News Bharati

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या अखेर नियमित होणार!

मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या आणि निवृत्त झालेल्या २९१ बंधपत्रित आरोग्य सेविकांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या नियमित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विभागीय आयुक्तांना अधिकार: आरोग्य सेविकांच्या सेवा नियमित करण्याचे अधिकार आता पुन्हा विभागीय आयुक्तांना देण्यात आले […]

२९१ आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या अखेर नियमित होणार! Read More »

जैन धर्मीयांच्या ‘णमोकार तीर्था’चा कायापालट होणार!

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मालसाणे येथील येथील जैन धर्मीयांच्या ‘श्री क्षेत्र णमोकार तीर्था’च्या (Shri Kshetra Namokar Tirth) सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३६ कोटी ३५ लाख रुपयांच्या भव्य आराखड्याला आज मंजुरी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे तीर्थक्षेत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर धार्मिक केंद्र म्हणून विकसित करण्याचे निर्देश दिले. आंतरराष्ट्रीय महोत्सवासाठी

जैन धर्मीयांच्या ‘णमोकार तीर्था’चा कायापालट होणार! Read More »

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणुकीची क्षमता असून त्यासाठी पुरंदर विमानतळ हा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. हा विमानतळ केवळ प्रवासी वाहतुकीपुरता मर्यादित नसून आधुनिक कार्गो सुविधांनी सुसज्ज असल्याने नाशवंत मालाच्या निर्यातीसाठी तो अत्यंत उपयुक्त ठरेल. या प्रकल्पामुळे पुणे व परिसरातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि पुण्याच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) किमान दोन टक्क्यांची

पुरंदर विमानतळामुळे पुणे परिसरातील औद्योगिक विकासाला गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

नगरपालिका विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मनपा’ आणि ‘जिल्हा परिषद’

नागपूर : राज्यातील नगरपालिका निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला असून, उपराजधानी नागपुरात भाजपने आपला बालेकिल्ला अधिक मजबूत केला आहे. या विजयानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यात भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. नागपूर जिल्ह्यातील २७ पैकी २४ नगरपालिकांमध्ये महायुतीने झेंडा फडकावला असून, त्यापैकी २२ नगरपालिका एकट्या भाजपने जिंकल्या आहेत. भाजप

नगरपालिका विजयानंतर मुख्यमंत्र्यांचे मिशन ‘मनपा’ आणि ‘जिल्हा परिषद’ Read More »

\”नगरपंचायत तो झांकी है, मुंबई मनपा बाकी है;\” अमीत साटम यांची हुंकार

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध करत विरोधकांचा अक्षरशः धुरळा उडवत ‘महाविजय’ संपादन केला आहे. या विजयावर प्रतिक्रिया देताना मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि आमदार अमीत साटम यांनी आगामी मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी अत्यंत सूचक विधान केले आहे. \”नगरपंचायत तो झांकी है, मुंबई मनपा बाकी है!\” या घोषणेद्वारे त्यांनी

\”नगरपंचायत तो झांकी है, मुंबई मनपा बाकी है;\” अमीत साटम यांची हुंकार Read More »

\”हा तर आगामी मनपा निवडणुकीचा ‘ट्रेलर’!\” दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना इशारा

मुंबई : राज्यातील २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने ऐतिहासिक यश संपादन केले आहे. या विजयानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले असून, हा विजय म्हणजे आगामी महानगरपालिका निवडणुकीचा ‘ट्रेलर’ असल्याचे विधान केले आहे. भाजपची दुपटीहून अधिक झेपनिवडणुकीचे कल आणि निकाल स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विजयाची आकडेवारी

\”हा तर आगामी मनपा निवडणुकीचा ‘ट्रेलर’!\” दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना इशारा Read More »

शेतीसाठी ‘मिशन नैसर्गिक शेती’ आणि विद्यार्थ्यांसाठी ‘AI’; नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली विकासाची दिशा

नागपूर : शेतीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी मिशन नैसर्गिक शेती राबविण्याचे राज्य सरकारने ठरविले असून, येत्या २ वर्षात २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती लागवडीखाली येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एल.आय.टी.) माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित ‘उडान 25-26 : ज्वेल ऑफ एलआयटी अँड युथ आयकॉन अवॉर्ड्स’ कार्यक्रमात ते बोलत

शेतीसाठी ‘मिशन नैसर्गिक शेती’ आणि विद्यार्थ्यांसाठी ‘AI’; नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांनी मांडली विकासाची दिशा Read More »

\”तुम्ही भारताच्या लेकी, देश तुमच्या पाठीशी\”; विश्वविजेत्या ‘दृष्टीबाधित’ खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव!

मुंबई : भारताच्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघाने जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत अजिंक्यपद पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीममधील खेळाडूंचा सत्कार केला. महिला खेळाडूंना त्यांच्या सरावात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी व त्यांना आर्थिक सहाय्य, रोजगाराच्या संधी आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री

\”तुम्ही भारताच्या लेकी, देश तुमच्या पाठीशी\”; विश्वविजेत्या ‘दृष्टीबाधित’ खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव! Read More »

प्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताची ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्राचीन भारत हा जगातील सर्वाधिक प्रगत आणि आर्थिक महासत्ता असणारा देश होता. भारतातील ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीमुळे देश जगात आघाडीवर होता. या प्राचीन ज्ञानाची आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रभावी सांगड घातल्यास भारत पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’ होऊ शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वांद्रे-कुर्ला संकुलातील ग्रँड हयात येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटनप्रसंगी

प्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताची ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

पाथर्डीच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा मोठा शब्द; ७०% काम पूर्ण, आता ‘हर घर जल’चे लक्ष्य

पाथर्डी : पाथर्डीच्या विकासासाठी ‘कमळाची’ ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाथर्डी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अभय आव्हाड आणि सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर प्रचार सभेत जनसमुदायाला संबोधित केले. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असलेल्या या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाथर्डीच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार ठामपणे पाठीशी असल्याचा विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री

पाथर्डीच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा मोठा शब्द; ७०% काम पूर्ण, आता ‘हर घर जल’चे लक्ष्य Read More »