News Bharati

Team NB Marathi

संवेदनशीलपणाचा प्रत्यय : एका शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री

शेतकरी महिलेच्या खांद्यावरचे जू उतरले ; शेतकरी कुटुंबाला दिलासा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही अनेक शेतकरी आर्थिक अडचणींशी झुंज देत आहेत. निसर्गाच्या लहरीपणासोबतच साधनसामग्रीचा अभाव, वाढता उत्पादन खर्च आणि आर्थिक मर्यादा यामुळे अनेक कुटुंबांचे जीवन संघर्षमय झाले आहे. लातुर जिल्ह्यातील वलांडी येथील भूमिहीन शेतकरी काशिनाथ गायकवाड कुटुंबाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. ते दुसऱ्याची शेती बटाई करत […]

संवेदनशीलपणाचा प्रत्यय : एका शेतकरी कुटुंबाच्या मदतीसाठी धावले मुख्यमंत्री Read More »

एक ट्रिलियनचे क्षितिज आणि महाराष्ट्राचा अग्रक्रम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला बारा वर्षे पूर्ण होत असताना, देशाच्या आर्थिक नकाशावर एका नव्या ‘निकोप स्पर्धेचा’ उदय झाला आहे. ही स्पर्धा राजकीय वर्चस्वाची नाही, तर आर्थिक सक्षमतेची आहे; ही स्पर्धा कुरघोडीची नाही, तर विकासाच्या नवनवीन शिखरांना गवसणी घालण्याची आहे. ‘भारतातील राज्यांमधील कोणतं राज्य आधी एक ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार करतं, याकडे जगाचं लक्ष आहे,’

एक ट्रिलियनचे क्षितिज आणि महाराष्ट्राचा अग्रक्रम Read More »

एकल महिला धोरणासाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; सहा उपसमित्यांची स्थापना

आजच्या आधुनिक समाजात स्त्री सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असली, तरी ‘एकल महिला’ (Single Women) म्हणून जगणाऱ्या भगिनींना आजही अनेक सामाजिक, आर्थिक आणि कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागतो. हीच बाब ओळखून राज्य शासनाने एकल महिलांच्या हक्क, सुरक्षा आणि शाश्वत सक्षमीकरणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या ‘एकल महिला धोरणा’च्या (Single Women Policy) निर्मितीसाठी

एकल महिला धोरणासाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; सहा उपसमित्यांची स्थापना Read More »

पुन्हा घुसखोरी..

मुंबई पोलिसांनी बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरोधात सुरू केलेली धडक मोहीम निश्चितच कौतुकास्पद असली तरी भोईवाडा पोलिसांनी दादरमध्ये केलेल्या ताज्या कारवाईने एका अत्यंत धक्कादायक आणि गंभीर वास्तवावर प्रकाश टाकला आहे. काही महिन्यांपूर्वीच कायदेशीर प्रक्रियेद्वारे मायदेशी परत पाठवलेले बांगलादेशी नागरिक पुन्हा तितक्याच सहजतेने भारतात घुसखोरी करून मुंबईत वास्तव्य करत असल्याचे उघड झाले आहे. ही घटना केवळ

पुन्हा घुसखोरी.. Read More »

जुनं ते सोनं म्हणत महिलांची खण, पैठणीला पसंती…

पारंपरिक साजात खुलवा सौंदर्य, दिसा एकदम हटके.. कपडे हे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. अन्न, वस्त्र, निवारा या तीन मुलभूत गरजांपैकी एक असलेली ही गरज गेल्या काही काळात खूपच वैगळ्या रुपात आपल्या समोर येत आहे. पूर्वी गरज म्हणून घातले जाणारे कपडे आता गरजेच्या पलिकडे गेले. हौस, फॅशन या

जुनं ते सोनं म्हणत महिलांची खण, पैठणीला पसंती… Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, उद्याचे अराजक?

प्रेम, विवाह आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या संकल्पनांच्या आडून आपल्या जगण्याचे जुने संदर्भ बदलू पाहणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. निमित्त होते तेलंगणमधील एका पोलीस भरती प्रकरणाचे. एका उमेदवाराला त्याच्या कथित ‘विवाहपूर्व संबंधां’मुळे नोकरी नाकारली गेली होती. त्यावर न्यायमूर्ती मनोज मिश्र आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने निकाल देताना फर्मावले की ‘परस्पर संमतीने ठेवलेले विवाहपूर्व संबंध म्हणजे

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, उद्याचे अराजक? Read More »

डिजिटल डिटॉक्स; मानसिक शांतीसाठी काळाची गरज

स्क्रीन आणि सोशल मीडिया यांनी हे गेल्या काही वर्षात आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाले आहेत. मोबाइल, टॅबलेट, लॅपटॉप, टेलिव्हिजन आणि या सगळ्याला जोडणारे इंटरनेट याने आपल्यापैकी बहुतांश जणांचे आयुष्य व्यापले आहे. मोबाइल हातात नसेल तर आपले जगणे अशक्य आहे की काय असे वाटण्याइतकी वेळ आली आहे. जगभरातल्या सततच्या बातम्या, विविध इन्फ्लुएन्सर्सकडून मिळणारी माहिती, एकमेकांशी ऑनलाइन

डिजिटल डिटॉक्स; मानसिक शांतीसाठी काळाची गरज Read More »

पालघरमध्ये ‘स्टुडंट व्हिसा जिहाद ; हिंदू मुलींना लक्ष्य, लव्ह जिहादचा प्रकार उघड

बोर्डी-डहाणू प्रकरणाने हिंदू समाजाला दिलेला गंभीर इशारा पालघर जिल्ह्यातील बोर्डी-डहाणू येथे दोन सख्ख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण, अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेलिंग आणि परदेशात नेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणामुळे हिंदू मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात पीडित मुलींना विश्वासात घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता आहे. स्टुडंट व्हिसाच्या नावाखाली

पालघरमध्ये ‘स्टुडंट व्हिसा जिहाद ; हिंदू मुलींना लक्ष्य, लव्ह जिहादचा प्रकार उघड Read More »

सहकारी संस्थातील गैरव्यवहारामुळे शेतकरी सावकाराच्या दावणीला

महाराष्ट्रात ग्रामीण कर्जव्यवस्थेचा प्रमुख आधार म्हणून सहकारी बँका आणि पतसंस्था उभ्या राहिल्या होत्या. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे आणि सावकारीपासून संरक्षण देणे हा त्यामागील मुख्य उद्देश होता. मात्र अनेक वर्षांच्या गैरव्यवस्थापनामुळे, आर्थिक अनियमिततेमुळे आणि काही सहकारी संस्थांच्या कमकुवत झालेल्या आर्थिक स्थितीमुळे ग्रामीण भागातील कर्जपुरवठा व्यवस्थेवर परिणाम झाल्याचे दिसून येते. राज्य शासनाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात

सहकारी संस्थातील गैरव्यवहारामुळे शेतकरी सावकाराच्या दावणीला Read More »

लव्ह जिहाद आणि धर्मांतर : हिंदू समाजासमोरील गंभीर समस्या

अलीकडील काळात देशभरात नोकरी टिकवण्यासाठी, परदेशातील नोकरीची स्वप्ने आणि सोशल मीडियावरील ओळखी यांच्या माध्यमातून महिलांना फसवण्याच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये समोर आलेल्या दोन घटनांनी हा लव्ह जिहादचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. या घटनांमधून एक बाब प्रकर्षाने समोर येते की, भावनिक दडपण, विश्वास संपादन आणि त्यानंतर निर्माण होणारा प्रभाव

लव्ह जिहाद आणि धर्मांतर : हिंदू समाजासमोरील गंभीर समस्या Read More »