News Bharati

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्था: दृष्टिकोन नीति आयोगाचा

महाराष्ट्राचा शैक्षणिक वारसा आणि आधुनिक वाटचाल महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची आणि वैचारिक क्रांतीची भूमी आहे. देशाच्या शैक्षणिक पटलावर महाराष्ट्राचे स्थान नेहमीच अग्रगण्य राहिले आहे. अगदी प्राचीन आणि मध्ययुगीन काळापासून ते ब्रिटिश कालखंडातील मुंबई प्रांताच्या निर्मितीपर्यंत, या भूमीने ज्ञानाच्या सार्वत्रिकीकरणाला नेहमीच प्राधान्य दिले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करण्याचा ऐतिहासिक कायदा याच मातीत […]

महाराष्ट्रातील शालेय शिक्षण व्यवस्था: दृष्टिकोन नीति आयोगाचा Read More »

वारकरी संप्रदायाच्या नावाखाली स्वार्थाचे राजकारण : विकास लवांडेंचा अटकेनंतरचा खरा चेहरा

वारकरी संप्रदायाच्या परंपरेला आज काही स्वार्थी, वाचाळ आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे मोठे गालबोट लागत आहे. विकास लवांडे हे त्याचेच एक ताजे, डोळ्यात अंजन घालणारे उदाहरण आहे. वारकरी संप्रदायाचा बुरखा पांघरून स्वतःचे वैयक्तिक, आर्थिक आणि राजकीय हितसंबंध जपणाऱ्या लवांडे यांना अखेर कायद्याच्या चौकटीत यावे लागले असून त्यांना अटक झाली आहे. ही अटक केवळ एका व्यक्तीची नाही,

वारकरी संप्रदायाच्या नावाखाली स्वार्थाचे राजकारण : विकास लवांडेंचा अटकेनंतरचा खरा चेहरा Read More »

कोकणचे अणुप्रकल्प, राजस्थानचे रिफायनिंग हब आणि जागतिक भागीदारी

१९ मे २०२६ रोजी मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा मंत्री अतुल सावे आणि देशातील बड्या उद्योग समूहांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. महाराष्ट्र सरकारने राज्याची भावी ऊर्जेची गरज ओळखून २५,४०० मेगावॅट (MW) क्षमतेच्या अणुऊर्जा निर्मितीसाठी चार दिग्गज कंपन्यांसोबत सामंजस्य करार (MoUs) केले. एकीकडे महाराष्ट्र सरकार अंतर्गत पातळीवर ऊर्जा करार करत असताना, त्याच

कोकणचे अणुप्रकल्प, राजस्थानचे रिफायनिंग हब आणि जागतिक भागीदारी Read More »

महाराष्ट्रातील पाणथळ जमिनींची सद्यस्थिती आणि कायदेशीर चौकट

डिजिटल मॅपिंग ते प्रत्यक्ष पडताळणी पर्यावरणीय समतोलाचा पाया आणि मानवी अस्तित्वाचे सुरक्षा कवच मानल्या जाणाऱ्या ‘पाणथळ जागा’ (Wetlands)आज अनियंत्रित शहरीकरण आणि विकासाच्या नावाखाली अत्यंत गंभीर वळणावर उभ्या आहेत. जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाच्या काळात महाराष्ट्रासारख्या औद्योगिक राज्यासाठी पाणथळ जागांचे संरक्षण करणे हा केवळ पर्यावरणाचा विषय नसून तो मानवी आरोग्याशी, पूर नियंत्रणाशी आणि भूजल पातळीशी

महाराष्ट्रातील पाणथळ जमिनींची सद्यस्थिती आणि कायदेशीर चौकट Read More »

चरैवेति-चरैवेति हा मंत्र विसरलेले उध्दव ठाकरे

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यावेळी ते  विधिमंडळाच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नव्हते. नियमाप्रमाणे ६ महिन्याच्या आत त्यांना विधिमंडळाच्या कोणत्यातरी सदनाचे सदस्य होणे बंधनकारक होते. मात्र त्याचवेळी कोरोना काळ सुरू असल्यामुळे देशातील सर्व निवडणुका

चरैवेति-चरैवेति हा मंत्र विसरलेले उध्दव ठाकरे Read More »

बाल्टिक गुंतवणूक आणि उत्तर अमेरिकन ऑटो मॉडेल: भारताचा आर्थिक मास्टरस्ट्रोक

जागतिक भू-राजकीय आणि आर्थिक समीकरणात एक मोठा बदल घडून येत आहे. अमेरिकेच्या व्यापारी दबावातून मुक्त होण्यासाठी ४० मध्यम शक्तीच्या देशांनी (Middle Powers) आपले अब्जावधी डॉलर्सचे भांडवल अमेरिकेतून बाहेर काढून भारताकडे, विशेषतः महाराष्ट्राकडे वळवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. कॅनडाचे वित्तीय धोरणकर्ते मार्क कार्नी यांनी या देशांना एकत्र आणून ‘डेमोक्रॅटिक कॉमर्स अलाईन्स’ (DCA) ची स्थापना केली आहे.

बाल्टिक गुंतवणूक आणि उत्तर अमेरिकन ऑटो मॉडेल: भारताचा आर्थिक मास्टरस्ट्रोक Read More »

मिठाचे उत्पादन वाढले पण मिठागरेच विकण्याचा होता डाव.. 

अवकाळी पावसाचा अडसर नसल्याने आणि अपेक्षित उष्णता मिळाल्यामुळे यंदा मिरा-भाईंदर परिसरातील मीठ शेतीला चांगले दिवस आले आहेत. अनेक वर्षांनंतर मीठ उत्पादन स्थिरावल्याने उत्पादकांना अपेक्षित उत्पन्न मिळण्याची चिन्हे आहेत. उबाठा सरकार ज्या मिठागरांना कधीकाळी छद्मी विकासाच्या नावाखाली किंवा पुनर्वसनाचा खोटा बहाणा करून बिल्डरांच्या घशात घालण्याचा अथवा व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध करून द्यायला आसुसलेले होते त्याच मिठागरांनी आज

मिठाचे उत्पादन वाढले पण मिठागरेच विकण्याचा होता डाव..  Read More »

जागतिक कॅन्सर केअर, वैद्यकीय संशोधन आणि धारावी मॉडेलचा जागतिक ठसा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांना कॅन्सरने ग्रासलं, मुंबईत जाऊन वडिलांवर उपचार करण्यासाठी फडणवीस कुटुंबीयांना मोठे हाल सहन करावे लागले. कन्सरमुळेच वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे आपल्याला झालेला त्रास महाराष्ट्रातील कन्सरग्रस्तांना होऊ नये. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारलं त्याही पुढे जाऊन त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने  ‘महाराष्ट्र कर्करोग मार्गदर्शिका’

जागतिक कॅन्सर केअर, वैद्यकीय संशोधन आणि धारावी मॉडेलचा जागतिक ठसा Read More »

ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर: महाराष्ट्राचा पंचवार्षिक विकास आराखडा

कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष मार्क कार्नी यांनी जगातील ४० महत्त्वाच्या मध्यम शक्तीच्या देशांना एकत्र आणून एक नवीन जागतिक आर्थिक फळी निर्माण केली आहे. अमेरिकेच्या दबावातून मुक्त होऊन या ४० देशांनी आपले अब्जावधी डॉलर्सचे भांडवल अमेरिकेतून बाहेर काढून भारताकडे, विशेषतः महाराष्ट्राकडे वळवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘अमेरिका फर्स्ट’ धोरणाचा अतिरेक करत जागतिक व्यापाराचे नियम

ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर: महाराष्ट्राचा पंचवार्षिक विकास आराखडा Read More »

महाराष्ट्रातील बनावट कागदपत्रांचे रॅकेट: राष्ट्रीय सुरक्षेसमोरील गंभीर आव्हान

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांत बनावट जन्म दाखले, आधार कार्ड, मतदान ओळखपत्रे आणि इतर शासकीय कागदपत्रांच्या गैरव्यवहाराचे मोठे जाळे उघडकीस आले आहे. विशेषतः नाशिक, मालेगाव, अमरावती, अकोला, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये बनावट जन्मनोंदी तयार करून भारतीय नागरिकत्वाशी संबंधित कागदपत्रे मिळवून देणारे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. हा प्रकार केवळ आर्थिक

महाराष्ट्रातील बनावट कागदपत्रांचे रॅकेट: राष्ट्रीय सुरक्षेसमोरील गंभीर आव्हान Read More »