News Bharati

Vinayak A

पुण्यातल्या पहिल्या वंदे भारत रेल्वेसह राज्यातल्या तीन गाड्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

महाराष्ट्रातही पुण्यातून सुरु होणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेससह तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेसचंलोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरस्थ पद्धतीनं होणार आहे. यामध्ये पुणे-हुबळी;कोल्हापूर-पुणे आणि नागपूर-सिकंदराबाद या तीन रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तसंच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळपुण्यातून या ‘वंदे भारत’ रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यानंतर ही […]

पुण्यातल्या पहिल्या वंदे भारत रेल्वेसह राज्यातल्या तीन गाड्यांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण Read More »

घटनात्मक पदावरील व्यक्तीने सातत्याने ‘भारतविरोधी वक्तव्ये’ करणेस्वीकारार्ह नाही – उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं प्रतिपादन.

बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न नाकारणारी आणि मंडल आयोगाच्या शिफारशींची जवळपास 10 वर्षे अंमलबजावणी न होण्यास कारणीभूत असलेली मानसिकता, आरक्षणाविरोधात पूर्वग्रहदूषित मानसिकतेची जबाबदारी आता दुसऱ्याला देण्यात आली आहे आणि घटनात्मक पदावरील व्यक्ती परदेशी भूमीवर सातत्याने‘भारतविरोधी वक्तव्ये करत आरक्षण समाप्त करण्याबद्दल बोलत आहे, हे अस्वीकारार्ह नाही, असे म्हणत उपराष्ट्र्पती जगदीप धनखड यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. ते

घटनात्मक पदावरील व्यक्तीने सातत्याने ‘भारतविरोधी वक्तव्ये’ करणेस्वीकारार्ह नाही – उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं प्रतिपादन. Read More »

\”राहुल गांधी नंबर वन दहशतवादी\”- रवनीत सिंग बिट्टू

राहुल गांधी यांनी शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. शिख कुठल्याही पक्षाशी संबंधित नाहीत. परंतु, त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला जातोय. राहुल गांधी देशातील नंबर वन दहशतवादी असल्याची टीका रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी केली. यासंदर्भात बिट्टू म्हणाले की, जे लोक नेहमी मारण्याच्या गोष्टी करतात, जहाजे आणि रेल्वे उडवून देण्याची भाषा करतात असे लोक राहुल गांधी

\”राहुल गांधी नंबर वन दहशतवादी\”- रवनीत सिंग बिट्टू Read More »

नीरज चोपडाने पटकावले डायमंड लीग फायनलमध्ये दुसरे स्थान

नीरज चोपडा,ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेता आहे त्याने ब्रसेल्समध्ये झालेल्या डायमंड लीग फायनलमध्ये दुसरे स्थान मिळवले आहे . त्याने 87.86 मीटरचा त्याचा सर्वोत्कृष्ट प्रयत्न केला, जो ग्रेनाडाच्या ऍन्डरसन पीटर्सच्या 87.87 मीटरपेक्षा फक्त 1 सेंटिमीटर कमी होता. हे सामने 14 सप्टेंबर 2024 रोजी पार पडले. नीरजने हे सामने त्याच्या हाताच्या दुखण्याच्या त्रासाला सामोरे जात खेळले . त्याने

नीरज चोपडाने पटकावले डायमंड लीग फायनलमध्ये दुसरे स्थान Read More »

भारतीय पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानला २-१ अंतराने केले पराभूत

भारतीय पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानला २-१ अंतराने पराभूत करत लीग टप्प्यात अपराजित राहिले आहेत भारतीय पुरुष हॉकी संघाने आपल्या प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २-१ अंतराने हरवून हिरो आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लीग टप्पा अपराजित संपवला. आठव्या मिनिटाला पाकिस्तानच्या अहमद नदीमने आघाडी घेतली, परंतु भारताचे कर्णधार हरमनप्रीत सिंहने दोन पेनाल्टी कॉर्नर्सच्या मदतीने भारताला विजय मिळवून दिला. हा सामना भारतासाठी

भारतीय पुरुष हॉकी संघाने पाकिस्तानला २-१ अंतराने केले पराभूत Read More »

डिजिटल तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्यांच्या प्रगतीसह भ्रष्टाचाराला आळा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्त्वात भारताची पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थाकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताकडे पहिले जात आहे. प्रगतीच्या या प्रवासात डिजिटल इकॉनॉमिचे अनन्य साधारण महत्त्व आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसला, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर येथे रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरच्या कोनशिलेचे अनावरण

डिजिटल तंत्रज्ञानामुळे सर्वसामान्यांच्या प्रगतीसह भ्रष्टाचाराला आळा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

तंत्रज्ञानातील प्रगती लोकशाहीला आणखी सशक्त करणार; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन

नागपूर : भारताला एकेकाळी स्लिपिंग जायंट म्हणून ओळखले जायचे. ती ओळख आता आपण पूर्णतः पुसून काढली असून तंत्रकौशल्यात एक मैलाचा टप्पा आपण गाठला आहे. शिक्षणापासून ते डिजीटल तंत्रज्ञानापर्यंत आपण साध्य केलेली प्रगती ही लोकशाहीच्या भवितव्याला अधिक उज्वल करणारी असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Vice President Jagdeep Dhankhar) यांनी रामदेवबाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरच्या कोनशिलेचे अनावरण व

तंत्रज्ञानातील प्रगती लोकशाहीला आणखी सशक्त करणार; उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन Read More »

(Reservation) आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) निषेधार्थ रिपाइंदेशभर आंदोलन तीव्र करणार – रामदास आठवले

अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारतातील आरक्षण (Reservation) संपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. राहुल गांधी यांचे आरक्षण (Reservation) विरोधी वक्तव्य हे संविधानाचा अवमान करणारे आहे. राहूल गांधींचे आरक्षण (Reservation) विरोधी वक्तव्य संविधानकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे आहे. त्यामुळे राज्यात आणि संपूर्ण देशभरात रिपब्लिकन पक्ष राहुल गांधींचा तीव्र

(Reservation) आरक्षण संपवण्याची भाषा करणाऱ्या राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) निषेधार्थ रिपाइंदेशभर आंदोलन तीव्र करणार – रामदास आठवले Read More »

योजनांच्या जागृतीतून महिलांचे सशक्तीकरण !

केंद्र, राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे कोटला मैदानावर विविध शासकीय विभागांची दालने एकाच छताखाली उभारण्यात आली आहेत. दालनाच्या माध्यमातून अनेक योजनांची माहिती नागरिकांनी या ठिकाणी जाणून घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या दालनांमधून महिला व बालविकास, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, सामाजिक न्याय व

योजनांच्या जागृतीतून महिलांचे सशक्तीकरण ! Read More »

शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून निर्णय घेतले जातील – पंतप्रधान

शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि ग्रामीण रोजगार वाढवून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार वचनबध्‍द आहे, असेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.कृषी उत्पन्न आणि ग्रामीण रोजगार वाढविण्याच्या उद्देशाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयांवर प्रकाश टाकतानापंतप्रधान म्हणाले की, कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करणे असो किंवा खाद्यतेलांवरील आयात शुल्क वाढवणेअसो, अशा निर्णयांमुळे आपल्या अन्नदात्यांना मोठा फायदा होणार आहे. या निर्णयांमुळे त्यांचे उत्पन्न वाढणार आहे,

शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून निर्णय घेतले जातील – पंतप्रधान Read More »