News Bharati

Team NB Marathi

राममंदिराचे निर्माण कार्य: आणि भरभरून मिळालेले आशीर्वाद

राममंदिर निर्माणाच्या कार्यात मला सहभागी व्हायला मिळणार हे समजल्यानंतर घरातील सर्व मंडळी, आमचे नातेवाईक, परिचित मंडळी, सहकारी यांनी मला जो उत्स्फूर्त पाठिंबा दिला, त्याने मी खरोखऱच भारावून गेले. त्या सर्वांचे आशीर्वाद हा माझा संस्मरणीय ठेवा आहे. राममंदिर निर्माण कार्याच्या प्रारंभीची अयोध्या नगरी हे एक अतिशय छोटे गाव होते. जुनी घरे, छोटे रस्ते. एका वेळी एक […]

राममंदिराचे निर्माण कार्य: आणि भरभरून मिळालेले आशीर्वाद Read More »

बारामती:शरद पवारांच्या ‘बाहेरचे पवार’ वक्तव्यावर सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर

Baramati Lok Sabha : राज्याचंच नव्हे तर देशभराचं लक्ष लागून असलेल्या बहुचर्चित बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात पवार कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये पहिल्यांदाच लढत पाहायला मिळत आहे. ‘मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार’ अशा शब्दात शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाव न घेता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यावर टीका केली. लेक अन सुनेच्या केलेल्या फरकावरून

बारामती:शरद पवारांच्या ‘बाहेरचे पवार’ वक्तव्यावर सुनेत्रा पवारांना अश्रू अनावर Read More »

डॉ. आंबेडकरांचा विचार वारसा नव्या पिढीपर्यंत नेण्यासाठी ‘सिग्नेचर पेन’

‘पेन म्हणजे लेखणी हे सर्वांत मोठे शस्त्र आहे. स्वतः डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीत विपुल लेखन केले. आज लेखनाची माध्यमे बदलली असली, तरी कागदावर पेनने लिहिणे ही आजही एक विशेष आनंद व समाधान देणारी गोष्ट आहे. हे लक्षात घेऊन डिक्कीच्या माध्यमातूनही बाबासाहेबांच्या सिग्नेचर पेनचा आणि त्यामागील विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला जाईल,’ असे मनोगत दलित इंडियन

डॉ. आंबेडकरांचा विचार वारसा नव्या पिढीपर्यंत नेण्यासाठी ‘सिग्नेचर पेन’ Read More »

केजरीवालांसाठी सहानुभूतीच्या लाटांची अजिबात गरज नाही

सहानुभूतीच्या लाटा की आळवावरचं पाणी ?? दिल्ली हायकोर्टाने वाचली केजरीवालांच्या भ्रष्टाचाराची कहाणी !!, असंच म्हणायची वेळ अरविंद केजरीवालांना दिल्ली हायकोर्टाने हाणलेल्या चपराकीनंतर आली आहे. न्यायालयाने जे काही म्हटले आहे, ते पाहिल्यानंतर अशा व्यक्तींबद्दल कोणीही सहानुभूती दाखवण्याची गरज नाही, हेच स्पष्ट होते. दिल्लीच्या दारू घोटाळ्या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या वेगवेगळ्या निर्णयांविरोधात अरविंद केजरीवालांनी जेव्हा दिल्ली हायकोर्टात धाव

केजरीवालांसाठी सहानुभूतीच्या लाटांची अजिबात गरज नाही Read More »

भारतीय स्थापत्य आणि खगोलीय ज्ञानाची प्रचिती: महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये वर्षातून दोन वेळा किरणोत्सव सोहळा साजरा होतो. सूर्यकिरणांमध्ये न्हाऊन निघणारी देवीची मूर्ती पाहताना भाविक देहभान हरपून जातात. हा सोहळा केवळ विलोभनीय नाही तर भारतीय दृष्टिकोन, स्थापत्य आणि खगोलीय ज्ञान याची प्रचिती देणारा आहे. श्रीरामनवमीच्या दिवशी अयोध्येतील श्रीरामांच्या विलोभनीय मूर्तीच्या मस्तकावर सूर्यकिरण पडतील आणि ते श्रीरामांचे मुखमंडल प्रकाशमान करतील. या निमित्ताने

भारतीय स्थापत्य आणि खगोलीय ज्ञानाची प्रचिती: महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव Read More »

राममंदिर निर्माण: पुण्याच्या महिला अभियंत्याच्या संस्मरणीय आठवणी

अयोध्येतील राममंदिर निर्माण कार्यात काम करण्याची संधी पुण्यातील अश्विनी कविश्वर यांना मिळाली. या कार्यातील त्यांचे अनुभव खूप बोलके आहेत. या मंदिर निर्मितीमध्ये जेवढा व्यापक विचार होत होता, तेवढाच प्रत्येक बारकाव्याचाही विचार अगत्याने होत होता. अशा काही प्रेरणादायी अनुभवांची ही मालिका. सुमारे ३२ वर्षांपूर्वी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करून मी डिझाईन इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी आणि तांत्रिक व

राममंदिर निर्माण: पुण्याच्या महिला अभियंत्याच्या संस्मरणीय आठवणी Read More »

लोकसभा निवडणूक: तिसऱ्या टप्प्याची नामांकन प्रक्रिया उद्यापासून सुरु

भारतीय निवडणूक आयोगा’तर्फे उद्यापासून ता. १२ एप्रिल २०२४, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठीची नामांकन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

लोकसभा निवडणूक: तिसऱ्या टप्प्याची नामांकन प्रक्रिया उद्यापासून सुरु Read More »

विश्व हिंदू परिषदेच्या श्रीरामोत्सवाला देशभर प्रारंभ

दरवर्षी विश्व हिंदू परिषदेतर्फे वर्षप्रतिपदेपासून ते रामनवमी, हनुमान जयंतीपर्यंत श्रीरामोत्सव साजरा केला जातो.

विश्व हिंदू परिषदेच्या श्रीरामोत्सवाला देशभर प्रारंभ Read More »

भौगोलिक विविधतेचा मावळ लोकसभा मतदारसंघ

भौगोलिक विविधता असलेला मावळ लोकसभा मतदारसंघ प्रचाराच्या दृष्टीने राजकीय पक्षांचा कस लागणारा ठरला आहे. या मतदारसंघात कोकणातील तीन आणि पश्चिम महाराष्ट्रातील तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. सन २००९ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर पुणे-मुंबई महामार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या मावळ भागाचा वेगळा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात पुणे आणि रायगड जिल्ह्यातील मतदारसंघ येत असल्याने आणि या दोन्ही जिल्ह्यातील राजकीय

भौगोलिक विविधतेचा मावळ लोकसभा मतदारसंघ Read More »

विकासाच्या मुद्यावरील ‘राज’कीय निर्णय योग्यच

राज ठाकरे यांचा मोदींना पाठिंबा अनपेक्षित नाही. मनसे आणि भाजप हे हिंदुत्त्वाने बांधले गेले आहेत. त्यामुळे हा पाठिंबा नैसर्गिक म्हणावा लागेल. कोणतीही अपेक्षा न बाळगता राज यांनी पाठिंबा जाहीर केला आहे, हेही महत्त्वाचे. खुर्चीसाठी हिंदुत्वाचा त्याग करून बाळासाहेबांच्या विचारांची कबर बांधणारे उद्धव आणि बिनशर्त पाठिंबा देणारे राज यांच्यातील फरक मतदारांना समजतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा

विकासाच्या मुद्यावरील ‘राज’कीय निर्णय योग्यच Read More »