News Bharati

Hindu

अधिकृतपणे सांगतो…\” मुंबईच्या महापौराबाबत देवेंद्र फडणवीसांची सिंहगर्जना

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापौराच्या मुद्द्यावर अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक भूमिका मांडली आहे. \”मी या पक्षाचा नेता म्हणून अधिकृतपणे सांगतो की, मुंबईचा पुढचा महापौर हा ‘मराठी’ आणि ‘हिंदू’ च असेल,\” अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत […]

अधिकृतपणे सांगतो…\” मुंबईच्या महापौराबाबत देवेंद्र फडणवीसांची सिंहगर्जना Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ६

२००९ लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची केंद्रातली सत्ता तर दूर राहिली पण… महाराष्ट्रात मात्र मी मोठा भाऊ असल्याचे सिद्ध झाले… २२ जागा लढवून आम्ही ११ जिंकल्या तर २५ जागा लढलेल्या भाजपच्या ९ जागा आम्ही निवडून आणल्या… (भक्ताडं आता मात्र स्ट्राइक रेट काढायला तयार नव्हती…) डॉक्टर मनमोहन सिंह पुन्हा एकदा पंतप्रधान पदाच्या गादीवर बसले…

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ६ Read More »

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ५

महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळामुळे आम्हाला राज्यसभेत खासदार निवडून देण्याची सुसंधी लाभली होती… जुलै १९९८ मध्ये शिवसेनेकडून प्रीतीश नंदी राज्यसभेवर निवडून गेले… प्रीतीश नंदी यांचा टाइम्स ऑफ इंडिया आणि इलस्ट्रेटेड विकली या इंग्रजी वृत्तपत्र समूहांशी असलेल्या संबंधांमुळे आणि त्यांच्या इंग्रजीवरील प्रभुत्वामुळे… रेम्या डोक्याचे भाजपवाले त्यांना \”ब्रिटिश नंदी\” म्हणून \”ते मराठी बोलतात का?\” असे खवचटपणे मला विचारायचे?…

शिवसेना : शिवसैनिकाच्या नजरेतून भाग ५ Read More »

मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार; नितेश राणेंची गर्जना

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना (UBT) गटाला चांगलेच धारेवर धरले आहे. भाजपचे फायरब्रँड नेते आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी एका जळजळीत ट्विटद्वारे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर बोचरी टीका केली आहे. \”जितकी मिर्ची उत्तर भारतीय महापौराची लागली, तितकी बुरखेवाली महापौर बनेल याची का लागली नाही?\” असा सवाल राणेंनी विचारला

मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार; नितेश राणेंची गर्जना Read More »

मुंबईचा महापौर खान होणार? हे हलक्यात नव्हे तर गांभीर्याने घेण्याचा विषय

महाराष्ट्रमध्ये नगरपरिषद, नगर पंचायत निवडणूका पार पडल्या असून भाजपची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. भाजपा ११७ अधिक तर महायुती २०७ विजयी होऊन भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. महाराष्ट्रातील जनता जनार्दन भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे स्पष्ट झाले असल्याने विरोधी महाविकास आघाडीची दाणादाण झाली आहे. महायुती तथा भाजपाच्या विजयामुळे मुंबईत ठाकरे बंधू सुद्धा एकत्र आले आहेत. ठाकरे

मुंबईचा महापौर खान होणार? हे हलक्यात नव्हे तर गांभीर्याने घेण्याचा विषय Read More »

\”जो हिंदू हित की बात करेगा, वही…;\” मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा हुंकार

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election 2025) रणधुमाळीत आता हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे. गेल्या काही वर्षांत मुंबईच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली असली तरी, भारतीय जनता पक्षाने आपली ‘राष्ट्र प्रथम’ आणि ‘हिंदू हित’ ही विचारधारा अधिक आक्रमकपणे मांडायला सुरुवात केली आहे. मुंबई ही केवळ आर्थिक राजधानी नसून ती हिंदुत्वाची आणि मराठी अस्मितेची

\”जो हिंदू हित की बात करेगा, वही…;\” मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा हुंकार Read More »

अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा… मुंबई मनपा निवडणुकीत ‘अटल’ विचारांचा विजय निश्चित – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : \”भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी आधुनिक भारताचा जो पाया रचला, त्यावरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताची भव्य इमारत उभी करत आहेत,\” असे गौरवद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुंबईत आयोजित ‘अटल सुशासन संमेलनात’ ते बोलत होते. यावेळी त्यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा देत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी विजयाचा शंखनाद केला. अटलजी: आधुनिक भारताचे

अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा… मुंबई मनपा निवडणुकीत ‘अटल’ विचारांचा विजय निश्चित – मुख्यमंत्री फडणवीस Read More »

\”उबाठाचे ‘निर्धार’ मेळावे नव्हे, तर ‘निराधारांचे’ मेळावे;\” भाजपचा उबाठा गटावर जोरदार पलटवार

मुंबई : उद्धव ठाकरे गटाकडून (शिवसेना उबाठा) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘निर्धार मेळाव्यां’वरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या मेळाव्यांचा उल्लेख ‘निराधारांचे मेळावे’ असा करत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करताना केशव उपाध्ये यांनी उबाठा गटाला ‘निराधार’ ठरवण्यासाठी पाच महत्त्वाचे मुद्दे

\”उबाठाचे ‘निर्धार’ मेळावे नव्हे, तर ‘निराधारांचे’ मेळावे;\” भाजपचा उबाठा गटावर जोरदार पलटवार Read More »

‘बटेंगे तो कटेंगे’वर आरडाओरडा, पण जिहादवर मौन?

‘बटेंगे तो कटेंगे’वर आरडाओरडा, पण जिहादवर मौन? मौलाना मदनींच्या ‘जिहाद’ आवाहनावरून भाजपचा विरोधकांवर हल्ला मुंबई : मौलाना महमूद मदनी यांनी भोपाळमध्ये केलेल्या ‘जब जब जुल्म होगा, तब तब जिहाद होगा’ या विधानावरून महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली आहे. मदनी यांचे भाषण सामाजिक शांततेला थेट आव्हान देणारे असल्याचे त्यांनी

‘बटेंगे तो कटेंगे’वर आरडाओरडा, पण जिहादवर मौन? Read More »

‘भगव्या ध्वजाला फडकं’ म्हणणारे आता हिंदुत्वावर बोलू लागले! भाजप प्रदेशाध्यक्षांचा थेट ‘उबाठा’वर हल्ला

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज्यात राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे-उबाठा) गटावर जोरदार टीका करत त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘राक्षसाचा जीव पोपटात’ आणि हिंदुत्वाचे ढोंग रवींद्र चव्हाण यांनी उबाठा गटावर दुटप्पीपणाचा आरोप केला आहे. \”हिंदुत्वाच्या भगव्या ध्वजाला ‘फडकं’

‘भगव्या ध्वजाला फडकं’ म्हणणारे आता हिंदुत्वावर बोलू लागले! भाजप प्रदेशाध्यक्षांचा थेट ‘उबाठा’वर हल्ला Read More »