News Bharati

Team NB Marathi

…म्हणूनच काँग्रेसने उदयनराजेंना नेहमी बाजूला ठेवलं

Satara Lok Sabha : सातारा लोकसभा मतदारसंघात (Satara Lok Sabha) महायुतीतर्फे भाजपाने (BJP) छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना उमेदवारी दिली आहे. उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले या देखील आता प्रचारात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा मतदारसंघात महिलांचे मेळावे सुरु आहेत. कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून झालेल्या मेळाव्यामध्ये बोलत असताना दमयंतीराजे […]

…म्हणूनच काँग्रेसने उदयनराजेंना नेहमी बाजूला ठेवलं Read More »

पर्यावरण जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती

पर्यावरणाचे रक्षण करण्याचे काम छोट्या छोट्या उपक्रमांमधून देखील चांगल्या पद्धतीने करता येते. पंढपूरमधील वरद आणि सृष्टी बडवे हे बहीण-भाऊ असे काम कशा पद्धतीने करतात, त्याची ही ओळख, २२ एप्रिल रोजी साजऱ्या होत असलेल्या वसुंधरा दिनाच्या निमित्ताने. पर्यावरणाचे काम करणारे वरद बडवे आणि सृष्टी बडवे हे गेली काही वर्षे पशुपक्ष्यांना पाणी ठेवणे, चारा ठेवणे अशा स्वरूपाचे

पर्यावरण जनजागृती आणि प्रत्यक्ष कृती Read More »

बीजारोपण ते वृक्षारोपण – मिरजेतील आगळा उपक्रम

बीजारोपण ते वृक्षारोपण असा उपक्रम मिरज शहरात सुरू झाला आहे. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकजण उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सक्रिय झाले आहेत. जीवन रक्षक बहुउद्देशीय संस्था आणि पर्यावरण संरक्षण गतीविध, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या बीजारोपण ते वृक्षारोपण उपक्रमास शासन दरबारी देखील मान्यता मिळाली आहे. या मान्यतेमुळे हा महापालिकेचा उपक्रम झाला आहे. समाजातील शैक्षणिक

बीजारोपण ते वृक्षारोपण – मिरजेतील आगळा उपक्रम Read More »

धर्मो रक्षति रक्षितः – वसुंधरा दिन विशेष

भारतीय समाज आपल्या संस्कृतीची रुजवात नव्या पिढीला घालून देत राहिला आहे. काय आहेत या समाजाची मूल्ये जी सगळ्या जगाला मार्गदर्शक ठरतील? २२ एप्रिल या वसुंधरा दिनाच्या निमित्ताने ही मूल्ये विषद करून सांगणारा हा लेख. आज २२ एप्रिल, वसुंधरा दिवस म्हणजेच Earth Day हे एक असे आंतरराष्ट्रीय सामाजिक आंदोलन आहे. या दिवसाच्या निमित्ताने साऱ्या विश्वभरातील लोक

धर्मो रक्षति रक्षितः – वसुंधरा दिन विशेष Read More »

माफ करा, आदरणीय उद्धव साहेब; येरवडा मनोरुग्ण हॉस्पिटल, पुणे येथे अ‍ॅडमिशन फॉर्म भरला आहे…

महाराष्ट्र : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत  (Sanjay Raut) हे सातत्याने बेताल वक्तव्ये करत असतात, त्यामुळे त्यांना टीकेला सामोरे जावं लागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भाजपाला (BJP) बिनशर्त पाठींबा दिला तेव्हापासून संजय राऊत राज ठाकरेंवर बोचरी टीका करत आहेत. आता मनसेच्या (MNS) वतीने तसच प्रत्युत्तर दिलं आहे.. इतकेच

माफ करा, आदरणीय उद्धव साहेब; येरवडा मनोरुग्ण हॉस्पिटल, पुणे येथे अ‍ॅडमिशन फॉर्म भरला आहे… Read More »

‘मविआच्या काळात केवळ देवेंद्र फडणवीस नव्हे तर, या भाजपा नेत्यांच्या अटकेचा कट रचलेला’

महाराष्ट्र : भाजपा (BJP) नेते तथा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एका सभेत बोलताना महाविकास आघाडीच्या (MVA) नेत्यांवर गंभीर आरोप केले होते. पाटील म्हणाले होते, मविआ सरकारच्या काळात कोणत्याही क्षणी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) अटक झाली असती. मविआ सरकारच्या काळात ३३ महिने आम्ही काय-काय सहन केलंय ते फक्त आम्हालाच माहिती आहे. चंद्रकांत पाटील यांच्या या

‘मविआच्या काळात केवळ देवेंद्र फडणवीस नव्हे तर, या भाजपा नेत्यांच्या अटकेचा कट रचलेला’ Read More »

‘या देशात एकच वाघ होऊन गेला, त्याचं नाव हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’

महाराष्ट्र : \”काही नकली वाघ कल्याण-डोंबिवलीमध्ये येऊन गेले, पोकळ डरकाळ्या फोडून गेले, मात्र हा एकनाथ शिंदे रिंगमास्टर आहे, तोपर्यंत वाघाचे कातडे पांघरणाऱ्या शेळ्या कधीही वाघ होणार नाहीत. या देशात एकच वाघ होऊन गेला, त्याचं नाव हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आहे. त्यामुळे अयोध्येत राम मंदिर झालं. बाळासाहेब असते, तर भरभरून कौतुक केलं असतं.\” असं

‘या देशात एकच वाघ होऊन गेला, त्याचं नाव हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ Read More »

‘महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील’

महाराष्ट्र : महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला होता. असे म्हणत भाजपा (BJP) चे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी राष्ट्रीय राजकारणात जातो असं देवेंद्र फडणवीस

‘महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील’ Read More »

समाज माध्यमांवर फूड शोजची वाढती लोकप्रियता

साधारण १९७० च्या सुमारास तेव्हाच्या प्रसिद्ध पाकतज्ज्ञ कमलाबाई ओगले यांचे ‘रुचिरा’ हे पाककृतींचे पुस्तक प्रकाशित झाले. त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, त्यांचे निधन होऊन २५ वर्षे (२० एप्रिल १९९९) होऊन गेली, तरी अजूनही या पुस्तकाला प्रतिसाद मिळत आहे. त्याआधीपासून प्रामुख्याने पुण्या-मुंबईत वेगवेगळ्या मंडळांमार्फत-संस्थांतर्फ पाककृतींच्या स्पर्धा होत. पुढे तर साप्ताहिक सकाळसारखी नियतकालिकेही ‘रिडर कनेक्ट’साठी अशा स्पर्धा घेऊ

समाज माध्यमांवर फूड शोजची वाढती लोकप्रियता Read More »

मोदींचे परभणीकरांना आवाहन : माझ्या लहान भावाला महादेव जानकरांना संसदेत पाठवा

परभणी : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रात १९ एप्रिल रोजी मतदान पार पडले. आता पुढच्या टप्प्यासाठी २६ एप्रिल रोजी नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम अशा ८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यापैकी नांदेड (Nanded) आणि परभणीत (Parbhani) आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) प्रचारसभा पार पडल्या. या सभेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्या

मोदींचे परभणीकरांना आवाहन : माझ्या लहान भावाला महादेव जानकरांना संसदेत पाठवा Read More »