News Bharati

Team NB Marathi

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची तोफ परभणीत कडाडणार

Parbhani Lok Sabha : लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय प्रचाराने जोर धरला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यांमध्ये असलेल्या लोकसभेच्या जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार प्रचार केला जाणार आहे. शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या परभणी लोकसभा मतदारसंघात (Parbhani Lok Sabha constituency) महादेव जानकर (Mahadev Jankar) […]

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची तोफ परभणीत कडाडणार Read More »

उत्तम आरोग्यासाठी रोज किती लिटर पाणी प्यावे?

रोज किती लिटर पाणी प्यावे, हा प्रश्न उन्हाळ्यात नेहमी चर्चेत येतो. त्याबद्दलही मतेही खूप आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोक गोंधळून जातात. नेमके रोज किती पाणी प्यावे, याविषयी शास्त्रीयदृष्ट्या मार्गदर्शन. वाढत्या उन्हाळ्याबरोबर नेहमीप्रमाणे पाणीकपात सुरू झाली आहे. देशात ठिकठिकाणी वर्षानुवर्षे पडणाऱ्या दुष्काळामध्ये ‘पिण्याच्या पाण्याचा प्रश्न’ नेहमीच युद्धपातळीवर चर्चिला जातो. पण आजच्या आरोग्यशैलीत ‘पाणी किती प्यावे?’ या विषयावरही

उत्तम आरोग्यासाठी रोज किती लिटर पाणी प्यावे? Read More »

अयोध्येच्या राममंदिरात, मंत्रमुग्ध वातावरणात!

अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणकार्यात सहभागी झाले, तेव्हापासून अगदी रोज नाही, पण अधूनमधून काही महत्त्वाच्या नोंदी मी करत होते. त्यावेळी सुचलेले ते विचार, ते अनुभव जमतील तसे मी शब्दांकित केले. प्रभूश्रीरामांचे दर्शन भव्य मंदिरात जाऊन घेतले तो दिवस होता, माघ शुद्ध प्रतिपदा. त्या दिवशी मी जे काही नोंदवले ते असे. आज माघ शुद्ध प्रतिपदा. कालची माघी

अयोध्येच्या राममंदिरात, मंत्रमुग्ध वातावरणात! Read More »

शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरतांना मविआतील वरीष्ठ नेत्यांची अनुपस्थिती

Kolhapur Lok Sabha : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून (Kolhapur Lok Sabha Constituency) मंगळवारी महाविकास आघाडी (MVA) कडून छत्रपती शाहू महाराजांनी (Chhatrapati Shahu Maharaj) शाही शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या उमेदवारी अर्ज भरतांना मविआतील एकही वरीष्ठ नेता उपस्थित नव्हता. यावरून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी मविआ राज्यातील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल

शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरतांना मविआतील वरीष्ठ नेत्यांची अनुपस्थिती Read More »

राष्ट्र प्रथम हाच भगव्याचा अर्थ: उदय निरगुडकर

अलीकडच्या काळात घर आणी गाडीवर भगवा ध्वज असतो. परंतु जर भगव्याचा अर्थच आपल्याला माहिती नसेल तर या देखाव्याला अर्थ नाही. भगव्याचा अर्थ म्हणजे माझ्या आधी राष्ट्र प्रथम.

राष्ट्र प्रथम हाच भगव्याचा अर्थ: उदय निरगुडकर Read More »

‘जप राम’ नृत्य कार्यक्रमातून उलगडला प्रभू श्रीरामांचा जीवनप्रवास

भरतनाट्यम रचनांद्वारे रामायणातील काही महत्त्वाच्या घटना अधोरेखित करणारा ‘जप राम’ या कार्यक्रमाचे आयोजन श्री रामनवमीच्या पूर्वसंध्येला करण्यात आले होते. भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘जप राम’ या भरतनाट्यम नृत्य सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन श्री रामनवमीच्या पूर्वसंध्येला करण्यात आले होते. परिमल परफॉर्मिंग आर्टस् अँड रिसर्च सेंटरच्या वतीने हा कार्यक्रम सादर करण्यात आला. भरतनाट्यम

‘जप राम’ नृत्य कार्यक्रमातून उलगडला प्रभू श्रीरामांचा जीवनप्रवास Read More »

५०० वर्षांनंतर साजरी झाली रामनवमी: अयोध्येच्या राम मंदिरातील ऐतिहासिक क्षण

अयोध्या हे पवित्र शहर सध्या रामनवमीच्या आनंदोत्सवात मग्न आहे, ५०० वर्षानंतर प्रथमच भव्य राम मंदिरात हा उत्सव साजरा करण्यात आला आहे

५०० वर्षांनंतर साजरी झाली रामनवमी: अयोध्येच्या राम मंदिरातील ऐतिहासिक क्षण Read More »

अयोध्या आंदोलन म्हणजे हिंदू ऐक्याचा अभूतपूर्व विजय

काळा राम मंदिर ते अयोध्या राम मंदिर हा प्रवास हिंदू समाजासाठी प्रेरणा देणारा आहे. काळा राम मंदिर सत्याग्रहात अस्पृश्य समाजाने मंदिर प्रवेशासाठी संघर्ष केला होता. अयोध्या राम मंदिराचा शिलान्यास कामेश्वर चौपाल यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. कामेश्वर चौपाल हे अनुसूचित जातीचे आहेत. अयोध्येतील राम मंदिर म्हणजे हिंदू पुनरुत्थानाची नांदी आहे. अयोध्येतील राम मंदिर हिंदू ऐक्याचे

अयोध्या आंदोलन म्हणजे हिंदू ऐक्याचा अभूतपूर्व विजय Read More »

प्रभू रामचंद्र भारत वर्षासाठी राष्ट्रपुरुष

प्रभू रामचंद्रांनी सांगितलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद हा सकारात्मक आहे. कुणाच्या द्वेषासाठी नाही. सामान्य माणसाला जबाबदार क्रियाशील व्यक्ती बनवण्यासाठी आहे. कर्तव्यावर आधारित आहे तो हक्कावर आधारित नाही आणि म्हणूनच वैश्विक शांतीसाठी आहे. सततचा संघर्ष करून हिंदू समाजाने रामजन्म स्थळावर अखेर भव्य राम मंदिर उभे केले. हा संघर्ष हिंदू समाजाने कधी राजे आणि त्यांच्या सैन्याच्या मदतीने, कधी अनाम

प्रभू रामचंद्र भारत वर्षासाठी राष्ट्रपुरुष Read More »

‘रामाच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम…,’ राज ठाकरेंचा रोख कोणाकडे?

राज ठाकरे : देशभरात सर्वत्र श्रीराम नवमीचा उत्साह आहे. यंदाची रामनवमी (RamNavami) सर्वांसाठीच खूप खास असणार आहे. शेकडो वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू रामचंद्रांच भव्य मंदिर उभ राहिल्यानंतर ही पहिलीच राम नवमी असणार आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी श्रीराम नवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीरामनवमीच्या शुभेच्छा देतांना राज ठाकरेंनी

‘रामाच्या अस्तित्वालाच नाकारण्याचे काम…,’ राज ठाकरेंचा रोख कोणाकडे? Read More »