News Bharati

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण मांडणार? फडणवीस पुन्हा अर्थमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार?

मुंबई : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता आगामी अर्थसंकल्पाबाबत (Maharashtra Budget 2026) प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, यंदाचा अर्थसंकल्प स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करण्याची दाट शक्यता आहे. २३ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनराज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, ६ […]

अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण मांडणार? फडणवीस पुन्हा अर्थमंत्र्यांच्या भूमिकेत दिसणार? Read More »

\”मी माझा दिलदार मित्र गमावला…\”; अजित पवारांच्या निधनाने देवेंद्र फडणवीस भावूक

मुंबई/बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या वृत्ताने अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या दुर्दैवी घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत भावूक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या असून, \”आज महाराष्ट्रासाठी अत्यंत कठीण दिवस आहे,\” अशा शब्दांत त्यांनी आपला शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, \”विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्याची बातमी

\”मी माझा दिलदार मित्र गमावला…\”; अजित पवारांच्या निधनाने देवेंद्र फडणवीस भावूक Read More »

बस्तरचा बदलता चेहरा आणि ‘पद्म’ सन्मान

डॉ. गोडबोले दांपत्याच्या संघर्षाची आणि विश्वासाची कहाणी नुकताच केंद्र सरकारतर्फे या वर्षीचा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर झाला आणि त्यात डॉ. रामचंद्रजी व सुनीताताई गोडबोले या दांपत्याच्या नावाचा समावेश झाला. हा पुरस्कार जाहीर होत असतानाचा प्रसंग अत्यंत विलक्षण आणि योगायोगाचा होता. काही दिवसांपूर्वी ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये ‘When a highway comes to Bastar’ नावाचा एक सविस्तर लेख प्रसिद्ध झाला

बस्तरचा बदलता चेहरा आणि ‘पद्म’ सन्मान Read More »

\”आम्ही जे सांगतो ते करतो!\” दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास का?

झ्युरिक : ‘महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक ईकोसिस्टिम तयार केली आहे. त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ‘महाराष्ट्र’ हे भारतात येणाऱ्या गुंतवणुकीसाठी गेटवे

\”आम्ही जे सांगतो ते करतो!\” दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीस कडाडले; उद्योजकांचा महाराष्ट्रावर विश्वास का? Read More »

मुंबईचा महापौर कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालात भाजपने मिळवलेल्या यशानंतर आता संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे ‘मुंबईचा महापौर कोण होणार?’ या प्रश्नाकडे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना मोठे विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे महापौरपदाचा पेच सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. \”वरच्या देवानेच ठरवलंय…\”मुंबईच्या महापौरपदाबाबत

मुंबईचा महापौर कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान Read More »

मार्कर पेनच्या वादावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला; मतदानाचे केले आवाहन

नागपूर : महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी मार्कर पेनच्या वापरावरून सुरू असलेल्या वादावर कडक

मार्कर पेनच्या वादावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला; मतदानाचे केले आवाहन Read More »

कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : \”मुंबई कुणीही महाराष्ट्रापासून वेगळी करू शकत नाही, कोणाचा बाप आला तरी कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही. इतकी वर्षे मुंबई महानगरपालिकेत त्यांची सत्ता असूनही त्यांनी फक्त खुर्च्याच तोडल्या, त्यांच्यामुळेच मराठी माणूस मागे पडला आहे,\” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ दादर येथील छत्रपती शिवाजी

कोणीही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

कुंभनगरी नाशिकमध्ये कमळ फुलणार; विकासाचा नवा अध्याय लिहिणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक : \”ज्यांनी नाशिकमध्ये येऊनही प्रभू श्रीरामांचे नाव घेतले नाही, त्यांच्यात आता राम उरलेला नाही. जो रामाचा नाही, तो कोणाच कामाचा नाही,\” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर तोफ डागली. नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ‘विजयी संकल्प सभे’त ते बोलत होते. यावेळी त्यांनी नाशिकच्या विकासाचा ‘रोडमॅप’ सादर करत आगामी पाच वर्षांत शहराचा कायापालट करण्याचे

कुंभनगरी नाशिकमध्ये कमळ फुलणार; विकासाचा नवा अध्याय लिहिणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

मुंबईत जन्म होऊन म्हातारे होऊ लागलात, तरीही..; ठाकरे बंधूंवर फडणवीसांचा हल्लाबोल

मुंबई : “मुंबईत जन्म होऊन आता म्हातारे होऊ लागलात, तरीही आजपर्यंत मुंबईची एकही समस्या सोडवू शकला नाहीत,” असा घणाघाती हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंवर केला. अंधेरी येथे शुक्रवारी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. भाजप नेते आणि मुख्यमंत्री मुंबईत जन्मलेले नसल्याने त्यांना मुंबईच्या प्रश्नांची माहिती नाही, अशी टीका

मुंबईत जन्म होऊन म्हातारे होऊ लागलात, तरीही..; ठाकरे बंधूंवर फडणवीसांचा हल्लाबोल Read More »

वसई-विरारच्या विकासासाठी महायुतीला संधी द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नालासोपारा : वसई-विरार-नालासोपाऱ्याचा सर्वांगीण आणि भ्रष्टाचारमुक्त विकास साधण्यासाठी महायुतीला संधी देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ नालासोपारा येथे आयोजित ‘विजयी संकल्प सभे’त ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत वसई-विरार आणि नालासोपाऱ्याच्या जनतेने विकासाच्या दिशेने मोठा निर्णय घेत क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणले. आता हे शहर मागे राहणार नाही

वसई-विरारच्या विकासासाठी महायुतीला संधी द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »