News Bharati

Team NB Marathi

‘सगळे उघडे, नागडे झाले’; बेस्ट निवडणूक निकालावरून आशिष शेलार यांची विरोधकांवर टीका

मुंबई: बेस्ट (BEST) कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपच्या समर्थकांना मोठा विजय मिळाला आहे. या निवडणुकीत पक्ष म्हणून थेट सहभाग नसतानाही भाजपचे समर्थक समजल्या जाणाऱ्या ‘शशांक राव पॅनेल’ने १४ पैकी १४ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘उत्कर्ष पॅनेल’ला दारुण पराभवाचा सामना करावा […]

‘सगळे उघडे, नागडे झाले’; बेस्ट निवडणूक निकालावरून आशिष शेलार यांची विरोधकांवर टीका Read More »

उद्धव आणि राज ठाकरेंची युती ठरली अपयशी; बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे युतीचा दारुण पराभव

मुंबई: मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘उत्कर्ष पॅनेल’चा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत ‘उत्कर्ष पॅनेल’ला एकही जागा मिळवता आली नाही, तर ‘शशांक राव पॅनेल’ने १४ जागा जिंकून एकतर्फी विजय मिळवला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय एकत्रिकरणाच्या

उद्धव आणि राज ठाकरेंची युती ठरली अपयशी; बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे युतीचा दारुण पराभव Read More »

नांदेड : पूरग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत, तात्काळ पंचनाम्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश

नांदेड : राज्यात मागील ४ दिवसांपासून सतत पाऊस (Rain) सुरू आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावामध्ये पाणी शिरले. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात पशुधनाचे नुकसान होऊन 5 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसानही झाले आहे. या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानग्रस्त

नांदेड : पूरग्रस्तांना शासनाकडून सर्वतोपरी मदत, तात्काळ पंचनाम्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे आदेश Read More »

\”राणी दुर्गावती योजना : इतिहासातून ‘स्व’ ची पुनर्शोध यात्रा

इतिहास म्हणजे केवळ भूतकाळाच्या घटना नसतात. तो आपल्या संस्कृतीचा पाया असतो, आत्मसन्मान जागवणारी प्रेरणा असतो. काही नावं अशी असतात जी केवळ वीरकथाच सांगत नाहीत, तर आपल्याला आपल्या मुळांची आठवण करून देतात. राणी दुर्गावती हे असंच एक नाव. महाराष्ट्र शासनाने जनजातीय समाजासाठी राबविणाऱ्या योजनेला तिचं नाव दिलं आहे, आणि हा निर्णय केवळ प्रशासनिक नाही तर सांस्कृतिक

\”राणी दुर्गावती योजना : इतिहासातून ‘स्व’ ची पुनर्शोध यात्रा Read More »

रानभाज्या महोत्सवाचा ‘बारीपाडा पॅटर्न’ 

रानभाज्या किंवा वनभाज्या महोत्सव ही संकल्पना आता महाराष्ट्रात रुजत आहे. या महोत्सवांना प्रतिसादही वाढत असून जनजाती बंधू-भगिनी आणि शहरवासी यांना जवळ आणण्याचे खूप महत्त्वाचे काम या महोत्सवांमुळे होत आहे. प्रत्यक्ष शेती न करता किंवा कोणतीही निगा वगैरे न राखता ज्या भाज्या उगवतात, त्यांना रानभाज्या किंवा वनभाज्या म्हटले जाते. निसर्गात त्या उगवतात आणि त्यांची मुद्दामहून लागवड न

रानभाज्या महोत्सवाचा ‘बारीपाडा पॅटर्न’  Read More »

हिंदू सणांच्या विकृतीकरणाचा कट

‘उत्सवप्रियता’ हे भारताचे आणि विशेषतः हिंदू संस्कृतीचे एक अविभाज्य अंग आहे. दिवाळी, होळी, गणेश चतुर्थी, नवरात्री यांसारखे सण केवळ धार्मिक विधी नसून ते समाजाला एकत्र बांधणारे, सांस्कृतिक ओळख जपणारे आणि कोट्यवधी लोकांच्या जीवनशैलीचा भाग आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून एका विशिष्ट कार्यप्रणालीद्वारे हिंदू सणांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे. यामागे कम्युनिस्ट, डावे उदारमतवादी, इस्लामी विचारधारेचे

हिंदू सणांच्या विकृतीकरणाचा कट Read More »

‘खालिद का शिवाजी’: इतिहासाचे विकृतीकरण, सरकारी पाठिंबा आणि जनतेचा विश्वासघात

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका राज्याचे संस्थापक नव्हते, तर ते हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान आणि कोट्यवधी भारतीयांची अस्मिता आहेत. त्यांचा इतिहास हा शौर्य, पराक्रम आणि दूरदृष्टीचा तेजस्वी अध्याय आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून डाव्या विचारसरणीचे तथाकथित इतिहासकार, चित्रपट निर्माते आणि काही माध्यमे महाराजांच्या याच इतिहासाला विकृत करून त्यांना आपल्या सोयीच्या चौकटीत बसवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत

‘खालिद का शिवाजी’: इतिहासाचे विकृतीकरण, सरकारी पाठिंबा आणि जनतेचा विश्वासघात Read More »

राज्यातील नद्यांना मिळणार जीवनदान! ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी

मुंबई : राज्यातील नद्यांच्या (River) पुनरुज्जीवनासाठी “महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण (MSRRA)” स्थापन करण्याची कार्यवाही सुरु करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मंजुरी दिली. राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करून त्यांचे पुनरुज्जीवन साध्य करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, नद्यांचे नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी हे प्राधिकरण विकासात्मक भूमिका बजावेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंत्रालयात

राज्यातील नद्यांना मिळणार जीवनदान! ‘महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांची मंजुरी Read More »

महादेवी हत्तीणीच्या प्रकरणी राज्य सरकार नांदणी मठाच्या पाठिशी; गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ येथील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला (Mahadevi Elephant) पुन्हा मठात आणण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करणार असून, यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केली. माधुरी हत्तीणीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

महादेवी हत्तीणीच्या प्रकरणी राज्य सरकार नांदणी मठाच्या पाठिशी; गुन्हे मागे घेणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही Read More »

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव; राज्य सरकार कलावंतांच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या “राजा हरिश्चंद्र” चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे बीज आज वटवृक्ष बनलं आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केलं. सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव; राज्य सरकार कलावंतांच्या पाठीशी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »