News Bharati

Maharashtra

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; चिखलदऱ्यातील ३ एकर जमीन अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाला

मुंबई/अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथील पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. चिखलदरा येथील ‘देवी पॉईंट’ आणि ‘विराट देवी’ देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (MTDC) ३ एकर ८ आर जमीन अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; चिखलदऱ्यातील ३ एकर जमीन अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाला Read More »

मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार; नितेश राणेंची गर्जना

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना (UBT) गटाला चांगलेच धारेवर धरले आहे. भाजपचे फायरब्रँड नेते आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी एका जळजळीत ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर बोचरी टीका केली आहे. \”जितकी मिर्ची उत्तर भारतीय महापौराची लागली, तितकी बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही?\” असा सवाल राणेंनी विचारला

मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार; नितेश राणेंची गर्जना Read More »

उबाठा सेनेचं हे राजकीय अधःपतन? – केशव उपाध्ये

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी यादीवरून भाजप आणि शिवसेना (UBT) यांच्यात जुंपली आहे. \”शिवसेना कधीच उमेदवारी यादी जाहीर करत नाही,\” या संजय राऊत यांच्या दाव्याचा भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी समाचार घेतला आहे. राऊतांचा हा दावा म्हणजे ‘राजकीय अध:पतन’ असल्याची घणाघाती टीका उपाध्ये यांनी केली आहे. ‘सामना’चा इतिहास नाकारला?संजय राऊत यांनी नुकतेच

उबाठा सेनेचं हे राजकीय अधःपतन? – केशव उपाध्ये Read More »

नाशिक–सोलापूर–अक्कलकोट ६ पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी | ३७४ किमी, खर्च १९,१४२ कोटी

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने महाराष्ट्रात 374 कि.मी. लांबीच्या सहा पदरी ग्रीनफिल्ड ॲक्सेस-कंट्रोल्ड नाशिक-सोलापूर- अक्कलकोट मार्गिकेच्या बांधकामाला मंजुरी दिली आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचा एकूण भांडवली खर्च 19,142 कोटी रुपये आहे. नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर या महत्त्वाच्या शहरांसह पुढे कुर्नुलला

नाशिक–सोलापूर–अक्कलकोट ६ पदरी ग्रीनफील्ड कॉरिडॉरला मंजुरी | ३७४ किमी, खर्च १९,१४२ कोटी Read More »

मतदानापूर्वीच भाजपचा ‘चौकार’, ४ नगरसेवक बिनविरोध!

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने (BJP) दमदार सलामी दिली आहे. नगरपालिका निवडणुकांमधील यशाची परंपरा कायम राखत, प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भाजपने राज्यातील तीन वेगवेगळ्या महापालिकांमध्ये मिळून ‘विजयाचा चौकार’ ठोकला आहे. कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि धुळे महापालिकेत भाजपचे एकूण ४ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. १. कल्याण-डोंबिवली: दोन महिला उमेदवारांची बाजीकल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (KDMC) भाजपने दोन

मतदानापूर्वीच भाजपचा ‘चौकार’, ४ नगरसेवक बिनविरोध! Read More »

आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं काय केलं?

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ‘ठाकरे बंधू’ एकत्र आले असतानाच, आता भाजपने या युतीवर सडकून टीका केली आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्टद्वारे उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. \”उबाठाने मनसेसोबत नेमकं तेच केलं, जे काँग्रेसने वंचितसोबत केलं आहे,\” असे म्हणत उपाध्येंनी या युतीला ‘आवळा देऊन कोहळा काढणे’ असा टोला लगावला आहे.

आवळा देऊन कोहळा काढला! उबाठाने मनसेसोबत नेमकं काय केलं? Read More »

मतदानापूर्वीच भाजपचा ‘डबल धमाका’; कल्याण-डोंबिवलीत दोन उमेदवार बिनविरोध!

कल्याण/डोंबिवली : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडणार आहे. मात्र, प्रचाराची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपने आपले विजयाचे खाते उघडले आहे. विशेष म्हणजे, एकापाठोपाठ एक अशा दोन जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती समोर आली आहे. १. प्रभाग २६ (क): आसावरी नवरेडोंबिवलीतील प्रभाग क्रमांक २६ (क) मधून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार

मतदानापूर्वीच भाजपचा ‘डबल धमाका’; कल्याण-डोंबिवलीत दोन उमेदवार बिनविरोध! Read More »

‘दक्षिण भारताचे प्रवेशद्वार’ म्हणून गडचिरोलीचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाने गेल्या काही वर्षांत दाखविलेल्या शौर्यामुळे आज गडचिरोलीत भयाचे नव्हे तर विकासाचे, जनतेचे आणि संविधानाचे राज्य प्रस्थापित झाले आहे. या परिवर्तनाची साक्ष म्हणून गडचिरोली महोत्सव सुरू झाला असून, तो जिल्ह्यातील नागरिकांसाठी हक्काचा, अभिव्यक्तीचा आणि सहभागाचा मंच ठरत आहे. कला, क्रीडा, लोकप्रबोधन, नृत्य, गायन आणि मनोरंजन यांच्या माध्यमातून समाजजागृती व सांस्कृतिक एकात्मता

‘दक्षिण भारताचे प्रवेशद्वार’ म्हणून गडचिरोलीचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

भीमाशंकर दर्शनाला जाण्याचा प्लॅन करताय? आधी ही बातमी वाचा; ९ जानेवारीपासून मंदिर ३ महिने राहणार बंद!

पुणे : १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने विशेष पाऊल उचलले आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, भाविकांची सुरक्षा आणि सोयीसुविधा अधिक भक्कम करण्यासाठी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांच्या नियोजनासाठी ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी मंदिर भाविकांना दर्शनाकरिता बंद ठेवण्याचा निर्णय श्री

भीमाशंकर दर्शनाला जाण्याचा प्लॅन करताय? आधी ही बातमी वाचा; ९ जानेवारीपासून मंदिर ३ महिने राहणार बंद! Read More »

दंगलखोरांचे लांगुनचालन करणाऱ्यांना जनता माफ नाही करणार

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान ऊर्फ मामू यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘उबाठा’ गटात प्रवेश केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पक्षप्रवेशावर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. \”मतांच्या लांगूलचालनासाठी

दंगलखोरांचे लांगुनचालन करणाऱ्यांना जनता माफ नाही करणार Read More »