News Bharati

Team NB Marathi

तुम्ही माझ्या क्वालिटीच्या लोकांबाबत प्रश्न विचारा; कोणाबद्दल म्हणाले देवेंद्र फडणवीस

नागपूर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र पाठवले आहे. याबाबत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना […]

तुम्ही माझ्या क्वालिटीच्या लोकांबाबत प्रश्न विचारा; कोणाबद्दल म्हणाले देवेंद्र फडणवीस Read More »

अयोध्येत श्रीरामनवमीच्या सोहळ्याची जोरदार तयारी

अयोध्येत श्रीरामनवमी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. लाखो भक्त या सोहळ्यासाठी येतील असा अंदाज असून त्यासाठीच्या सर्व व्यवस्था अयोध्येत केल्या जात आहेत. हा सोहळा अयोध्येत मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा होणार आहे. अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाल्यानंतरची येणारी रामनवमी ही पहिलीच रामनवमी आहे. अयोध्येसह देशात सर्वत्र १७ एप्रिल रोजी साजऱ्या होत असलेल्या रामनवमीचा

अयोध्येत श्रीरामनवमीच्या सोहळ्याची जोरदार तयारी Read More »

पुणे निवासी विदर्भवासी निघाले मतदानाला…

देशहितासाठी मतदान आणि शंभर टक्के मतदान याच्या प्रचारासाठी संपूर्ण देशात हजारो कार्यकर्ते काम करत आहेत. आपापल्या भागात जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी अनेक उपक्रमही आखले जात आहेत. पुण्यातील विदर्भ निवासींसाठीही असाच एक सशुल्क उपक्रम होत आहे. हा उपक्रम पुण्यातील विदर्भवासी एकत्र य़ेऊन करत आहेत आणि मुख्य म्हणजे प्रत्येकाने स्वतःचे शुल्क देऊन त्यात सहभागी व्हायचे आहे,

पुणे निवासी विदर्भवासी निघाले मतदानाला… Read More »

राममंदिर निर्माण कार्य आणि अफाट श्रद्धा…

अयोध्येत येणाऱ्या रामभक्तापासून ते उद्योजकांपर्यंत प्रत्येकाची ही इच्छा आणि भावना असायची की, राममंदिर निर्माणात आपलाही खारीचा वाटा असावा

राममंदिर निर्माण कार्य आणि अफाट श्रद्धा… Read More »

मोदी सरकार सत्तेवर आल्यास संविधान बदलल जाईल? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं

नागपूर । पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत भाजपाचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झाला. त्या विषयी आज भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूर (Nagpur) येथे पत्रकार परिषद घेतली व त्यातले बारकावे समजून सांगितले. \”डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान (Constitution) होत, म्हणून चहा विकणाऱ्याचा मुलगा देशाचा पंतप्रधान झाला\”. असं विधान फडणवीस यांनी

मोदी सरकार सत्तेवर आल्यास संविधान बदलल जाईल? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं Read More »

उन्हाची तीव्रता कमी कशी करावी?

‘यावेळी खूप ऊन आहे,’ असे प्रत्येक उन्हाळ्यात हमखास म्हटले जाते. ते खरेही असते, पण यंदाचा उन्हाळा खरेच खूप तीव्र आहे. अगदी रात्रीही झळा जाणवतात. अशावेळी काय काळजी घ्यावी, याबद्दल तज्ज्ञांचे मार्गदर्शन. फेब्रुवारी संपता संपता आणि मार्चच्या सुरुवातीला हवामान एकदम पालटते. सूर्याचे किरण लखलखू लागतात, तापमान वाढायला लागते, हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होते आणि उन्हाळ्याचे आगमन

उन्हाची तीव्रता कमी कशी करावी? Read More »

…जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण; मोहोळांनी घेतला सुप्रिया सुळे यांच्या वक्त्यव्याचा समाचार

पुणे : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार घटनावरून अब की बार गोळीबार सरकार असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सरकारवर जोरदार टिका केली.शिवाय सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील गुंडागिरीच्या घटनेवरूनही सरकारला सुनावलं आहे. यावरून आता महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी \”आम्ही शेतकऱ्यांवर

…जीव घेतले शेतकऱ्यांचे आपण; मोहोळांनी घेतला सुप्रिया सुळे यांच्या वक्त्यव्याचा समाचार Read More »

सिंचन, जलनियोजनाचे पुरस्कर्ते: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ विकास नको होता. तळागाळातील माणसांचा विचार करणारा मूल्याधारित विकास त्यांना हवा होता. जलनियोजन, सिंचन, कामगार याविषयी त्यांनी धोरणनिश्चिती केली. देशासाठी स्वस्त आणि भरपूर वीज, याबद्दल ते आग्रही होते.

सिंचन, जलनियोजनाचे पुरस्कर्ते: डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

धर्मांतरीतांसाठीचे आरक्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य परंतु सध्या धर्मांतरीत झालेल्यांना आरक्षण, हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विषयाला कायम विरोध केला होता. मात्र या विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या मागणीमागे भयंकर कारस्थान असून बाबासाहेबांच्या विचारांचे सदैव स्मरण करणे आवश्यक आहे. आंबेडकर जयंतीनिमित्त या विषयावरील हा खास लेख. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त

धर्मांतरीतांसाठीचे आरक्षण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

अयोध्येतील राममंदिर निर्माण कार्यात मनामनातील राम अनुभवला

अयोध्येत भव्य असे राममंदिर निर्माण होत असताना हजारो हात त्या कामात गुंतलेले होते. अनेक यंत्रणा एकाचवेळी काम करत होत्या. या सर्वांची कामे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन तर सुरू होतीच, पण प्रत्येकाच्या मनातील आस्थाही सातत्याने जाणवत होती. तसे अनुभव पदोपदी येत होते.

अयोध्येतील राममंदिर निर्माण कार्यात मनामनातील राम अनुभवला Read More »