News Bharati

Hindu

अंर्तमुख व्हावे, कार्यविस्तार वाढवावा – माधवदास महाराज राठी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आपल्या पूर्व अनुभवानुसार अनुनयाचा भाव स्वीकारून, स्वतःचे पुरोगामित्व सिद्ध करण्यासाठी गरळ ओकली. पण म्हणतात ना, स्वभावाला औषध नसते. आपण त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यावी असे काही विशेष नाही. मात्र त्यांनी ‘वारकरी संप्रदायातील घुसखोर’ असे म्हणून ज्यांच्यावर टीका केली गेली त्यांच्याबद्दल बोलतांना आपली पात्रता – लायकी तपासली […]

अंर्तमुख व्हावे, कार्यविस्तार वाढवावा – माधवदास महाराज राठी Read More »

सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला पालघरची घरवापसी

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे श्री हनुमान जयंतीच्या दिवशी हिंदू धर्मात ‘घरवापसी’चा मोठा कार्यक्रम पार पडला. माहितीनुसार, २५१ आदिवासी (जनजातीय) कुटुंबांनी (अंदाजे १,२०० बंधू-भगिनी) पुन्हा सनातन हिंदू धर्म स्वीकारला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने बोईसरमधील अवध नगर येथील टीमा हॉल ग्राउंडवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधीवत पूजन, हवन आणि धार्मिक

सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला पालघरची घरवापसी Read More »

काशी आणि अयोध्या यात्रा: श्रद्धा सुखावली, पण सुधारणांची गरज

मी मागच्या वेळी वाराणसीला गेलो होते, तेव्हा मनात खूप उत्सुकता होती. नवीन ‘कॉरिडॉर’चे काम नुकतेच पूर्ण झाले होते. जमीन संपादनाबाबत मी अनेक गोष्टी वाचल्या होत्या. तिथे अनेक छोटी मंदिरे सापडली होती. काही अडचणी नक्कीच आल्या असतील, पण त्या चांगल्या प्रकारे सोडवण्यात आल्या. काशी विश्वनाथ मंदिर अनेकदा पाडले गेले आणि पुन्हा बांधले गेले. हे मंदिर शतकानुशतके

काशी आणि अयोध्या यात्रा: श्रद्धा सुखावली, पण सुधारणांची गरज Read More »

राणीसावरगाव : सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराजांच्या उपस्थितीत २६ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन

राणीसावरगाव (परभणी) : \”जात-पात की करो बिदाई, हम सब हिंदू भाई-भाई\” हा संदेश घेऊन येत्या २६ मार्च २०२६ रोजी राणीसावरगाव येथे ‘विशाल हिंदु संमेलना’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदु समाज, राणीसावरगाव यांच्या वतीने आयोजित हा सोहळा श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने पार पडणार असून, यामध्ये आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. या संमेलनासाठी

राणीसावरगाव : सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराजांच्या उपस्थितीत २६ मार्चला ‘विशाल हिंदू संमेलन’; शोभायात्रेचेही आयोजन Read More »

पोहंडुळमध्ये २२ मार्चला ‘विराट हिंदू संमेलन’; शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन

पोहंडुळ (जि. परभणी) : हिंदू समाजाचे संघटन आणि संस्कृती रक्षणाच्या उद्देशाने खडका मंडळांतर्गत येणाऱ्या पोहंडुळ (ता. सोनपेठ) येथे येत्या रविवारी, २२ मार्च २०२६ रोजी ‘विराट हिंदू संमेलना’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील समस्त हिंदू बांधवांना एकत्र आणण्यासाठी या संमेलनाच्या माध्यमातून मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. हे संमेलन पोहंडुळ येथील श्री हनुमान मंदिर परिसरात

पोहंडुळमध्ये २२ मार्चला ‘विराट हिंदू संमेलन’; शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन Read More »

