News Bharati

Hindu

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता

भारतीय संविधानास अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समतेची प्रत्यक्षात अनुभुती देणारी आणि बंधुता व सामाजिक न्याय याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पंढरीची वारी. शेकडो वर्षांपासून \”भेदाभेद भ्रम अमंगल\” या अनुभुती प्रत्यक्ष जीवनात उतरवून जातीभेद निर्मूलनाचा वसा जपणारा वारकरी संप्रदाय. महाराष्ट्राचे कौस्तुभ समजल्या जाणाऱ्या विठ्ठलभक्ती संप्रदायाचा अर्थात वारकरी संप्रदायाचा आद्य प्रवर्तक भक्त, म्हणजे भक्त पुंडलिक. संत ज्ञानेश्वरांच्या अगोदर भागवत […]

“भेदाभेद भ्रम अमंगळ!”…हीच संतांची समरसता Read More »

राष्ट्रीय एकात्मतेची वारी

या रे या रे लाहान थोर। याति भलते नारीनर। करावा विचार। न लगे चिंता कोणासी॥ध्रु.॥ महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी ही एक खास धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. ही फक्त विठ्ठलाच्या दर्शनासाठीची यात्रा नाही, तर ती आपल्या देशातील सामाजिक एकोपा आणि राष्ट्रीय एकात्मतेचे एक सुंदर उदाहरण आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी, वेगवेगळ्या गावांतून, जाती-धर्मांतून

राष्ट्रीय एकात्मतेची वारी Read More »

आज तुम्हारी पूजा करने सेतु हिमालय संग मिले है !

पूजनीय डॉक्टर हेडगेवार आणि पूजनीय गुरुजी ह्यांच्या वर १९७८ /७९ साली दोन ध्वनी मुद्रिका प्रथम प्रकाशित झाल्या त्यातील डॉक्टर हेडगेवार ह्यांच्यावर असणाऱ्या ध्वनी मुद्रिकेतील गीत होते लो श्रद्धांजली राष्ट्रपुरुष शतकोटी हृदय के कुंज खिले है , आज तुम्हारी पूजा करने सेतु हिमालय संग मिले है ! हे गीत आठवते आहे ते उद्या वर्षप्रतिपदेला डॉक्टर हेडगेवार

आज तुम्हारी पूजा करने सेतु हिमालय संग मिले है ! Read More »

शताब्दी वर्षात संघाचे सर्वाधिक महत्त्व लोकसंपर्कासह, लोकसहभागाला

येत्या विजयादशमीच्या (Vijayadashami) दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १०० वर्षे पूर्ण करत आहे (RSS is completing 100 years). त्यानिमित्ताने पुढील विजयादशमीपासून, शताब्दी वर्षाच्या दरम्यान संघाने सहा मुख्य कार्यक्रम करण्याचे निश्चित केले असून या सर्व उपक्रमांमध्ये व्यापक लोकसंपर्क आणि अधिकाधिक लोकसहभाग हे मुख्य सूत्र ठेवण्यात आले आहे. बेंगळुरू येथे संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा (ABPS) आयोजित करण्यात

शताब्दी वर्षात संघाचे सर्वाधिक महत्त्व लोकसंपर्कासह, लोकसहभागाला Read More »