News Bharati

महाराष्ट्र

एकल महिला धोरणासाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; सहा उपसमित्यांची स्थापना

आजच्या आधुनिक समाजात स्त्री सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असली, तरी ‘एकल महिला’ (Single Women) म्हणून जगणाऱ्या भगिनींना आजही अनेक सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागतो. हीच बाब ओळखून राज्य शासनाने एकल महिलांच्या हक्क, सुरक्षा आणि शाश्वत सक्षमीकरणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या ‘एकल महिला धोरणा’च्या (Single Women Policy) निर्मितीसाठी […]

एकल महिला धोरणासाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; सहा उपसमित्यांची स्थापना Read More »

‘आयुष्मान महाराष्ट्र ‘ राज्याची भावी आरोग्य नीती 

केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ (AB-PMJAY) योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासन आता राज्यात ‘आयुष्मान महाराष्ट्र विभाग’ (Ayushman Maharashtra Department) नावाचा एक स्वतंत्र, स्वायत्त आणि केंद्रीकृत विभाग सुरू करण्याचा धोरणात्मक विचार करत आहे.  सिंगल विंडो – सध्या वेगवेगळ्या सोसायट्या आणि संचालनालयांमार्फत चालणारे काम एकाच प्रशासकीय नियंत्रणाखाली येईल. लाभार्थी नोंदणीपासून ते थेट रुग्णालयांचे नियंत्रण आणि निधी व्यवस्थापनाचे केंद्रीकरण केले

‘आयुष्मान महाराष्ट्र ‘ राज्याची भावी आरोग्य नीती  Read More »

महाराष्ट्रातील तीन विद्यापीठांचे फॉरेन्सिक ऑडिट : तंत्र शिक्षणमंत्र्यांची नाराजी 

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक या तीन प्रमुख विद्यापीठांचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने नेमलेल्या  ३ व्यावसायिक ऑडिट कंपन्या या कायद्याच्या चौकटीत विद्यापीठाच्या ऑडिटमध्ये  तपास करतील. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, “आम्ही नावीन्यपूर्ण संशोधन

महाराष्ट्रातील तीन विद्यापीठांचे फॉरेन्सिक ऑडिट : तंत्र शिक्षणमंत्र्यांची नाराजी  Read More »

कुंभमेळ्याच्या आयोजनातून \”परिवहन\”ला मिळणार 4500 बसेस

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ महाराष्ट्राचाच नव्हे तर संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यांपैकी एक सोहळा आहे. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या या पर्वासाठी देशभरातुन तसेच परदेशातूनही कोट्यवधी भाविक, साधू-संत, आखाडे, महंत आणि पर्यटक नाशिकमध्ये येणार आहेत. त्यामुळे कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन हे केवळ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

कुंभमेळ्याच्या आयोजनातून \”परिवहन\”ला मिळणार 4500 बसेस Read More »

ऐतिहासिक जलस्रोत, जल-ऑडिट आणि पाण्याचा सातबारा: महाराष्ट्राच्या जलक्रांतीचा ताळेबंद

सध्या महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने आणि आयआयटी मुंबईचे जलतज्ज्ञ डॉ. अविनाश कदम, अर्थतज्ज्ञ उदय नायर आणि ‘अ‍ॅक्वेरियम’ (AqVerium) संस्थेचे डॉ. सुब्रह्मण्य कन्सूर यांच्या तांत्रिक सहकार्याने भारतातील पहिली ‘जल-ऑडिट प्रणाली’ आणि ‘पाण्याचा सातबारा’ संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. ‘ॲक्वेरियम’ (AqVerium) ही  संस्था  प्रामुख्याने जल व्यवस्थापन (Water Management) क्षेत्रात काम करणारी आहे.महाराष्ट्र शासनाचा महसूल

ऐतिहासिक जलस्रोत, जल-ऑडिट आणि पाण्याचा सातबारा: महाराष्ट्राच्या जलक्रांतीचा ताळेबंद Read More »

