News Bharati

Team NB Marathi

…हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : मुंबईवरील 2611 हल्ल्याच्यावेळी शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या शरीरात घुसलेली गोळी कसाबच्या किंवा अतिरेक्यांची बंदुकीतील नव्हती, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने झाडली होती. हे सत्य ॲड.उज्ज्वल निकम यांनी न्यायालयापासून लपवून ठेवले आहे”, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले. यावर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) […]

…हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत – देवेंद्र फडणवीस Read More »

रोहित पवारांचा रडीचा डाव; अजित पवारांकडून मिमिक्री

Baramati lok sabha : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) जाहीर झाल्यापासून संपूर्ण राज्याचं लक्षबारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. प्रथमच बारामती मतदारसंघात (Baramati lok sabha) पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होत आहे. महायुतीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटातून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या निवडणुकीच्या

रोहित पवारांचा रडीचा डाव; अजित पवारांकडून मिमिक्री Read More »

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अतिवृष्टी भागाचा घेतला आढावा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde )आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ( ०४ सप्टेंबर ) लातूर जिल्ह्यातील उदगीर परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यांनी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही घरणी व चाकूर येथील नुकसानग्रस्त शेतजमिनींची पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याचे

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अतिवृष्टी भागाचा घेतला आढावा Read More »

कांदा निर्यात बंदी उठवली; शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा दिलासा

Onion Export : गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्याबंदी मुळे शेतकरी नाराज होते. मात्र आता कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Export) उठवण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. आता शेतकऱ्यांना कांदा निर्यात करता येणार आहे. 40 टक्के निर्यात शुल्क लावून कांद्याची निर्यात करता येणार आहे. यावर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) भाष्य केलं आहे. \”मला अतिशय आनंद आहे

कांदा निर्यात बंदी उठवली; शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा दिलासा Read More »

…तर तुम्हाला सरकारमध्ये जाऊनच ती मदत करावी लागते

सातारा लोकसभा : ‘आज मी जो राजकीय निर्णय घेतलेला आहे. तो मी अनेक चव्हाण साहेबांची पुस्तके वाचून’, हा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ‘चव्हाण साहेबांनी सांगितलंय, साहेबांच्यावर पण काही राजकीय संकटं आली, चढ-उतार आले. त्याचे तुम्ही-आम्ही साक्षीदार आहेत. परंतु त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय. तुम्हाला शेवटचा माणूस म्हणजे, \”बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने मदत करायची असेल, तर

…तर तुम्हाला सरकारमध्ये जाऊनच ती मदत करावी लागते Read More »

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटामुळे रसिकप्रेक्षकांच्या आठणींना उजाळा..

कलावंताच्या आयुष्यात आलेले अनेक चढ-उतार, जीवनप्रवासात आलेल्या अनेक बाबींना सामोरे जावं लागतं. अशाच काही निवडक घटनांची गुंफण केलेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चरित्रात्मक चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे असून रीडिफाईन प्रॉडक्शन ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सुधीर फडके यांच्या जीवनाचा आलेख मांडताना बालपण, तारुण्य, वार्धक्य या उत्पत्ती, स्थिती, लय यांच्याशी साधर्म्य सांगणाऱ्या परिस्थितीचे चित्रण

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटामुळे रसिकप्रेक्षकांच्या आठणींना उजाळा.. Read More »

महादेव जानकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला; बहिणीने भावाच्या घरी..,

बारामती लोकसभा : राज्याचंच नव्हे तर देशभराचं लक्ष लागून असलेल्या बहुचर्चित बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात पवार कुटुंबातील दोन सदस्यांमध्ये पहिल्यांदाच लढत पाहायला मिळत आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचे (Sharad Pawar) वर्चस्व राहणार की अजित पवार (Ajit Pawar) बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि सुप्रिया सुळे

महादेव जानकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला; बहिणीने भावाच्या घरी.., Read More »

ही लढाई देशाला पुढील 5 वर्ष कोण सांभाळेल यासाठीची आहे – देवेंद्र फडणवीस

बारामती लोकसभा : \”ही निवडणूक देशासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. हि निवडणूक नगरपालिकेची निवडणूक नाहीये, हि निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. काही लोक बोलतात, हि निवडणूक अजित पवार विरुद्ध शरद पवार सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे आहे.  ही लढाई पवार विरुद्ध पवार नसून या देशाला पुढील 5 वर्ष कोण सांभाळेल यासाठीची लढाई आहे\”, असं भाष्य

ही लढाई देशाला पुढील 5 वर्ष कोण सांभाळेल यासाठीची आहे – देवेंद्र फडणवीस Read More »

संजय निरुपम यांची तब्बल वीस वर्षांनी घरवापसी

महाराष्ट्र : माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी तब्बल वीस वर्षांनी घरवापसी करत आज शिवसेना (Shivsena) पक्षात जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत संजय निरुपम यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. ठाण्यातील आनंदआश्रम येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेशावेळी त्यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश

संजय निरुपम यांची तब्बल वीस वर्षांनी घरवापसी Read More »

‘नाच गं घुमा’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती..

दोन महिलांची गोष्ट असणारा ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी लेखन केलेल्या या कथेचा विषय वास्तववादी असला तरी पटकथेत त्याची मांडणी ‘नाट्य’, ‘नृत्य’ आणि ‘संगीतमय’ अशी असलेली पाहायला मिळते. ‘तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना’ असं नातं असणाऱ्या मालकीण आणि मोलकरीण या दोघींचं

‘नाच गं घुमा’ चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती.. Read More »