News Bharati

Hindu

‘ढोंगी वृक्षप्रेमाला मोहोर!’ ‘तुमचा खरा विरोध वृक्षतोडीला नाही, तर कुंभमेळ्याला;’ भाजपचा उबाठा, राज ठाकरे आणि शरद पवार गटावर हल्ला

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील ‘तपोवन’ येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून सध्या राजकारण तापले असताना, भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-उबाठा), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार गटावर जोरदार टीका केली आहे. ‘वृक्षवृल्ली आम्हा सोयरे… होय! संत तुकारामाचा वारसा आम्हीच चालवतो!!’ असे म्हणत उपाध्ये यांनी विरोधकांचे ‘वृक्षप्रेम’ ढोंगी असल्याची टीका केली […]

‘ढोंगी वृक्षप्रेमाला मोहोर!’ ‘तुमचा खरा विरोध वृक्षतोडीला नाही, तर कुंभमेळ्याला;’ भाजपचा उबाठा, राज ठाकरे आणि शरद पवार गटावर हल्ला Read More »

CM रेवंथ रेड्डींचे ‘ते’ बोल ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! कोटी हिंदूंच्या भावना दुखावल्या

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते रेवंथ रेड्डी (Revanth Reddy) यांनी हिंदू देवी-देवतांबद्दल केलेल्या वादग्रस्त आणि निंदनीय टिप्पणीमुळे देशात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी हैदराबाद येथील काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना त्यांनी ‘हिंदुत्वाचा अपमान करणारी’ गरळ ओकल्याचा आरोप भाजपने केला आहे. रेड्डी यांचे आक्षेपार्ह विधान काँग्रेस पक्षातील विविध विचारधारेचे समर्थन करताना मुख्यमंत्री रेड्डी

CM रेवंथ रेड्डींचे ‘ते’ बोल ऐकून तुम्हीही थक्क व्हाल! कोटी हिंदूंच्या भावना दुखावल्या Read More »

गुन्हेगारी आणि मुले- धर्म आणि समाज जीवन

विशेषतः समाजातील गुन्हेगारीवर आपण जेव्हा बोलतो, तेव्हा त्याबाबतचे प्रश्न आणि स्वरूप वेगळ्या दृष्टीकोनातून समजावून घ्यावे लागेल. अन्यथा त्याचे विश्लेषण अपूरे ठरेल. समाज ही एक अत्यंत गुंतागुंतीची व्यवस्था आहे. कोणत्याही सामाजिक समस्या सोडविणे हे सहज सोपे नसते. अनेक घटक त्यात भूमिका बजावीत असतात. शिवाय आपल्या देशात अनेक शतके परकीय राजवट होती, आपला सामाजिक ताणा-बाणा ओळखू न

गुन्हेगारी आणि मुले- धर्म आणि समाज जीवन Read More »

हिंदू देवीचे ‘ख्रिस्तीकरण’: चेंबूरमधील मिशनरींचे कारस्थान उघड

कालीमाता ही संपूर्ण विश्वाची जननी—ही हिंदूंची प्राचीन आणि अखंड श्रद्धा. तिची उपासना कोणालाही करता यावी, संतांच्या वचनानुसार प्रत्येकाला मार्ग मोकळा असावा, याला कोणीही विरोध करणार नाही. परंतु उपासनेच्या नावाखाली देवीचे ‘अपहरण’ करून तिचे रूपांतर करण्याचा प्रयत्न करणे हा सरळसरळ उच्छादच. चेंबूरमध्ये काही संशयित क्रिप्टो-ख्रिस्ती आणि मिशनरी प्रवृत्तीच्या लोकांनी असा प्रयत्न केला; परंतु स्थानिक हिंदू संघटना

हिंदू देवीचे ‘ख्रिस्तीकरण’: चेंबूरमधील मिशनरींचे कारस्थान उघड Read More »

भारतातील जमिनींचे जिओ टॅगिंग आणि बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधातील निर्णायक पावले

भारतामध्ये लोकसंख्येच्या बेसुमार वाढीमागे अनेक ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय कारणे आहेत. १९४७ साली द्विराष्ट्र संकल्पनेनुसार भारताचे विभाजन झाले आणि त्यातून दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती झाली. एक विशिष्ट समुदायासाठी आणि दुसरे सर्वसामान्यांसाठी. भारताने सर्वसमावेशकतेचा मार्ग स्वीकारला, पण त्याचा गैरफायदा घेत अनेक बेकायदेशीर घुसखोर देशात स्थायिक झाले. या घुसखोरीमुळे केवळ लोकसंख्या वाढली नाही, तर स्थानिक नागरिकांच्या जमिनी,

