News Bharati

Team NB Marathi

साकोली येथे ज्येष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांच्याकडून स्थानिक पत्रकारांचा सन्मान

पत्रकारितेतील पावित्र्य हे लोकमान्य टिळकांसारखे असावे लागते, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया या दोघांचेही महत्त्व लोकशाहीत खूप जास्त आहे. एकीकडे साक्षरता व माध्यमे वाढत आहेत परंतु विश्वासहार्यता वाढत आहे का? हे बघणे खूप आवश्यक आहे. पत्रकारिता करताना कायम समाजभान असायला पाहिजे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर यांनी केले. नवजीवन विद्यालय साकोली येथे वैनगंगा […]

साकोली येथे ज्येष्ठ पत्रकार डॉ.उदय निरगुडकर यांच्याकडून स्थानिक पत्रकारांचा सन्मान Read More »

अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर

लातूर : \”शेतकऱ्यांना मदत करताना नियम, निकष न पाहता एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून यावेळी झालेल्या नुकसानीच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल,\” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले. तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात

अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर Read More »

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम: शासन-प्रशासनाचा अभूतपूर्व पुढाकार

उद्योग विभागातील एका परिचित अधिकाऱ्यांचा फोन आला, \”घरी आहात का? तुमच्या गावी एका शासकीय कामासाठी येणार आहे. भेटू.\” मी त्यांचा हा टिपिकल शासकिय प्रवास असेल असा विचार केला आणि फोन आल्यावर भेटायला गेलो. भेटल्यावर त्यांना सहजच प्रवासाबाबत विचारले. ते म्हणाले \”मुख्यमंत्री कार्यालयातून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ह्या योजनेच्या आढाव्याच्या बैठकांवर बैठका होत आहेत. कधी मुख्यमंत्री

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम: शासन-प्रशासनाचा अभूतपूर्व पुढाकार Read More »

अलिबाग येथे झाले ‘नवीन फौजदारी कायद्यांची उपयुक्तता’ या विषयवार व्याख्यान

अधिवक्ता परिषद, अलिबाग यांचे तर्फे दिनांक 01 सप्टेंबर 2024 रोजी नवीन फौजदारी कायद्यातील तरतुदी व त्यातील बारकावे वकिलांना समजावून सांगण्यासाठी माजी जिल्हा सरकारी वकील व रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध फौजदारी वकील, लेखक, साहित्यिक, अधिवक्ता श्री विलास नाईक यांच्या मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला व्यासपीठावर बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सीनियर एडवोकेट पुरस्कार

अलिबाग येथे झाले ‘नवीन फौजदारी कायद्यांची उपयुक्तता’ या विषयवार व्याख्यान Read More »

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंगापूरचे समपदस्थ लॉरेंस वोंग यांच्यात आज बैठक

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरचे त्यांचे समपदस्थ लॉरेंस वोंग यांच्यादरम्यान आज बैठक होणार आहे. भारत आणि सिंगापूरदरम्यान द्विपक्षीय भागीदारीसंदर्भातील प्रगतीचा ते आढावा घेतील तसंच दोनही देशांचे हितसंबंध असलेल्या प्रादेशिक आणि जागतिक स्तरावरील मुद्यांवर आपले विचार मांडतील. उभय नेत्यांनी भारत-सिंगापूर राजनैतिक भागीदारी तसचं दोन्ही देशांशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक समस्यांचा आढावा घेतला. यावेळी दोन्ही देशांनी आरोग्य

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सिंगापूरचे समपदस्थ लॉरेंस वोंग यांच्यात आज बैठक Read More »

महाराष्ट्राने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

उदगीर : राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक महनीय महिलांनी महाराष्ट्रात सामाजिक प्रगतीचा पाया घातला आहे. शासनाने आता महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी दमदार पावले उचलून त्यांच्या स्वावलंबन, निर्णय शक्तीत वाढ केली आहे. महाराष्ट्राने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला आहे, अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Droupadi Murmu) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह सुरु असलेल्या

महाराष्ट्राने महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श देशापुढे ठेवला – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू Read More »

एसटी संपावर तोडगा: वेतनवाढीसह मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक पाऊल

मुंबई : राज्यातील एसटी बस कर्मचाऱ्यांनी माघील ४८ तासापासून पुकारलेला संप अखेर माघे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली यानंतर हा संप माघे घेतला. यावेळी, राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मूळ वेतनामध्ये ६ हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज येथे

एसटी संपावर तोडगा: वेतनवाढीसह मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक पाऊल Read More »

मविआला मोठा धक्का; अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अनिल देशमुख यांना संबंधित प्रकरणात आरोपी बनवण्यात आलं आहे. त्यामुळे मविआसाठी हा मोठा धक्का आहे. भाजपा नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप अनिल

मविआला मोठा धक्का; अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल Read More »

\”पापं करायची आणि आमच्या नेत्याचे नाव घ्यायचे\”; चित्रा वाघ यांची अनिल देशमुखांवर घणाघाती टीका

मुंबई : पापं करायची आणि काही झाले की आमच्या नेत्याचे नाव घ्यायचे,हा तर आता महाराष्ट्रात पायंडाच पडला आहे, अशी टीका भाजपा (BJP) महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) केली आहे. भाजपा नेते गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी जळगावच्या

\”पापं करायची आणि आमच्या नेत्याचे नाव घ्यायचे\”; चित्रा वाघ यांची अनिल देशमुखांवर घणाघाती टीका Read More »

गरीब परिस्थिती वर मात करत दीप्ती जीवनजी यांनी जिंकले पॅरालिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक.

भारताच्या दीप्ती जीवनजी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये ऐतिहासिक यश मिळवत महिलांच्या ४०० मीटर टी२० शर्यतीत कांस्य पदक जिंकले. तिने हे पदक ५५.८२ सेकंदांत पटकावले, जे भारतासाठी हा स्पर्धेतील १६वे पदक ठरले. दीप्तीचा हा विजय भारतीय खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे आणि तिच्या कौशल्य आणि धीराचे प्रतीक आहे. तिच्या विजयाने भारतातील पॅरा खेळाडूंच्या क्षमतेला आणखी प्रोत्साहन मिळाले

गरीब परिस्थिती वर मात करत दीप्ती जीवनजी यांनी जिंकले पॅरालिम्पिक २०२४ मध्ये कांस्य पदक. Read More »