News Bharati

Team NB Marathi

संत नामदेव: भक्ती, समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे अग्रदूत

मध्ययुगीन भारताच्या इतिहासात वारकरी संप्रदायाला एका वेगळ्या उंचीवर नेणारे आणि आपल्या कार्याचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण देशभर पसरवणारे बहुभाषिक संत म्हणून नामदेवांचे स्थान अद्वितीय आहे. मराठी, हिंदी, पंजाबी अशा विविध भाषांमध्ये अभंगरचना करून त्यांनी भक्तीची पताका देशभर फडकवली. ते केवळ एक संत नव्हते, तर एक कुशल संघटक, समाजसुधारक आणि दक्षिण-उत्तर भारताला जोडणारे […]

संत नामदेव: भक्ती, समरसता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे अग्रदूत Read More »

नांदेड : शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

नांदेड : नांदेड (Nanded) शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करताना मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागांनी समन्वय ठेवून रस्त्यांची कामे पूर्णत्वास न्यावेत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह भोसले (ShivendraRaje Bhonsle) यांनी दिले. शासकीय विश्रामगृहातील बैठक कक्षात त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळांतर्गत विविध विकास कामांचा आढावा घेतला, यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यसभा

नांदेड : शहरातील रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करा – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले Read More »

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी!

परभणी : ‘छत्रपती संभाजीनगर ते परभणी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला (Chhatrapati Sambhajinagar to Parbhani Railway Line) केंद्राची अंतिम मंजुरी मिळाली, ही केवळ परभणी जिल्हाची नाही तर संपूर्ण मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी असून मराठवाड्याच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा ओलांडणारी देखील आहे. जे स्वप्न गेली अनेक वर्षे मराठवाडावासियांनी पाहिले होते, ते केंद्र सरकारच्या माध्यमातून आता पूर्ण होत आहे’ अशी

मराठवाड्यासाठी आनंदाची बातमी; छत्रपती संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी! Read More »

‘संस्कृतला केवळ राजाश्रय नव्हे तर जनाश्रयही मिळावा’ – डॉ. मोहन भागवत

भारताने आपल्या सामर्थ्यावर प्रगती साधली पाहिजे. सर्व प्रकारच्या शक्तींनी आपण समृध्द व्हायला हवे. पण, जर आपण आत्मनिर्भर व्हायचं ठरवलं आहे, तर आधी आपलं ‘स्व’ पूर्णपणे ओळखणं आवश्यक आहे असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी म्हणलं आहे. सध्याच्या परिस्थिती आणि देशाचं नेतृत्व हे स्पष्टपणे सूचित करत आहे की, आता भारताने आत्मनिर्भर व्हायला हवं.

‘संस्कृतला केवळ राजाश्रय नव्हे तर जनाश्रयही मिळावा’ – डॉ. मोहन भागवत Read More »

स्वातंत्र्यदिनी होणारे पंतप्रधानांचे भाषण जनतेच्या मनातील गोष्टींचे प्रतिबिंब असेल!

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व नागरिकांना 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून होणाऱ्या भाषणाच्या संदर्भात त्यांचे विचार आणि संकल्पना मांडण्याचे आवाहन केले आहे. आपल्या एक्स पोस्टवरील संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने, मी माझ्या भारतीयांच्या संकल्पना जाणून घेण्यास उत्सुक आहे!

स्वातंत्र्यदिनी होणारे पंतप्रधानांचे भाषण जनतेच्या मनातील गोष्टींचे प्रतिबिंब असेल! Read More »

रमीचा खेळ महागात पडला! कृषी मंत्रीपदाची धुरा आता दत्तात्रय भरणे यांच्या खांद्यावर; माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलले

मुंबई: ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अडचणीत आलेल्या आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना अखेर कृषीमंत्री पदावरून दूर करण्यात आले आहे. त्यांच्याकडील कृषी खात्याची (Agriculture Department) जबाबदारी काढून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharane) यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आता कोकाटे यांच्याकडे क्रीडा व युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे, जे यापूर्वी दत्तात्रय भरणे

रमीचा खेळ महागात पडला! कृषी मंत्रीपदाची धुरा आता दत्तात्रय भरणे यांच्या खांद्यावर; माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलले Read More »

ख्रिश्चन धर्मांतराचे जाळे: २०२५ मधल्या २५ घटना

भारतात धर्म परिवर्तन हा नेहमीच एक संवेदनशील आणि वादग्रस्त विषय आहे, विशेषतः जेव्हा धर्मांतर हे फसवणूक, दबाव किंवा प्रलोभनाच्या माध्यमातून घडवले जाते.  जून २०२५ मध्ये देशभरात अशा २५ पेक्षा अधिक घटना उघडकीस आल्याने ही समस्या किती गंभीर आहे, याची पुन्हा एकदा जाणीव होते आहे.  उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटक या राज्यांतील बातम्यांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल हिंदू समाजाला,

ख्रिश्चन धर्मांतराचे जाळे: २०२५ मधल्या २५ घटना Read More »

लोकमान्य टिळक: भारतीय असंतोषाचे जनक आणि स्वराज्याचे प्रणेते

भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. \”स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!\” ही त्यांची सिंहगर्जना आजही भारतीयांच्या मनात स्फुलिंग पेटवते. टिळक हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर ते एक महान विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार आणि दूरदृष्टीचे नेते होते. त्यांनी भारतीय राष्ट्रवादाला जहालवादी वळण

लोकमान्य टिळक: भारतीय असंतोषाचे जनक आणि स्वराज्याचे प्रणेते Read More »

विस्मृतीच्या पडद्याआड लपलेली शौर्यगाथा: भारताची ‘रणरागिणी’ अब्बक्का

भारतीय इतिहासाची पाने अनेक वीरांच्या आणि वीरांगनांच्या कथांनी भरलेली आहेत. काही कथा सतत उजेडात राहतात, तर काही काळाच्या ओघात विस्मृतीत जातात. पण जेव्हा अशा विस्मृतीत गेलेल्या शौर्यगाथांवर प्रकाश पडतो, तेव्हा इतिहास नव्याने जागा होतो. उल्लालच्या राणी अब्बक्का यांची कथा ही अशीच एक तेजस्वी, पण दुर्लक्षित राहिलेली शौर्यगाथा आहे. जैन समाजाची अनुयायी असूनही, भारतमातेच्या रक्षणासाठी पोर्तुगीजांसारख्या

विस्मृतीच्या पडद्याआड लपलेली शौर्यगाथा: भारताची ‘रणरागिणी’ अब्बक्का Read More »

कोकण रेल्वेची गणेशोत्सवासाठी खास भेट

गणेशोत्सव म्हणजे कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय! याकाळात कोकणकन्या किंवा शताब्दीच्या तिकिटांची विक्रमी वेळेत विक्री होते. रेल्वेचं तिकीट मिळत नाही म्हणून खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे. या वर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी कोकण रेल्वेने एक मोठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने कोकण रेल्वेने आता

कोकण रेल्वेची गणेशोत्सवासाठी खास भेट Read More »