News Bharati

Vinayak A

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी सकारात्मक प्रयत्न

मुंबई : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपोषणकर्त्या आंदोलकांशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला व त्यांची विचारपूस देखील केली. धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील. ही […]

धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी सकारात्मक प्रयत्न Read More »

योजनांच्या जागृतीतून महिलांचे सशक्तीकरण!

धाराशिव : केंद्र, राज्य शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथे कोटला मैदानावर विविध शासकीय विभागांची दालने एकाच छताखाली उभारण्यात आली. दालनाच्या माध्यमातून अनेक योजनांची माहिती नागरिकांनी या ठिकाणी जाणून घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या दालनांमधून महिला व बालविकास, शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, सामाजिक न्याय

योजनांच्या जागृतीतून महिलांचे सशक्तीकरण! Read More »

डब्बेवाला, चर्मकारबांधवांना हक्काची घरे मिळणार; मुंबईत 12,000 घरांची निर्मिती!

मुंबई : मुंबईतील नोकरदारांना दुपारी जेवणाचा डबा पुरविणारे मुंबईतील डबेवाल्यांबरोबरच चर्मकार समाजबांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समाजाबांधवांसाठी १२ हजार घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी विकासक आणि शासनामार्फत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यातून डबेवाल्यांचे 60 वर्षांपासूनचे स्वप्न येत्या 3 वर्षांत साकार होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

डब्बेवाला, चर्मकारबांधवांना हक्काची घरे मिळणार; मुंबईत 12,000 घरांची निर्मिती! Read More »

मराठा समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्री शिंदे यांची सकारात्मक भूमिका

मुंबई : मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगत मागण्यांबाबत कायदेशीर बाबी तपासून त्यावर धोरणात्मक निर्णय घेणे योग्य होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे राजश्री उंबरे यांचे उपोषण सुरू असून त्यांच्या शिष्टमंडळाला सांगितले. मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे राजश्री उंबरे यांचे उपोषण सुरू असून त्यांच्यावतीने

मराठा समाजाच्या मागण्यांवर मुख्यमंत्री शिंदे यांची सकारात्मक भूमिका Read More »

अंदमान-निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेयर चे नाव आता श्री विजयपुरम

केंद्र सरकारकडून अंदमान आणि निकोबार बेटांची (Andaman and Nikobar Islands) राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे (Port Blair) नाव बदलण्यात आले असून श्री विजय पुरम असे नवे नाव ठेवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी हि घोषणा केली आहे. अमित शाह यांनी आपल्या ट्विटरद्वारे पोस्ट लिहून याची माहिती दिली. श्री विजयपुरम हे नाव ठेवण्यामागे

अंदमान-निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेयर चे नाव आता श्री विजयपुरम Read More »

कांदा-सोयाबिन उत्पादकांसाठी केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून कांद्यावरील निर्यातबंदी खुली करण्यात आली आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क ४० टक्क्यांवरुन २० टक्के कमी करण्याचा निर्णय घेतला. आहे. तसेच खाद्यतेलाच्या आयातीवर आता २० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं राज्यचे उपमुखमंत्री देवेंद्र

कांदा-सोयाबिन उत्पादकांसाठी केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय Read More »

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आले गोंडस वासरू. ‘दीपज्योती’ म्हणून केले नामकरण

लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ एका बछड्याचा जन्म झाला आहे, ज्याचे नाव स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दीपज्योती’ ठेवले आहे. या वसरूच्या कपाळावर दिव्यासारखे दिसणारे एक अनोखे चिन्ह आहे . पंतप्रधानांच्या निवासस्थानाजवळ राहणाऱ्या गायींपैकी एका गायीच्या पोटी हे वासरू जन्माला आले. पंतप्रधान मोदींनी X वरील पोस्ट्सच्या माध्यमातून हि माहिती शेअर केली आहे. जिथे त्यांनी केवळ जन्माची

पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आले गोंडस वासरू. ‘दीपज्योती’ म्हणून केले नामकरण Read More »

ईद-ए-मिलादची सुट्टी १६ सप्टेंबरला नाही!

महाराष्ट्र सरकारने मुंबईतील ईद-ए-मिलादची शासकीय सुट्टी १६ सप्टेंबरला न ठेवता १८ सप्टेंबरला ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामागे अनंत चतुर्दशीच्या सणाच्या विसर्जनाशी संबंधित असलेल्या जुलूसांना व्यवस्थित व्यवस्था करण्याचे हेतू आहेत.मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ही सुट्टी १६ सप्टेंबरला रद्द करून १८ सप्टेंबरला घोषित करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ही सुट्टी १६ किंवा १८ सप्टेंबरला ठेवण्याचा निर्णय जिल्हा

ईद-ए-मिलादची सुट्टी १६ सप्टेंबरला नाही! Read More »

आज होणार भारत आणि पाकिस्तान मधे हॉकीचा महत्त्वाचा सामना

हॉकीच्या चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी आहे! अॅशियन चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एक मोठा सामना होणार आहे. हा सामना चीनमधील मोकी ट्रेनिंग बेसवर १४ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १:१५ वाजता होणार आहे. भारतीय संघ, जो हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली आहे, आपल्या गटाचा शीर्षस्थानी असून, त्यांनी आतापर्यंत सर्व सामने जिंकले आहेत. पाकिस्तानही अजिंक्य राहिले

आज होणार भारत आणि पाकिस्तान मधे हॉकीचा महत्त्वाचा सामना Read More »

गणपती उत्सवातच काँग्रेसने बनवले श्री गणेश मूर्तीला कैदी…

कर्नाटकमधील एक दुखद घटना सध्या सर्वत्र चर्चेत आहे. गणेशोत्सवाच्या काळात, जेव्हा संपूर्ण राज्य भगवान गणेशाच्या पूजेत मग्न होते, त्याच वेळी एक अत्यंत दुखद दृश्य पाहायला मिळाले. कर्नाटक पोलिसांनी एका गणेश मूर्तीला वॅनमध्ये कैद केले होते. ही घटना फक्त एका मूर्तीची नाही, तर हिंदू समाजाच्या भावनांच्या अपमानाची आहे. ही घटना घडली तेव्हा गणेश जल्लोषाच्या वेळी काही

गणपती उत्सवातच काँग्रेसने बनवले श्री गणेश मूर्तीला कैदी… Read More »