औरंगजेबाची कबर हटवा; सोलापूरमध्ये टी. राजा सिंह कडाडले

सोलापूर : भाग्यनगर (हैदराबाद) येथील गोशामहलचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलताना औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत मोठे विधान केले आहे. \”केवळ महाराष्ट्रातच नाही, तर ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता संपूर्ण देशभरातील हिंदूंकडून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी जोर धरत आहे,\” असे त्यांनी म्हटले. यावेळी बोलताना राजा सिंह थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र

औरंगजेबाची कबर हटवा; सोलापूरमध्ये टी. राजा सिंह कडाडले Read More »

राष्ट्रहितासाठी सर्व समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज – देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार म्हणजे केवळ संख्यात्मक वाढ नसून, ती समाजातील गुणवत्ता वृद्धी आणि राष्ट्रकार्यासाठी सज्जन शक्तीचे संघटन आहे. हरियाणातील समालखा येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या पार्श्वभूमीवर, देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक अनिलजी भालेराव यांनी पत्रकार परिषदेत संघाच्या वाढत्या कार्याचा आणि आगामी योजनांचा सविस्तर आढावा सादर केला. गेल्या वर्षभरात संघाच्या कार्यात

राष्ट्रहितासाठी सर्व समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज – देवगिरी प्रांत संघचालक अनिल भालेराव Read More »

हिंद दी चादर : गुरु तेग बहादूर साहिब यांची हिंदू मोहयालांच्या धर्मरक्षणासाठी शहादत

भारताचा इतिहास हा अशा अनेक प्रसंगांनी भरलेला आहे, जिथे जेव्हा जेव्हा एका प्रदेशातील संस्कृतीवर संकट आले, तेव्हा संपूर्ण देशाचे अंतःकरण हेलावले. शरीराच्या एका भागाला वेदना झाल्यावर डोळ्यांत पाणी येते, तसेच काश्मीरमधील हिंदूंच्या वेदनांचा आक्रोश पंजाबमधील आनंदपूर साहिबला पोहोचला. १७ व्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबाच्या जिहादी अत्याचारांनी जेव्हा काश्मीरची भूमी रक्ताळली होती, तेव्हा हिंदू मोहयाल ब्राह्मणांच्या

हिंद दी चादर : गुरु तेग बहादूर साहिब यांची हिंदू मोहयालांच्या धर्मरक्षणासाठी शहादत Read More »

नितेश राणेंचा शब्द खरा ठरला! मुंबई महापौरपदासाठी रितू तावडेंचे नाव येताच राणेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून रितू तावडे यांच्या नावाची घोषणा होताच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे आमदार, मंत्री नितेश राणे यांनी नेहमीच्या आक्रमक शैलीत ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. \”मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होईल,\” हा आपला शब्द खरा ठरल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा महापौर मराठी

नितेश राणेंचा शब्द खरा ठरला! मुंबई महापौरपदासाठी रितू तावडेंचे नाव येताच राणेंची पहिली प्रतिक्रिया Read More »

भारतीय इतिहास: डाव्यांच्या वैचारिक बेड्यांतून मुक्तीकडे

गेल्या अनेक दशकांपासून भारतीय इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एका विशिष्ट ‘वैचारिक चष्म्यातून’ मर्यादित करण्यात आला आहे. काही डाव्या प्रवृत्तीच्या इतिहासकारांनी जाणीवपूर्वक मुघल आक्रमकांना ‘महान राज्यकर्ते’ म्हणून रंगवले, तर दुसरीकडे प्राचीन भारताची गौरवशाली गाथा आणि हिंदू समाजाच्या संघर्षाकडे दुर्लक्ष केले. आजचा जागृत भारतीय समाज या वैचारिक भ्रमजालाला ओळखून आपला खरा वारसा शोधू लागला आहे. मुघल सत्ता: आक्रमक

भारतीय इतिहास: डाव्यांच्या वैचारिक बेड्यांतून मुक्तीकडे Read More »