News Bharati

Team NB Marathi

माझी आई माझ्यासोबतच आहे..; अजित पवार यांनी ठणकावून सांगितले

बारामती लोकसभा : आज लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) च्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले येथे मतदान सुरू आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar), आई आशाताई पवार सह सर्व कुटुबांने काटेवाडीत मतदानाचा हक्क […]

माझी आई माझ्यासोबतच आहे..; अजित पवार यांनी ठणकावून सांगितले Read More »

काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का

महाराष्ट्र : विजय वड्डेटीवारांनी (Vijay Wadettiwar) २६/११ हल्ल्यातील शहिद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) केली. ठाण्यात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसका हाथ पाकिस्तान के साथ असा घणाघात केला. मुख्यमंत्री म्हणाले की, विजय

काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का Read More »

वक्फ बोर्डाचा धोका | हिंदूंच्या जमिनी बळकाविण्याचा कायदेशीर मार्ग | Tushar Damgude

भारतास स्वातंत्र्य मिळाल्या नंतर १९५४ साली काँग्रेस सरकारच्या काळात वक्फ चा कायदा आणला गेला. विविध राज्यांमध्ये वक्फ बोर्डाची स्थापना केली गेली. महाराष्ट्रात १९६० साली या कायद्यानुसार वक्फ बोर्डाची निर्मिती झाली. आजमितीस देशातील सर्व ‘वक्फ’ बोर्डाकडे आठ लाख एकरपेक्षा जास्त जमिनीवर पसरलेल्या एकूण 8 लाख, 54 हजार, 509 मालमत्ता आहेत. महाराष्ट्रात मागील ६४ वर्षात वक्फ बोर्डाकडे

वक्फ बोर्डाचा धोका | हिंदूंच्या जमिनी बळकाविण्याचा कायदेशीर मार्ग | Tushar Damgude Read More »

\”नाटक फ्लॉप निघालं तर, परत कुणीही नाटक पाहायला जात नाही\”

शिरूर लोकसभा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. नाटकाचं उदाहरण देत अमोल कोल्हे यांच्यावर फडणवीस यांनी टीका केली आहे. \”लोक नाटकाचं तिकिट घेऊन एकदा नाटक पाहायला जातात. पण नाटक फ्लॉप निघालं तर, परत कुणीही नाटक पाहायला जात नाही\” असं म्हणत त्यांनी जोरदार टीका केली

\”नाटक फ्लॉप निघालं तर, परत कुणीही नाटक पाहायला जात नाही\” Read More »

पहिलं AI महाबालनाट्य… आज्जीबाई जोरात

सध्या लहान मुले सुद्धा इतर समाजमाध्यमांत अडकून गेलेली आहेत. नवनवीन जे जे मालिकारूपात (कार्टूनस्) येणारे पाहायला मिळते. अलीकडच्या काळात ‘अलबत्या गलबत्या’, ‘बोक्या सातबंडे’सारखी नाटकंही पुन्हा येऊ लागली आहेत आणि त्यांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळतोय. असेच हकले फुलके आणि आधुनिक तंत्रज्ञानासहित, आजच्या मुलांची मानसिकतेचा अंदाज घेऊन त्यांना पुन्हा एकदा मातृभाषेच्या संस्कारांपर्यंत घेऊन जाणारे क्षितीज पटवर्धन

पहिलं AI महाबालनाट्य… आज्जीबाई जोरात Read More »

ईशान्येचे विकास-रंग

चिकन नेक किंवा ज्याला सिलिगुरी कॉरिडॉर असेही म्हणतात त्या केवळ २२ किलोमीटर्सच्या चिंचोळ्या पट्टीने उर्वरित भारताशी जोडला गेलेला बांग्लादेशच्या पलीकडे असणाऱ्या छोट्या छोट्या सात पहाडी राज्यांचा जो समूह आपल्या मनःचक्षूंसमोर येतो तो म्हणजे आपला ईशान्य भारत. त्यात आता नेपाळ, भूतान आणि तिबेटच्या खोबणीत वसलेलं सिक्कीमही जोडलं गेलंय. पूर्वोत्तर राज्ये हा राजकीय आणि प्रशासनिक दृष्ट्या भयंकर

ईशान्येचे विकास-रंग Read More »

वऱ्हाडी मंडळींमध्ये मतदानाविषयी जागृती

लोकशाहीमध्ये निवडणुकीचे महत्त्व लक्षात घेऊन मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रशासनाच्या पातळीवर जनजागृती सुरू आहे. पण, सामान्य नागरिक आणि जागरुक पत्रकार म्हणून यामध्ये आपलाही खारीचा वाटा असला पाहिजे, या उद्देशातून संदीप कुलकर्णी यांनी केलेल्या एका उपक्रमाविषयी… विवाह हा खरं तर प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण. जोडीदाराबरोबर सुखी जीवनाचे चित्र रंगवत असतानाच लोकशाहीमध्ये महत्त्वाचा उत्सव असलेल्या निवडणुकीसाठी

वऱ्हाडी मंडळींमध्ये मतदानाविषयी जागृती Read More »

दहशतवाद ठेचला – म्हणून देशाला हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी

देशातील दहशतवाद, नक्षलवाद ठेचून काढणारे आणि देशाची अंतर्गत सुरक्षा भक्कम ठेवत देशाला आर्थिक सुबत्तेकडे नेणारे नरेंद्र मोदी यांना आम्हाला पुन्हा पंतप्रधान बनवायचे आहे. आम्ही दहशतवाद सहन करणार नाही, दहशतवाद ठेचून काढू, हे झीरो टॉलरन्स धोरण केंद्र सरकारने अवलंबले. केंद्र व राज्यस्तरावरील तपास यंत्रणांमधील वाढते सहकार्य आणि समन्वय, ज्ञान व माहितीचे आदानप्रदान, तंत्रज्ञानाचा वाढता वापर, भक्कम

दहशतवाद ठेचला – म्हणून देशाला हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी Read More »

रोहित वेमुला आणि डाव्यांचे कारस्थान

तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला प्रकरणात न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केल्यामुळे काँग्रेसची अभूतपूर्व अडचण झाली आहे. काँग्रेसपेक्षा डाव्या मंडळींना बसलेली ही एक सणसणीत चपराक आहे. राजकीय स्वार्थासाठी `leftist gang’ किती नीच थराला जाऊ शकते, याचे जीवंत उदाहरण म्हणजे रोहित वेमुला प्रकरण. एखाद्या घटनेचा वापर करून देशामधे अंदाधुंद आणि अराजकता माजविण्याचा डाव्या मंडळींचा नेहमीचा अजेंडा असतो. रोहित

रोहित वेमुला आणि डाव्यांचे कारस्थान Read More »

…तर फक्त राजकारणच करेन – कंगना रणौत

Lok Sabha Election : \”जर मला राजकारणात आपण लोकांशी जोडले जात आहोत असं दिसलं तर फक्त राजकारणच करेन\”, असं विधान हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा (Mandi Lok Sabha) मतदारसंघातील भाजप (BJP) उमेदवार कंगना रणौत (Kangana Ranaut) ने केलं आहे. कंगनासमोर काँग्रेसचे नेते विक्रमादित्य सिंह यांचे आव्हान आहे. या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा विश्वास कंगनाकडून व्यक्त

…तर फक्त राजकारणच करेन – कंगना रणौत Read More »