भारतातील जमिनींचे जिओ टॅगिंग आणि बेकायदेशीर अतिक्रमणांविरोधातील निर्णायक पावले Read More »

धर्मशास्त्राची रोजच्या व्यवहाराशी सांगड घालणाऱ्या डाॅ. आर्या जोशी

डाॅ. आर्या जोशी यांचे संशोधन आणि लेखन सतत सुरू असते. ते संशोधन अतिशय सोप्या शब्दांमध्ये जनमानसापर्यंत कसे पोहोचेल, यासाठी त्या करत असलेले प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांच्या कार्याची ही ओळख. धर्मशास्त्र हा विषय केवळ संस्कृत ग्रंथांमध्ये अभ्यासण्यापेक्षा तो आपल्या रोजच्या जगण्याशी जोडून दाखविण्याचे महत्त्वपूर्ण काम करत असलेल्या संशोधक म्हणून डाॅ. आर्या जोशी यांची ओळख सांगता येईल. धर्मशास्त्र संस्कृत ग्रंथांमध्ये

धर्मशास्त्राची रोजच्या व्यवहाराशी सांगड घालणाऱ्या डाॅ. आर्या जोशी Read More »

रामायण: राजधर्मापासून राष्ट्रधर्मापर्यंत 

भारतीय संस्कृतीचे अनेक शाश्वत प्रवाह हजारो वर्षांपासून समाजमनाला समृद्ध करत आले आहेत. रामायण आणि महाभारत ही महाकाव्यं तर या प्रवाहाची उगमस्थान आहेत. यापैकी महर्षी वाल्मिकींनी रचलेलं रामायण सामाजिक, राजकीय आणि नैतिक आचरणाचा एक दीपस्तंभ आहे. त्याचं महत्त्व केवळ एका ‘प्राचीन ग्रंथा’पुरते मर्यादित नाही; आज ते एक जिवंत राजकीय-सामाजिक तत्त्वज्ञान म्हणून आपल्यासमोर उभे आहे. जे भारताच्या

रामायण: राजधर्मापासून राष्ट्रधर्मापर्यंत  Read More »

सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी संतविचारच महत्त्वाचे; १५ सप्टेंबर रोजी रूई पाटी येथे ‘संत संमेलना’चे आयोजन

मानवत : भारताची ओळख असलेल्या ‘विविधतेत एकता’ या संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रूढी/खरबा पाटी येथे ‘संत संमेलना’चे (SANT SAMMELAN) आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, १५ सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरात हे संमेलन होणार आहे. हे संमेलन समाजातील विसंगती दूर करून श्रद्धा, नैतिकता आणि त्याग यांसारख्या मूल्यांवर आधारित जीवन

सामाजिक आव्हानांवर मात करण्यासाठी संतविचारच महत्त्वाचे; १५ सप्टेंबर रोजी रूई पाटी येथे ‘संत संमेलना’चे आयोजन Read More »

युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत भारतीय परंपरांचा ठसा

कुटियाट्टमचा गंभीर रंगाविष्कार, वैदिक मंत्रोच्चारांचा कालातीत नाद, झारखंड–ओडिशा–बंगालमधील छाऊ नृत्याचा वीररस, कोलकात्याच्या दुर्गापूजेतील सामूहिक ऊर्जा आणि गुजरातच्या गरब्याचा थिरकायला लावणारा ताल — भारतीय जीवनशैलीचे हे अनेक रंग आता जगभर मान्य झाले आहेत. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत  (Intangible Cultural Heritage List) या परंपरांचा समावेश होऊन भारताची सांस्कृतिक ओळख अधिक ठळकपणे अधोरेखित झाली आहे. २००८ ते

युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीत भारतीय परंपरांचा ठसा Read More »

बुडापेस्टमध्ये साकारला गणपती बाप्पा, हिंदू स्वयंसेवक संघाने घेतली कार्यशाळा

भारतापासून ५५०० किलोमीटर दूर युरोपमधील हंगेरीतील बुडापेस्ट येथे ‘मूर्ती बनविण्याचे कार्यशाळा’ झाली. हिंदू स्वयंसेवक संघाने (HSS) आयोजित केलेल्या कार्यशाळेत ९५ लोकांनी एकत्र येऊन पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवल्या. २३ ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यशाळेत लहान मुलांपासून ते कुटुंबांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला. मुलांना गणेश मूर्ती बनवण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला, तर पालकांना आपली मुले हिंदू संस्कृती

बुडापेस्टमध्ये साकारला गणपती बाप्पा, हिंदू स्वयंसेवक संघाने घेतली कार्यशाळा Read More »