News Bharati

मुंबई

KEM: आमची माती आमची माणसं आमची नावं…

इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानच्या लाहोरमधील ९ ठिकाणांची इस्लामी नावे बदलून त्यांना पुन्हा मूळ हिंदू किंवा ब्रिटिशकालीन नावे देण्यात आली आहेत. लाहोरच्या इस्लामपुराचे नाव कृष्णनगर करण्यात आले असून तेथील बाबरी चौक पुन्हा एकदा जैन मंदिर चौक बनला आहे. मौलाना जफर अली चौकाचे नामकरण पुन्हा पूर्वीप्रमाणे लक्ष्मी चौक असे करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या नव्या नामकरणाविरोधात […]

KEM: आमची माती आमची माणसं आमची नावं… Read More »

जागतिक कॅन्सर केअर, वैद्यकीय संशोधन आणि धारावी मॉडेलचा जागतिक ठसा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांना कॅन्सरने ग्रासलं, मुंबईत जाऊन वडिलांवर उपचार करण्यासाठी फडणवीस कुटुंबीयांना मोठे हाल सहन करावे लागले. कन्सरमुळेच वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे आपल्याला झालेला त्रास महाराष्ट्रातील कन्सरग्रस्तांना होऊ नये. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारलं त्याही पुढे जाऊन त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने  ‘महाराष्ट्र कर्करोग मार्गदर्शिका’

जागतिक कॅन्सर केअर, वैद्यकीय संशोधन आणि धारावी मॉडेलचा जागतिक ठसा Read More »

वांद्रे पूर्वेच्या गरीब नगरमध्ये सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम

मुंबईत रेल्वेचा मोठा धडाका, ५० नवीन गाड्यांचा मार्ग मोकळा होणार मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पश्चिम रेल्वेने आज एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. वांद्रे (पूर्व) येथील ‘गरीब नगर’ भागात गेल्या अनेक वर्षांपासून असलेले प्रचंड अतिक्रमण हटवण्याची मोठी मोहीम आज, १९ मे २०२६ रोजी सुरू झाली. न्यायालयीन लढा आणि दीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर प्रशासनाने

वांद्रे पूर्वेच्या गरीब नगरमध्ये सर्वात मोठी अतिक्रमण विरोधी मोहीम Read More »

आर्थिक गुन्हेगारीचे चक्रव्यूह भेदण्याचे अस्त्र

महाराष्ट्र हे केवळ भारताचे एक राज्य नाही, तर ते देशाच्या अर्थव्यवस्थेचे हृदय आहे. मुंबईसारखी जागतिक वित्तीय राजधानी आणि पुणे-नागपूरसारखी वेगाने वाढणारी औद्योगिक केंद्रे जेव्हा प्रगतीची शिखरे पादाक्रांत करत असतात, तेव्हाच त्यांच्या सावलीत ‘पांढरपेशा गुन्हेगारी’ (White Collar Crime) आपली मुळे घट्ट करत असते. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात आर्थिक फसवणुकीचे जे स्वरूप समोर आले आहे, ते केवळ

आर्थिक गुन्हेगारीचे चक्रव्यूह भेदण्याचे अस्त्र Read More »

नको माया नको दया खणून काढा हे ड्रग्ज माफिया

मे २०२६ मध्ये मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल १०० कोटी रुपयांच्या मूल्याचा मेफेड्रोन (एमडी) ड्रग तयार करण्याचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी मालाडच्या मालवणी व गोराईच्या मनोरी मध्ये केलेल्या कारवाईत ड्रग तयार करण्यासाठी वापरला जाणारा सुमारे ४ लाख रुपये किमतीचा कच्चा माल, रसायने आणि प्रयोगशाळेतील उपकरणे मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आली आहेत. या

नको माया नको दया खणून काढा हे ड्रग्ज माफिया Read More »

मुंबई : पाणी टंचाईमागील सत्य आणि सरकारी उपाययोजना

गळती, चोरी आणि वाढती मागणी केंद्रातील मोदी सरकारच्या ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील जलवाहिन्यांच्या जाळ्याचे आधुनिकीकरण केले जात आहे. मुंबईची तहान भागवणारी जलप्रणाली १५० किलोमीटरपेक्षा जास्त लांब पसरलेली आहे. ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांमधून मुंबईच्या वेशीपर्यंत येईपर्यंतच पाण्याचा संघर्ष सुरू होतो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा,

मुंबई : पाणी टंचाईमागील सत्य आणि सरकारी उपाययोजना Read More »

मुंबईचा पार्किंग ‘क्राइसिस’ आणि रोबोटिक पार्किंग

मुंबईतील वाहन घनता देशात सर्वाधिक असून, ५१.३४ लाख वाहनांसाठी केवळ ४०,००० ते ५०,००० अधिकृत पार्किंग स्लॉट्स उपलब्ध आहेत. म्हणजेच दर १०० वाहनांमागे फक्त १ ते २ स्लॉट्स उपलब्ध असल्याने अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. बीएमसीने हुतात्मा चौक (फ्लोरा फाउंटन) येथे ४ स्तरांचे भूमिगत रोबोटिक पार्किंग सुरू केले आहे (क्षमता: १९४ गाड्या).

मुंबईचा पार्किंग ‘क्राइसिस’ आणि रोबोटिक पार्किंग Read More »

मुंबईतील फेरीवाले : फुटपाथवरचे डिजिटल रिव्होल्यूशन!

मुंबई महापालिकेने ५ आठवड्यांत मुंबईतील ९९ हजार अधिकृत फेरीवाल्यांना क्यू आर कोड देण्यात येतील असे मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. १,२०० दुकानदार सदस्य असलेल्या गोरेगाव मर्चंट असोसिएशन सहित अजून काही व्यापारी संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात अनधिकृत फेरीवाल्यां विरुद्ध याचिका दाखल केली होती. त्यावरच्या सुनावणीच्या वेळी महापालिकेने उच्च न्यायालयात हे आश्वासन दिले आहे. वास्तविक पाहता मुंबईमध्ये केवळ

मुंबईतील फेरीवाले : फुटपाथवरचे डिजिटल रिव्होल्यूशन! Read More »

जबकी नगाड़ा बज ही गया है वांद्राचा बेहरामपाडा

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे लाईनवरील वांद्रे हे एक जंक्शन आहे. इथे पश्चिम रेल्वे आणि हार्बर लाईन एकत्र मिळतात. तसेच बाहेरगावी येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांसाठी वांद्रे टर्मिनस हे एक मोठे स्थानक आहे. वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला रेल्वे लाईनला चिकटून एक खूप मोठी झोपडपट्टी आहे. सुमारे १० एकर परिसरात भारतनगर आणि बेहराम पाडा या नावाने वसलेल्या या झोपडपट्ट्यांमध्ये

जबकी नगाड़ा बज ही गया है वांद्राचा बेहरामपाडा Read More »

मिरा रोडचा जिहाद : जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी

पालघर जिल्ह्यातील मीरा रोडमधील नया नगर परिसरात सोमवारी, २७ एप्रिल २०२६ रोजी पहाटे जैब अन्सारी या एका माथेफिरूने २ सुरक्षारक्षकांना त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही रक्षक गंभीर जखमी झाले असून, परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्याआधारे आरोपीला तातडीने अटक केली असून, आता या प्रकरणाचा तपास थेट

मिरा रोडचा जिहाद : जाग जाग बांधवा प्राण संकटी तरी Read More »