News Bharati

Team NB Marathi

वारीमध्ये येतात आणि अल्लाचे अभंग म्हणून शीरखुर्मा वाटतात; विठ्ठलाला मानत नाहीत तर वारीत येताच का? – ह.भ.प. शिरीष महाराज मोरे

हिंदू एकता आंदोलन सांगली जिल्ह्याने वारीवरील इस्लामिक अतिक्रमण या विषयावर तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज ह. भ. प. श्री शिरीष महाराज मोरे यांचे सांगलीवाडी येथील दर्शन मंगल कार्यालयात 4 सप्टेंबर रोजी जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेत बोलताना ह.भ.प शिरीष महाराज मोरे म्हणाले की, मुस्लिम समाज हा पैगंबराला मानतो, विठ्ठलाला मानत नाही. पण आमच्या […]

वारीमध्ये येतात आणि अल्लाचे अभंग म्हणून शीरखुर्मा वाटतात; विठ्ठलाला मानत नाहीत तर वारीत येताच का? – ह.भ.प. शिरीष महाराज मोरे Read More »

उद्धव ठाकरेंची ‘ना घर का ना घाट का’ अवस्था; भाजपा नेत्याचा सणसणीत टोला

मुंबई : निवडणूकीनंतर संख्याबळानुसार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवला जाईल, अशी भूमिका शरद पवारांनी (Sharad Pawar) घेतली आहे. याच मुद्द्यवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सध्या भाजपा (BJP) नेत्यांच्या निशाण्यावर आहेत. उद्धव ठाकरेंची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे, भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवर पोस्ट करत उद्धव

उद्धव ठाकरेंची ‘ना घर का ना घाट का’ अवस्था; भाजपा नेत्याचा सणसणीत टोला Read More »

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शासन निर्णय प्रसिद्ध

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना गुरुवार दि. ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शासन निर्णय प्रसिद्ध Read More »

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी महाराष्ट्रात होत असलेल्या कामांची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा सन्मान जागतिक कृषि परिषदेचे पदाधिकारी स्वतः महाराष्ट्रात येऊन करणार आहेत, ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नव्हे तर देशासाठी अभिमानाची आहे. आंतरराष्ट्रीय बांबू दिवसाचे औचित्य साधत जागतिक कृषि परिषदेच्या वतीने या

पर्यावरण व शाश्वत विकासासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रयत्नांची जागतिक पातळीवर दखल Read More »

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांची वास्तू, वस्तू, पुराभिलेख, समाधी यांचे जतन संवर्धन होणार – मुनगंटीवार

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आणि स्वराज्याच्या इतिहासातील \”सोनेरी पान\” आहेत . त्यामुळे प्रेरणादायी अशा तत्कालीन ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या, शिवकालीन वास्तू, वस्तू, पुराभिलेख, समाधी यांचे जतन संवर्धन केले गेले पाहिजे. या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांची सोबत करणाऱ्या सरदारांच्या शौर्याची, पराक्रमाची गाथा भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरक असल्याने हा ठेवा जपण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश वने, सांस्कृतिक

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांची वास्तू, वस्तू, पुराभिलेख, समाधी यांचे जतन संवर्धन होणार – मुनगंटीवार Read More »

‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली पंढरपूरच्या महाआरोग्यशिबिराची नोंद

आरोग्याची वारी पंढरीच्या दारी – वर्ष २ रे\” या उपक्रमातपंढरपूरच्या आषाढी वारीत या वर्षी १५ लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांचीरुग्णसेवा यशस्वीरित्या पार पाडत, आरोग्य विभागाने आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने वारकऱ्यांसाठी केलेल्या सेवेसाठीनवा इतिहास रचला आहे. पंढरपूरच्या महाआरोग्य शिबिराची नोंद‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस’ (International Book of Records) ने घेतली असून, हा विक्रम महाराष्ट्रासाठीअभिमानास्पद आहे. या

‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड’ने घेतली पंढरपूरच्या महाआरोग्यशिबिराची नोंद Read More »

देशाचे संविधान कोणीही बदलू शकणार नाही – रामदास आठवले

उदगीर : कोणीही देशाचे संविधान बदलू शकत नसल्याचा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी उदगीर (Udgir) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. रामदास

देशाचे संविधान कोणीही बदलू शकणार नाही – रामदास आठवले Read More »

महाराष्ट्राला कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा उत्कृष्टता पुरस्कार

केंद्र शासनाच्या कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत कृषी पायाभूत सुविधा निधी योजने अंतर्गत देशातील विविध राज्ये आणि बँकानी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरी साठी AIF Excellance Award ने सन्मानित करण्यात आले आहे. नवी दिल्ली इथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. योजनेच्या वर्ष २०२२-२३ साठी महाराष्ट्राने सर्वाधिक  प्रस्ताव मंजूर करून देशपातळीवर दुसरा क्रमांक पटकावला,आणि वर्ष २०२३-२४ मध्ये महाराष्ट्राने

महाराष्ट्राला कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा उत्कृष्टता पुरस्कार Read More »

निर्यात महसुलात एक अब्ज डॉलर्स साध्य करण्याचे उद्दिष्ट

पुढील काही वर्षांमध्ये निर्यात महसुलात एक अब्ज डॉलर्स साध्य करण्याच्या लक्ष्यासह जागतिक स्तरावर भारतीय अल्कोहोलिक आणि नॉन-अल्कोहोलिक दोन्ही पेयांचा प्रचार करण्याची सरकारची योजना आहे. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न निर्यात विकास प्राधिकरण प्रमुख देशांना भारतीय स्पिरिटची निर्यात वाढवण्यासाठी कार्यरत आहे. अल्कोहोलिक पेय निर्यातीच्या बाबतीत भारत सध्या जगात 40 व्या क्रमांकावर आहे

निर्यात महसुलात एक अब्ज डॉलर्स साध्य करण्याचे उद्दिष्ट Read More »