News Bharati

Team NB Marathi

मुंबईचा पार्किंग ‘क्राइसिस’ आणि रोबोटिक पार्किंग

मुंबईतील वाहन घनता देशात सर्वाधिक असून, ५१.३४ लाख वाहनांसाठी केवळ ४०,००० ते ५०,००० अधिकृत पार्किंग स्लॉट्स उपलब्ध आहेत. म्हणजेच दर १०० वाहनांमागे फक्त १ ते २ स्लॉट्स उपलब्ध असल्याने अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. बीएमसीने हुतात्मा चौक (फ्लोरा फाउंटन) येथे ४ स्तरांचे भूमिगत रोबोटिक पार्किंग सुरू केले आहे (क्षमता: १९४ गाड्या). […]

मुंबईचा पार्किंग ‘क्राइसिस’ आणि रोबोटिक पार्किंग Read More »

‘मायथोस’ एआयचे बँकिंग क्षेत्रावर सावट; अर्थमंत्र्यांकडून सुरक्षा वाढवण्याचे आदेश

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ (IBA) ला अँथ्रोपिकच्या ‘क्लॉड मिथॉस’ या प्रगत एआय मॉडेलमुळे निर्माण झालेल्या सायबर धोक्यांचा सामना करण्यासाठी विशेष निर्देश दिले आहेत. या प्रयत्नांचे नेतृत्व ‘एसबीआय’चे अध्यक्ष सी. एस. शेट्टी करतील. ‘इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय’ या नवीन आव्हानाची व्याप्ती समजून घेण्यासाठी जागतिक भागीदार आणि तंत्रज्ञान कंपन्यांशी सक्रियपणे संवाद साधत आहे.

‘मायथोस’ एआयचे बँकिंग क्षेत्रावर सावट; अर्थमंत्र्यांकडून सुरक्षा वाढवण्याचे आदेश Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना : जालन्यात बहुउद्देशीय विपश्यना केंद्र

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली जालना येथे नियोजित विपश्यना केंद्र आणि बहुउद्देशीय सुविधेबाबत घेतलेला आढावा बैठक होती. जालना जिल्ह्यात ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना’ अंतर्गत विपश्यना केंद्रासह वाचनालय, अभ्यासिका, धम्म केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र अशा बहुउद्देशीय सुविधांच्या उभारणीला गती देण्याचे निर्देश मंत्री शिरसाट यांनी यावेळी दिले. महाराष्ट्रातील विपश्यना केंद्रांची चळवळ आणि

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना : जालन्यात बहुउद्देशीय विपश्यना केंद्र Read More »

शिकलीगार समाजाचे पुनरुत्थान : आत्मनिर्भर भारत आणि भारतीय शस्त्रकला

नांदेड ग्रामीण पोलिसांनी शहरातील वजिराबाद परिसरातील रामदास नगर आणि अबचलनगर येथे केलेल्या धडक कारवाईत तब्बल ४ हजार ७९६ धारदार शस्त्रे जप्त केली आहेत. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची किंमत सुमारे ४३ लाख ५० हजार रुपये असून, हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या शस्त्रसाठ्यांपैकी एक मानला जात आहे. तलवारी, कुपऱ्या, खंजीर आणि इतर विविध प्रकारच्या घातक शस्त्रांचा यात समावेश

शिकलीगार समाजाचे पुनरुत्थान : आत्मनिर्भर भारत आणि भारतीय शस्त्रकला Read More »

संपादकांचा गनिमी कावा: कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना!

