News Bharati

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कल्याण-डोंबिवलीत ‘बीकेसी’सारखे बिझनेस हब आणि एसी लोकलचा प्रवास – सीएम देवेंद्र फडणवीस

कल्याण: \”कल्याण-डोंबिवलीला केवळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाच नाही, तर आता जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांची जोड मिळणार आहे. मुंबईच्या धर्तीवर येथे ‘बीकेसी’सारखे व्यावसायिक केंद्र उभारणार असून, बुलेट ट्रेन आणि आयटी क्षेत्रातून हजारो रोजगारांच्या संधी निर्माण केल्या जातील,\” अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या ‘विजय संकल्प सभेत’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर […]

कल्याण-डोंबिवलीत ‘बीकेसी’सारखे बिझनेस हब आणि एसी लोकलचा प्रवास – सीएम देवेंद्र फडणवीस Read More »

मविआसाठी अस्लम शेख हेच मुंबईचे ‘झोरान ममदानी’?

सातत्याने निवडणुकीत आणि राजकीय डावपेचांमध्ये अपयश येत असल्याने काँग्रेस आणि महाविकास आघाडीतील (मविआ) इतर घटक पक्ष सध्या थोडे गोंधळलेले दिसून येतात. जगातील सत्तापालटाच्या घटनांचा आधार घेत, भारतातही तसाच बदल घडवण्याची इच्छा ते वारंवार व्यक्त करतात. याच पार्श्वभूमीवर, वेळोवेळी इस्लामी विचारसरणी व्यक्त करण्यासाठी आणि इस्लामी कट्टरपंथीय ज्यांना शत्रू मानतात त्यांना लक्ष्य करण्यासाठी गाजलेले झोरान ममदानी न्यूयॉर्कचे

मविआसाठी अस्लम शेख हेच मुंबईचे ‘झोरान ममदानी’? Read More »

वैचारिक शरणागती ते राजकीय अध:पतन: ‘करून दाखवलं’चा पंचनामा

लोकशाहीच्या प्रगल्भ प्रवासात निवडणुका हा केवळ सत्तेचा सोपान नसून तो जनतेने दिलेल्या विश्वासाचा जाहीरनामा असतो. निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षांकडून घोषणांचे आणि टॅगलाईन्सचे पेव फुटते. सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून ‘करून दाखवलं’ या घोषवाक्याचा आक्रमकपणे प्रचार केला जात आहे. मात्र, जाहिरातींच्या झगमगाटात लपलेलं सत्य जेव्हा आपण अभ्यासू नजरेने शोधू लागतो, तेव्हा अडीच वर्षांच्या

वैचारिक शरणागती ते राजकीय अध:पतन: ‘करून दाखवलं’चा पंचनामा Read More »

घर देणारा विकास, संस्कृती जपणारा विकास

मुंबईत सण आले की शहराचं रूपच बदलतं. गणपतीचा गजर, ढोल-ताशांचा नाद, दहीहंडीची तयारी—या सगळ्यात मुंबईचा जीव आहे. या उत्सवांमधून आपली ओळख दिसते, आपली संस्कृती जिवंत राहते. पण या आनंदाच्या गडबडीत एक प्रश्न अनेकांच्या मनात सतत असतो—आपलं घर सुरक्षित आहे का? आज मुंबईत हजारो कुटुंबं जुन्या, मोडकळीस आलेल्या इमारतींमध्ये राहतात. पावसाळा सुरू झाला की गळती, तडे,

घर देणारा विकास, संस्कृती जपणारा विकास Read More »

\”पाणी, रोजगार आणि समृद्धी! लातूर ते मुंबई सुपर एक्सप्रेसवेची फडणवीसांची मोठी घोषणा

लातूर : \”२०१६ मध्ये लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागले होते, तो दिवस मी विसरलेलो नाही. लातूरवर पुन्हा तशी वेळ येऊ देणार नाही, हा आमचा निर्धार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरकरांना ग्वाही दिली. श्री सिद्धेश्वर–रत्नेश्वर, आई गंजगोलाई आणि माता भवानीच्या चरणी नतमस्तक होत नेतृत्व घडवणाऱ्या लातूर भूमीला वंदन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

