News Bharati

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : \”आश्वासनं नाही, काम बोलतं!\” फडणवीसांनी मांडलं विकासाचं व्हिजन

अमरावती : \”आम्ही केवळ पोकळ आश्वासने देत नाही, तर केलेल्या कामांच्या जोरावर मते मागत आहोत. अमरावतीचा सर्वांगीण विकास हेच आमचे व्हिजन आहे. येत्या १५ तारखेला अमरावतीकरांनी भाजपाची जबाबदारी स्वीकारावी, पुढची ५ वर्षे शहराच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी आमची असेल,\” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीकरांना साद घातली. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित भव्य ‘रोड शो’मध्ये […]

अमरावती : \”आश्वासनं नाही, काम बोलतं!\” फडणवीसांनी मांडलं विकासाचं व्हिजन Read More »

महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर : \”चंद्रपूरचा चेहरामोहरा बदलण्याचे काम महायुती सरकारने प्रामाणिकपणे केले आहे. आता या शहराला महाराष्ट्रातील एक आधुनिक शहर बनवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज झाले असून, महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही,\” असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. चंद्रपुरात आयोजित भव्य ‘विजय संकल्प यात्रे’त उसळलेल्या अलोट जनसागराला संबोधित करताना ते बोलत होते. महाकालीच्या चरणी नतमस्तक

महानगरपालिकेवर भाजपा-शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी चंद्रपूरकर सज्ज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

हिंदू मतदार राजा… जागते रहो… रात्र वैऱ्याची आहे…

मुंबई महापालिका निवडणुक जिंकण्यासाठी शिवसेना (उबाठा) ने 4 M ची रणनीती आखली आहे म्हणे… मराठी… मुंबई… महिला आणि मुस्लीम असे हे उबाठाचे ४ M आहेत… आयत्या पीठावर रेघोट्या मारण्यात लाचार उबाठा सेनेचा कोणीही हात धरणार नाही… M ची ही मूळ कल्पना पश्चिम बंगालच्या चेटकीणीची… मां… माटी… मानुष… अशा ३ M वर ममता बॅनर्जी यांनी पश्चिम

हिंदू मतदार राजा… जागते रहो… रात्र वैऱ्याची आहे… Read More »

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; चिखलदऱ्यातील ३ एकर जमीन अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाला

मुंबई/अमरावती : विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा येथील पर्यटन आणि धार्मिक स्थळांच्या विकासासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. चिखलदरा येथील ‘देवी पॉईंट’ आणि ‘विराट देवी’ देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (MTDC) ३ एकर ८ आर जमीन अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; चिखलदऱ्यातील ३ एकर जमीन अमरावतीच्या श्री अंबादेवी संस्थानाला Read More »

‘दक्षिण भारताचे प्रवेशद्वार’ म्हणून गडचिरोलीचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाने गेल्या काही वर्षांत दाखविलेल्या शौर्यामुळे आज गडचिरोलीत भयाचे नव्हे तर विकासाचे, जनतेचे आणि संविधानाचे राज्य प्रस्थापित झाले आहे. या परिवर्तनाची साक्ष म्हणून गडचिरोली महोत्सव सुरू झाला असून, तो जिल्ह्यातील नागरिकांसाठी हक्काचा, अभिव्यक्तीचा आणि सहभागाचा मंच ठरत आहे. कला, क्रीडा, लोकप्रबोधन, नृत्य, गायन आणि मनोरंजन यांच्या माध्यमातून समाजजागृती व सांस्कृतिक एकात्मता

‘दक्षिण भारताचे प्रवेशद्वार’ म्हणून गडचिरोलीचा विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

मुंबईचा महापौर खान होणार? हे हलक्यात नव्हे तर गांभीर्याने घेण्याचा विषय

महाराष्ट्रमध्ये नगरपरिषद, नगर पंचायत निवडणूका पार पडल्या असून भाजपची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे. भाजपा ११७ अधिक तर महायुती २०७ विजयी होऊन भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. महाराष्ट्रातील जनता जनार्दन भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे स्पष्ट झाले असल्याने विरोधी महाविकास आघाडीची दाणादाण झाली आहे. महायुती तथा भाजपाच्या विजयामुळे मुंबईत ठाकरे बंधू सुद्धा एकत्र आले आहेत. ठाकरे

मुंबईचा महापौर खान होणार? हे हलक्यात नव्हे तर गांभीर्याने घेण्याचा विषय Read More »

दंगलखोरांचे लांगुनचालन करणाऱ्यांना जनता माफ नाही करणार

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशीद खान ऊर्फ मामू यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘उबाठा’ गटात प्रवेश केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. या पक्षप्रवेशावर राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. \”मतांच्या लांगूलचालनासाठी

दंगलखोरांचे लांगुनचालन करणाऱ्यांना जनता माफ नाही करणार Read More »

साहिबजाद्यांचे शौर्य प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी

मुंबई : शीख पंथीयांचे दहावे गुरू, श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे) आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग (वय ७ वर्षे) यांच्या अतुलनीय शौर्य व सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने गुरूंनी दाखवलेल्या मानवता, धैर्य आणि त्यागाच्या मार्गावर चालण्याचा

साहिबजाद्यांचे शौर्य प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी Read More »

अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा… मुंबई मनपा निवडणुकीत ‘अटल’ विचारांचा विजय निश्चित – मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : \”भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी आधुनिक भारताचा जो पाया रचला, त्यावरच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताची भव्य इमारत उभी करत आहेत,\” असे गौरवद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुंबईत आयोजित ‘अटल सुशासन संमेलनात’ ते बोलत होते. यावेळी त्यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा देत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी विजयाचा शंखनाद केला. अटलजी: आधुनिक भारताचे

अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा… मुंबई मनपा निवडणुकीत ‘अटल’ विचारांचा विजय निश्चित – मुख्यमंत्री फडणवीस Read More »

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी धाराशिवमध्ये १ एकर जागा मंजूर

धाराशिव : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी धाराशिव नगरपरिषदेला शहरातील दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून विविध सामाजिक संघटना आणि लोकप्रतिनिधी या जागेसाठी पाठपुरावा करत होते. या मागणीची दखल घेत, धाराशिव शहरातील

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी धाराशिवमध्ये १ एकर जागा मंजूर Read More »