पश्चिम बंगाल मधील दारुण पराभवानंतर तृणमूल काँग्रेसचे श्रीरामपूर लोकसभा मतदार संघाचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या पराभवाला पक्षाची निवडणूक व्यवस्थापन व सल्लागार कंपनी IPAC ला जबाबदार धरले आहे. “IPAC ने तृणमूल काँग्रेसच्या संघटनेवर कब्जा केला आणि तृणमूल ला पूर्णपणे बरबाद केले. IPAC ने संभाव्य उमेदवारांमध्ये भांडण लावले. प्रत्येक विधानसभेत अनेकांना सांगितले होते की ‘तुमचा फीडबॅक

संपादकांचा गनिमी कावा: कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना! Read More »

पवईत उभे राहणार आशियातील सर्वात मोठे ‘ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर’

महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला जाणार आहे. न्यूयॉर्कस्थित प्रसिद्ध ब्रुकफील्ड ॲसेट मॅनेजमेंटने मुंबईतील पवई येथे आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) विकसित करण्यासाठी १ अब्ज डॉलर (सुमारे ८,३०० कोटी रुपये) गुंतवणुकीची घोषणा केली आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या रिअल इस्टेट क्षेत्राला तर उभारी मिळेलच, पण त्यासोबतच ३०,०००

पवईत उभे राहणार आशियातील सर्वात मोठे ‘ग्लोबल कॅपॅब्लिटी सेंटर’ Read More »

महाराष्ट्रातील डिजिटल पेमेंट क्रांती व भविष्यातील दिशा

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेले ‘डिजिटल इंडिया’चे स्वप्न आज वास्तवात उतरताना दिसत आहे. या क्रांतीचे नेतृत्व करण्यात महाराष्ट्र राज्य देशात अग्रस्थानी आहे. विशेषतः मुंबई आणि पुणे सारख्या महानगरांमध्ये पेटीएम, फोनपे आणि भीम यूपीआय यांसारख्या प्लॅटफॉर्ममुळे ‘ईझ ऑफ बिझनेस’ खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्र हे केवळ औद्योगिकदृष्ट्याच प्रगत नाही, तर डिजिटल व्यवहारातही देशाचे इंजिन

महाराष्ट्रातील डिजिटल पेमेंट क्रांती व भविष्यातील दिशा Read More »

मराठी विषयातील ‘नापास’ आकडेवारी: सत्य, विपर्यास आणि वास्तव

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) जाहीर केलेल्या दहावीच्या निकालाने राज्याच्या शैक्षणिक वर्तुळात एक मोठी चर्चा घडवून आणली आहे. एका बाजूला ९२% ते ९५% पर्यंत पोहोचलेला एकूण निकाल समाधानकारक वाटत असला, तरी मराठी विषयात नापास होणाऱ्या ८०,००० विद्यार्थ्यांचा आकडा हा ८० हजाराहून अधिक आहे हा मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे,

मराठी विषयातील ‘नापास’ आकडेवारी: सत्य, विपर्यास आणि वास्तव Read More »

पॉक्सो कायदा, फाशी, फास्ट ट्रॅक न्यायालय

भोरमध्ये नुकत्याच झालेल्या चिमुकलीवरील अत्याचाराने जनक्षोभ उसळला जो अत्यंत रास्त आहे. ४ वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करणारा नराधम ६५ वर्षाचा सराईत, तत्सम आरोपांखाली अटक झालेला विकृत गुन्हेगार होता. विकृती आणि गुन्हेगारांपासून संरक्षण देणे, समाजात शिक्षेचा धाक निर्माण करणे की जेणेकरून इतर व्यक्तींना जरब बसून गुन्हे करण्यापासून ते परावृत्त होतील हे कायद्याचे, न्यायसंस्थेचे आणि सरकारचे काम आहे.

पॉक्सो कायदा, फाशी, फास्ट ट्रॅक न्यायालय Read More »

‘वंदे मातरम्’चा गौरव वाढला! आता शासकीय कार्यक्रमात संपूर्ण गायन अनिवार्य

भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ प्रमाणेच ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीतालाही तितकाच सन्मान मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. स्वराज्य मॅगझिनच्या वृत्तानुसार, आता सरकारी समारंभांमध्ये ‘वंदे मातरम्’ची केवळ पहिली दोन कडवी न गाता, संपूर्ण सहा कडव्यांचे गायन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. काय आहे नवीन प्रोटोकॉल?गृह मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार,

‘वंदे मातरम्’चा गौरव वाढला! आता शासकीय कार्यक्रमात संपूर्ण गायन अनिवार्य Read More »