News Bharati

महाराष्ट्र

बळीराजाची चिंता वाढली; १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट

मुंबई : राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची शक्यता असून, येत्या १७ ते २० मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या नैसर्गिक संकटामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला मोठा अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १७ मार्चपासून […]

बळीराजाची चिंता वाढली; १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट Read More »

धर्मांतरण: They tried to bury us, but they didn’t know we were seeds…

मुंबई तरुण भारतच्या मंगळवारच्या अंकात पहिल्याच पानावर ही बातमी दिली आहे. प्रलोभनांसह अन्य सामाजिक, आर्थिक कारणामुळे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील ६५६ कुटुंबातील ३ हजारांपेक्षा अधिक आदिवासी बांधवांनी पुन्हा आपल्या मूळ धर्मात सनातन धर्म जाहीर प्रवेश केला. डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध शक्तीपीठ महालक्ष्मी (विवाळवेढे) येथे रविवार, ८ मार्च रोजी हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.

धर्मांतरण: They tried to bury us, but they didn’t know we were seeds… Read More »