संजय राऊत यांचे ट्विट म्हणजे लाचारीशी जडले नाते…

शिवसेना (उबाठा) चे ब्रम्हांड प्रवक्ते, त्या पक्षाच्या मुखपत्र सामनाचे सर्वज्ञानी संपादक आणि निसटता विजय मिळवून राज्यसभा खासदार झालेले संजय राजाराम राऊत यांनी…  काल शुक्रवार, २८ मे २०२६ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंती निमित्त अभिवादन करणारे ट्विट केले… बहुदा हे ट्विट त्यांनी राहुल गांधी यांच्या नकळत केले असावे… कारण परवानगी मागायला गेले असते तर संजय राजाराम राऊत

संजय राऊत यांचे ट्विट म्हणजे लाचारीशी जडले नाते… Read More »

ऐतिहासिक जलस्रोत, जल-ऑडिट आणि पाण्याचा सातबारा: महाराष्ट्राच्या जलक्रांतीचा ताळेबंद

सध्या महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने आणि आयआयटी मुंबईचे जलतज्ज्ञ डॉ. अविनाश कदम, अर्थतज्ज्ञ उदय नायर आणि ‘अ‍ॅक्वेरियम’ (AqVerium) संस्थेचे डॉ. सुब्रह्मण्य कन्सूर यांच्या तांत्रिक सहकार्याने भारतातील पहिली ‘जल-ऑडिट प्रणाली’ आणि ‘पाण्याचा सातबारा’ संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. ‘ॲक्वेरियम’ (AqVerium) ही  संस्था  प्रामुख्याने जल व्यवस्थापन (Water Management) क्षेत्रात काम करणारी आहे.महाराष्ट्र शासनाचा महसूल

ऐतिहासिक जलस्रोत, जल-ऑडिट आणि पाण्याचा सातबारा: महाराष्ट्राच्या जलक्रांतीचा ताळेबंद Read More »

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था : देशाचे ग्रोथ इंजिन आणि जागतिक भरारी

भारताच्या आर्थिक आणि औद्योगिक प्रगतीचा विचार करताना महाराष्ट्र हे राज्य नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. ‘महा-राष्ट्र’ या नावाला सार्थ ठरवत या राज्याने केवळ देशांतर्गतच नव्हे, तर जागतिक स्तरावर आपली एक मजबूत आर्थिक ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच समोर आलेल्या जागतिक आर्थिक आकडेवारीनुसार, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आता जगातील प्रमुख सार्वभौम देशांना मागे टाकत जागतिक क्रमवारीत तिसाव्या स्थानावर पोहोचली

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था : देशाचे ग्रोथ इंजिन आणि जागतिक भरारी Read More »

मराठी भाषेचे सुवर्णयुग.. ए.आय आधारित मराठी विश्वकोश

मागील काही वर्षांत तंत्रज्ञानाने मानवी जीवनाचा प्रत्येक कोपरा व्यापला आहे. यामध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाटा सिंहाचा आहे. जागतिकीकरणाच्या या वेगात प्रांतीय भाषांचे अस्तित्व टिकवणे आणि त्या डिजिटल जगाशी जोडणे हे प्रत्येक प्रादेशिक सरकारसमोरील मोठे आव्हान होते. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हे आव्हान केवळ स्वीकारलेच नसून त्याचे एका सुवर्णसंधीत रूपांतर केले.

मराठी भाषेचे सुवर्णयुग.. ए.आय आधारित मराठी विश्वकोश Read More »

शाकाहारी दुग्धजन्य पदार्थांवर ‘हलाल’ सक्ती का?

गोकुळ दूध संघाच्या प्रमाणपत्रावरून वाढतोय वाद – हलाल समीकरण ‘हलाल’ या मूळ अरबी शब्दाचा अर्थ इस्लामी शरिया कायद्यानुसार ‘वैध’ किंवा ‘परवानगी असलेले’ असा होतो. सुरुवातीला केवळ मांसाहारापुरती मर्यादित असलेली ही संकल्पना आज शाकाहारी अन्न, सौंदर्यप्रसाधने आणि औषधांपर्यंत विस्तारली आहे. नुकतेच कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाने त्यांच्या काही उत्पादनांसाठी घेतलेल्या ‘हलाल प्रमाणपत्रावरून’ सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात

शाकाहारी दुग्धजन्य पदार्थांवर ‘हलाल’ सक्ती का? Read More »