News Bharati

Vinayak A

2030 पर्यंत इलेक्ट्रॉनिक वाहन विक्री वार्षिक 1 कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा: नितीन गडकरी

देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत लक्षणीय वाढ होत असून 2030 पर्यंत वार्षिक एक कोटी विक्रीचा आकडा गाठण्याची अपेक्षा आहे असं मत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीतील वाढीमुळे पाच कोटी रोजगार निर्माण होतील असंही ते म्हणाले. आज नवी दिल्ली येथे सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या 64 […]

2030 पर्यंत इलेक्ट्रॉनिक वाहन विक्री वार्षिक 1 कोटीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा: नितीन गडकरी Read More »

राजकोट पुतळा प्रकरणी : जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

राजकोट पुतळा प्रकरणी : जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या जयदीप आपटे आणि  बांधकाम रचना सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना आज दुपारी मालवणच्या न्यायालयात हजर करण्यात आल होतं. आपटे याला १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी तर पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाटील

राजकोट पुतळा प्रकरणी : जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी Read More »

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापनकरण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री व या समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवेयांनी दिली आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या समितीमध्येतीन सहसंयोजक, विविध स्तरांवरच्या समित्यांचे प्रमुख तसेच विशेष आमंत्रित आणि पदसिद्धसदस्यांचा समावेश आहे. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या निर्धाराने पक्ष

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची व्यवस्थापन समिती Read More »

स्वंयचलित वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट

स्वंयचलित वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात १०० अब्ज डॉलर्सवर नेण्याच लक्ष्य भारत २०३० पर्यंतगाठेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला आहे. तेआज नवी दिल्ली इथं एसीएमए -अर्थात वाहनांच्या सुट्या भागांच्या कारखानदार संघटनेच्या वार्षिकअधिवेशनात बोलत होते. २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याच्या ध्येयाशी सरकार, कटीबद्धअसून सामुहिक प्रयत्नांनी देशाची आर्थिक वाढ चालूच

स्वंयचलित वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट Read More »

धाराशिवच्या सुनंदाबाई गोरे यांच्यासाठी आधार ठरली लाडकी बहीण योजना

ग्रामीण भागातील मुख्य व्यवसाय हा शेती आहे. शेतीवर अवलंबून राहून मजूरी करणारा मोठा वर्गग्रामीण भागातच राहतो. निसर्गावर अवलंबून राहूनच जिल्ह्यातील बहुतांश शेती केली जाते.निसर्ग हाशेतीला नेहमीच साथ देईलच असे कधी होत नाही. त्यामुळे अल्पभूधारक असलेले शेतकरी व त्यांचेकुटुंब आपली शेती करून दुसऱ्यांच्या शेतीवर किंवा इतरत्र मजुरीला जातात. अशाच एका अल्पभूधारकविधवा शेतकरी महिलेला मुख्यमंत्री माझी लाडकी

धाराशिवच्या सुनंदाबाई गोरे यांच्यासाठी आधार ठरली लाडकी बहीण योजना Read More »

देशाची प्रगती सायबरसुरक्षा शिवाय अशक्य आहे :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

सायबर सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा अविभाज्य भाग असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सांगितले की, सायबर सुरक्षा केल्याशिवाय देशाची प्रगती शक्य नाही.भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (14C) च्या 1ल्या स्थापना दिनाच्या समारंभात संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री दिल्लीत म्हणाले की सायबर गुन्ह्यांना कोणतीही सीमा नसते. त्यामुळे सर्व संबंधितांनी- त्याच्या धोक्याचा सामना करण्यासाठी एकत्र आले पाहिजे.

देशाची प्रगती सायबरसुरक्षा शिवाय अशक्य आहे :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Read More »

सत्यातून येणारा हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा

सत्यातून येणारा हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे,तीच आपली जीवनशक्ती आहे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलं. तंजावरचे मराठे या पुस्तक प्रकाशन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबाजीराजे भोसले छत्रपती, महाराणी गायत्रीराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले, हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे,

सत्यातून येणारा हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा Read More »

३.६५ लाख शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी ५ हजारांची मदत

मंगळवारपासून (दि. १०) म्हणजेच आज पासून कपाशी व सोयाबीनला दोन हेक्टर मयदित हेक्टरी पाच हजारांची मदत देण्यात येणार आहे. यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३.६५ लाख शेतकऱ्यांना अधिकतम २० हजारांची शासन मदत मिळणार आहे गतवषीं सोयाबीन व कापसाला हमी भावदेखील मिळालेला नाहीं. त्यामुळे ज्या शोतकन्यांनी ई-पीक पाहणीद्वारे ऑनलाइन पीक पेरा नोंदविलेला

३.६५ लाख शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी ५ हजारांची मदत Read More »

राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यावर भाजपाची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अमेरिका दौऱ्यावर केलेल्या वक्तव्यावरून भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला म्हणाले की, काँग्रेसनेच आणीबाणी लादली आणि संविधानाची प्रस्तावना बदलली, तीच काँग्रेस आता संविधानाबद्दल बोलत आहे. पूनावाला म्हणाले की, नॅशनल कॉन्फरन्स जी काँग्रेसची मित्रपक्ष आहे, त्यांनी जम्मू- काश्मीरमध्ये कलम ३७० परत आणण्याचे

राहुल गांधींच्या अमेरिकेतील वक्तव्यावर भाजपाची टीका Read More »

अँपल आयफोन १६ झाला लाँच!

अ‍ॅपलने आज आयफोन १६ सीरिज लॉन्च केली, ज्यात आयफोन १६, आयफोन १६ प्लस, आयफोन १६ प्रो, आणि आयफोन १६ प्रो मॅक्स यांचा समावेश आहे. या सीरिजमध्ये अनेक नवे फीचर्स आहे. आयफोन १६ सीरिजमध्ये Apple Intelligence नावाचे नवीन AI फीचर आहे, जे वापरकर्त्यांच्या अनुभवाला अधिक स्मार्ट आणि व्यक्तिगत बनवते. कॅमेरा मधे मोठे बदल झाले आहेत, ज्यात

अँपल आयफोन १६ झाला लाँच! Read More »