News Bharati

Team NB Marathi

\”… त्यांना त्यांची जागा दाखवून द्या\”, अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर हल्लाबोल

शिरूर लोकसभा : \”विकासाचे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर आपल्याला शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करावे. समोरचा उमेदवार हा कुठलेही प्रश्न मार्गी लावू शकला नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या\”, असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी अमोल कोल्हेंवर (Amol Kolhe) हल्लाबोल केला आहे. शिरूर लोकसभा (Shirur Lok Sabha) मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार […]

\”… त्यांना त्यांची जागा दाखवून द्या\”, अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर हल्लाबोल Read More »

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशीव नामांतरावर शिक्कामोर्तब

महाराष्ट्र : अखेर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराच्या वादावर राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar), तर उस्मानाबादचे धाराशीव (Dharashiv) असे नामांतर करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला स्थानिक रहिवाशांनी दिलेलं आव्हान मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) फेटाळून लावलं. राज्य सरकारचा हा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला

औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धाराशीव नामांतरावर शिक्कामोर्तब Read More »

काँग्रेस केवळ तुष्टीकरणासाठी वारंवार प्रभू श्रीरामाचा आणि राम भक्तांचा अपमान करते

PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून देशभर वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि उमेदवार त्यांचा प्रचार करत आहेत. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. \”काँग्रेस (Congress) केवळ तुष्टीकरणासाठी वारंवार प्रभू श्रीरामाचा आणि राम भक्तांचा अपमान करत असल्याचा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra

काँग्रेस केवळ तुष्टीकरणासाठी वारंवार प्रभू श्रीरामाचा आणि राम भक्तांचा अपमान करते Read More »

पंतप्रधान मोदींकडून गोपीनाथ मुंडेच्या आठवणींना उजाळा; ते बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत

PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून देशभर वेगवेगळ्या पक्षांचे नेते आणि उमेदवार त्यांचा प्रचार करत आहेत. महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होणार असून त्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी

पंतप्रधान मोदींकडून गोपीनाथ मुंडेच्या आठवणींना उजाळा; ते बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत Read More »

हा पूर्णपणे मुस्लिम लीगचा जाहीरनामा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

PM Narendra Modi : महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होणार असून त्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज अहमदनगर येथे

हा पूर्णपणे मुस्लिम लीगचा जाहीरनामा – पंतप्रधान नरेंद्र मोदी Read More »

तिसऱ्या चरणच्या मतदानाने ४ जूनला इंडी आघाडीची एक्सपायरी तारीख निश्चित केली

PM Narendra Modi : महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता जोर धरू लागला आहे. सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होणार असून त्यात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज अहमदनगर येथे

तिसऱ्या चरणच्या मतदानाने ४ जूनला इंडी आघाडीची एक्सपायरी तारीख निश्चित केली Read More »

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे डॉ. कलाम यांचे स्वप्न पूर्ण

डॉ. कलाम यांची उत्कट इच्छाशक्ती आणि ध्यास यामुळेच भारताने भूदल, नौदल, हवाईदल अशा तिन्ही प्रकारांत आत्मनिर्भरता संपादन केली. २०१४ नंतर या क्षेत्रात भारताने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एकेकाळी संरक्षण, तंत्रज्ञान आणि सामग्री आयात करणारा भारत आता या क्षेत्रातील प्रमुख निर्यातदार झाला आहे. संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भर व्हावा हे मिसाईलमॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे डॉ. कलाम यांचे स्वप्न पूर्ण Read More »

देशाला केले सुरक्षित – म्हणून हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी

जम्मू काश्मीर असेल किंवा ईशान्य भारत असेल, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या दोन्ही क्षेत्रांमध्ये गेल्या दहा वर्षात लक्षणीय सुधारणा केल्या. दहशतवाद निपटून काढतानाच या भागाचा विकास वेगाने होईल, यासाठी सर्वंकष प्रयत्न केले. संरक्षणाच्या आघाडीवरही भारताने महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे. भारताला सुरक्षित बनविणाऱ्या नरेंद्र मोदी यांची भारताला पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून गरज आहे. जम्मू काश्मीरमधील रक्तरंजित

देशाला केले सुरक्षित – म्हणून हवे आहेत पुन्हा नरेंद्र मोदी Read More »

‘‘सारथी रामलल्ला के’ ची निर्मिती नव्या पिढीसाठी !’

अयोध्येत पवित्र रामजन्मभूमीवर भव्य राम मंदिराची उभारणी झाली. २२ जानेवारी २०२४ रोजी मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापनाही झाली. या राममंदिर उभारणीचं बीज जनमानसात रुजवणारे, त्यासाठी उभारलेल्या प्रदीर्घ देशव्यापी श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनाचे सूत्रधार-प्रणेते मोरोपंत पिंगळे आणि या आंदोलनात कायदेशीर-प्रशासकीय अशा सर्व स्तरांवर संघर्ष करणारे विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष अशोकजी सिंघल यांचं त्यातील

‘‘सारथी रामलल्ला के’ ची निर्मिती नव्या पिढीसाठी !’ Read More »

\”अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये आणि…\”, अजित पवारांचे श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर

बारामती लोकसभा : बारामती लोकसभा (Baramati Lok Sabha) मतदारसंघात मतदानाच्या दिवशी पण शाब्दिक शीतयुद्ध चालू आहे. मतदानाचा हक्क बजावल्या नंतर अजित पवारांनी माध्यमाशी संवाद साधला. अजित पवार (Ajit Pawar) यांचे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, \”४ जूननंतर अजित पवारांना मिशा काढाव्या लागतील\”, असा टोला लावला होता.

\”अरे बाबा तूच वस्तरा घेऊन ये आणि…\”, अजित पवारांचे श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर Read More »