबत सरकारच्यावतीने मी माफी मागितली आहे. आजही पुन्हा माफी मागतो, या प्रकरणी दोषी कोण हे ठरेल, सर्व

राजकीय गिधाडाची वृत्ती उबाठाची आहे; आशिष शेलार यांचा उद्धव सेनेवर हल्लाबोल Read More »

मोदी सरकारला राज्यसभेत विधेयके मंजूर करण्यासाठी कुबड्या घ्याव्या लागणार नाहीत

केंद्रातील एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला राज्यसभेतील बहुमताअभावी अनेक महत्वाची विधेयके मंजूर करून घेता येत नव्हती. परंतु विविध राज्यांमध्ये वाढलेल्या जागा , आलेली सत्ता या सर्व गोष्टींचा केंद्र सरकारला पर्यायाने भाजपाला फायदा होत आहे.एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आधाडी सरकारला राज्यसभेत पहिल्यांदाच बहुमत मिळाले असून अनेक महत्त्वाच्या विधेयकांचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील दहा वर्षे

मोदी सरकारला राज्यसभेत विधेयके मंजूर करण्यासाठी कुबड्या घ्याव्या लागणार नाहीत Read More »

निलेश राणेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं; म्हणाले, आदित्य सारखा घाबरट….

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या पार्श्वभूमीवर पहाणीसाठी पोहोचलेले आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्या कार्यकर्तांमध्ये तुफान राडा झाल्याचं चित्र बुधवारी पाहायला मिळालं. महाविकास आघाडीने मालवणमध्ये धडक मोर्चाची घोषणा केली होती. या मोर्चासाठी मालवणमध्ये पोहोचलेल्या आदित्य ठाकरेंनी ज्यावेळी किल्ल्याला भेट दिली त्याचवेळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे,

निलेश राणेंनी ठाकरेंना पुन्हा डिवचलं; म्हणाले, आदित्य सारखा घाबरट…. Read More »