News Bharati

Maharashtra

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘पीएम किसान’चा २२ वा हप्ता या दिवशी जमा होणार; पाहा तारीख आणि लाभार्थी यादी

नवी दिल्ली : देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २२ व्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर झाली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, येत्या १३ मार्च २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये जमा केले जाणार आहेत. ‘पीएम किसान’च्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून यासंदर्भात माहिती […]

शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली! ‘पीएम किसान’चा २२ वा हप्ता या दिवशी जमा होणार; पाहा तारीख आणि लाभार्थी यादी Read More »

नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत आगमन; आज दुपारी ४:३० वाजता होणार शपथविधी

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सोमवारी (९ मार्च २०२६) मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आणि त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांचे राज्य सरकारच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. आज, मंगळवारी दुपारी ४:३० वाजता त्यांचा अधिकृत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विमानतळावर दिग्गज नेत्यांकडून स्वागतविमानतळावर नवनियुक्त राज्यपालांच्या स्वागतासाठी

नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत आगमन; आज दुपारी ४:३० वाजता होणार शपथविधी Read More »

छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन; राज्य शासनाचा निर्णय

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ‘छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती’चे पुनर्गठन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय ६ मार्च २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. पुनर्गठनाची पार्श्वभूमीयापूर्वीच्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आलेल्या समितीची मुदत संपल्यानंतर, समितीला मुदतवाढ देण्यात आली होती. समितीची पुनर्रचना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन

छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने प्रकाशन समितीचे पुनर्गठन; राज्य शासनाचा निर्णय Read More »

\”एका परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये;\” फडणवीसांचे काँग्रेसला प्रत्युत्तर

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. \”ज्यांचे आयुष्य एका परिवाराची गुलामी करण्यात गेली, त्यांना देश कसा चालवायचा, देश कसा सार्वभौम ठेवायचा? याबाबत कुठलीही माहिती नाही,\” अशा शब्दांत फडणवीस यांनी खरगेंचा समाचार घेतला. नेमका वाद काय?काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन

\”एका परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये;\” फडणवीसांचे काँग्रेसला प्रत्युत्तर Read More »

राज्यात ३०० कोटी वृक्षलागवडीचा महासंकल्प; विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर साधणार शाश्वत विकास – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : \”पर्यावरण संवर्धन आणि विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. राज्याचा विकास करताना पर्यावरणाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. येत्या काळात महाराष्ट्रात ‘मिशन मोड’वर ३०० कोटी (३ अब्ज) वृक्षलागवड करण्याचा संकल्प राज्य सरकारने केला असून, यासाठी अत्याधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाईल,\” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबईतील हॉटेल सहारा

राज्यात ३०० कोटी वृक्षलागवडीचा महासंकल्प; विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर साधणार शाश्वत विकास – मुख्यमंत्री फडणवीस Read More »

उद्धव ठाकरेंची विधान परिषदेवर पुनर्निवड? की ‘मविआ’त पेच? संजय राऊतांचे मोठे विधान

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेतील सदस्यत्वाचा कार्यकाळ येत्या १३ मे २०२६ रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर, उद्धव ठाकरे पुन्हा एकदा वरिष्ठ सभागृहात जाणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार आग्रह धरला जात असताना, अद्याप महाविकास

उद्धव ठाकरेंची विधान परिषदेवर पुनर्निवड? की ‘मविआ’त पेच? संजय राऊतांचे मोठे विधान Read More »

\”पाकिस्तान जिंदाबाद\”च्या घोषणा दिल्याने पुण्यात तणाव; पर्वती येथील अमन मुल्लाविरुद्ध पोलिसांत तक्रार

पुणे : पुणे शहरातील पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे एका व्यक्तीने \”पाकिस्तान जिंदाबाद\” अशी घोषणाबाजी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक संघटनांनी केली आहे. नेमकी घटना काय?मिळालेल्या माहितीनुसार, पर्वती परिसरातील जनता वसाहत येथे राहणाऱ्या अमन मुल्ला नावाच्या

\”पाकिस्तान जिंदाबाद\”च्या घोषणा दिल्याने पुण्यात तणाव; पर्वती येथील अमन मुल्लाविरुद्ध पोलिसांत तक्रार Read More »

‘सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

मुंबई : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या महिलांचा गौरव करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्या वतीने “सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र” या विशेष सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित हा सोहळा आज, ९ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजता नरीमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान

‘सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र’ सोहळ्यात कर्तबगार महिलांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान Read More »

नारीशक्तीच्या बळावरच ‘विकसित भारत’ घडणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

भाईंदर (ठाणे) : \”जगातील प्रगत देशांच्या अर्थव्यवस्थेकडे पाहिल्यास महिला हाच विकासाचे दुसरे चाक असल्याचे स्पष्ट होते. महिलांना संधी, शिक्षण आणि आर्थिक सहभाग मिळाल्याशिवाय राष्ट्राचा विकास पूर्ण होऊ शकत नाही,\” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाईंदर येथे आयोजित ‘विकसित भारत नारी शक्ती संगम: ग्रामीण महिला नेतृत्व परिषद २०२६’ मध्ये ते मुख्य उपस्थित म्हणून बोलत

नारीशक्तीच्या बळावरच ‘विकसित भारत’ घडणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास Read More »

इंधन प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे विधान; माध्यमांना संयमाचे आवाहन

नागपूर : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षाचा जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असला, तरी भारतात गॅसची टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून, माध्यमांनी देखील भीतीचे वातावरण निर्माण करू नये, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी

इंधन प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे विधान; माध्यमांना संयमाचे आवाहन Read More »