\”पाणी, रोजगार आणि समृद्धी! लातूर ते मुंबई सुपर एक्सप्रेसवेची फडणवीसांची मोठी घोषणा Read More »

पुण्यासाठी दीडशे किलोमीटरची मेट्रो, एक हजार ई-बस : भाजपकडून संकल्पपत्रात अनेक योजना जाहीर

पुण्यात सध्या ३२ किलोमीटर अंतरात मेट्रो सेवा सुरू असून आगामी काळात ती १५० किलोमीटरपर्यंत विस्तारित करण्याचे उद्दिष्ट आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी एक हजार ई-बस घेतल्या जाणार असून विमानतळाचाही विस्तार पूर्ण होणार असल्याची घोषणा केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात केली. भारतीय जनता पक्षाने निवडणुकीसाठी संकल्पपत्र तयार केले असून पुणेकरांसाठी या संकल्पपत्रात अनेक

पुण्यासाठी दीडशे किलोमीटरची मेट्रो, एक हजार ई-बस : भाजपकडून संकल्पपत्रात अनेक योजना जाहीर Read More »

पुण्यात देवेंद्र फडणवीस आक्रमक, अजितदादांना म्हणाले, आधी आरसा पाहा !

पुण्याच्या विकासासाठी भाजपने काय केले, असे विचारणाऱ्यांनी आधी आरसा पहावा आणि आपण काय केले याचा विचार करावा, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्यातील सभेत लक्ष्य केले. कात्रज येथील सभेत फडणवीस यांनी आक्रमक होत अजित पवारांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. पुण्यात आयोजित सभेत फडणवीस यांनी भाजप-राष्ट्रवादीतील संघर्षाला थेट हात घातला. अजित

पुण्यात देवेंद्र फडणवीस आक्रमक, अजितदादांना म्हणाले, आधी आरसा पाहा ! Read More »

जालन्यात आता कमळ फुलणार! घर, पाणी आणि उद्योगांचा ‘फडणवीस रोडमॅप’ सादर

जालना : \”जालन्यातील एकही कुटुंब कच्च्या घरात राहणार नाही, हा आमचा संकल्प आहे. तुम्ही १५ तारखेला कमळाची काळजी घ्या, पुढची ५ वर्षे जालना शहराच्या विकासाची काळजी आम्ही घेऊ,\” असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जालना महानगरपालिका निवडणुकीच्या जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, नारायण

जालन्यात आता कमळ फुलणार! घर, पाणी आणि उद्योगांचा ‘फडणवीस रोडमॅप’ सादर Read More »

संत परंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आणि समाजप्रबोधनाचा वारसा संतांनी वर्षानुवर्षे जपला आहे. संतपरंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख निर्माण झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. कांदिवली (पूर्व) येथील संतमत अनुयायी आश्रम, सिंह इस्टेट येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संतांनी आपल्या प्रबोधनातून समाजाची सर्वांगीण प्रगती साधली आहे. संतांच्या विचारांमधून सामाजिक

संत परंपरेमुळेच भारताची जगात ऐतिहासिक ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

अकोल्यात ६० पार चे टार्गेट, देवेंद्र फडणवीसांची विजय संकल्प सभेत मोठी गर्जना

अकोला : \”अकोला शहराला महाराष्ट्रातील एक आधुनिक आणि प्रगत शहर बनवण्यासाठी महायुती सरकारने कंबर कसली आहे. सभेला मिळालेला हा उदंड प्रतिसाद पाहता, अकोला महानगरपालिकेत महायुती ६० पेक्षा जास्त जागा जिंकून निर्भेळ यश मिळवेल, याची मला खात्री आहे,\” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अकोल्यात आयोजित भव्य ‘विजय संकल्प सभे’तून ते बोलत होते. अकोला

अकोल्यात ६० पार चे टार्गेट, देवेंद्र फडणवीसांची विजय संकल्प सभेत मोठी गर्जना Read More »