News Bharati

मुंबई

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी \”उधळपट्टीचा छंद\” या शीर्षकाखाली मुंबईच्या पाणीपुरवठा व विकासावर लिहिलेला मनभावी लेख वाचला. पहिले म्हणजे हा लेख आदित्य ठाकरे यांनी स्वतः लिहिला असण्याची शक्यता खूपच कमी वाटते. त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना जसा पेड सर्व्हे करून स्वतः ला भारतातील \”बेस्ट मुख्यमंत्री\” म्हणून घोषित केले जायचे. […]

जयास नाहीं दृढ बुद्धि। तो येक मूर्ख ॥ रामदास स्वामी Read More »

सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला पालघरची घरवापसी

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे श्री हनुमान जयंतीच्या दिवशी हिंदू धर्मात ‘घरवापसी’चा मोठा कार्यक्रम पार पडला. माहितीनुसार, २५१ आदिवासी (जनजातीय) कुटुंबांनी (अंदाजे १,२०० बंधू-भगिनी) पुन्हा सनातन हिंदू धर्म स्वीकारला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने बोईसरमधील अवध नगर येथील टीमा हॉल ग्राउंडवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विधीवत पूजन, हवन आणि धार्मिक

सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला पालघरची घरवापसी Read More »

 मुंबई महापालिकेतील दुग्धशर्करा योग – तावडे आणि भिडे 

भारताची पहिली महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेच्या इतिहासात एक महत्त्वाचा टप्पा आज नोंदवला गेला आहे. स्थापनेनंतर तब्बल १६१ वर्षांनी, मुंबई महापालिकेला प्रथमच महिला आयुक्त मिळाली आहे — आणि हा ऐतिहासिक मान अश्विनी भिडे यांनी पटकावला आहे. मावळते महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून अश्विनी भिडे यांनी पदाची सूत्रे स्वीकारली आणि १ एप्रिल पासून त्या पदभार

 मुंबई महापालिकेतील दुग्धशर्करा योग – तावडे आणि भिडे  Read More »

वॉटर मेट्रोमुळे मुंबईकरांच्या पर्यावरणपुरक प्रवासाला मिळणार गती

वेळेच्या बचती सह प्रवास होणार सुखकर, १.८ कोटी प्रवाश्यांना सेवा देण्याचे उद्दिष्ट मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. या आर्थिक राजधानीला गती देण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि मोठ मोठे उड्डाण पुल याचा मोठा उपयोग करण्यात आला. यामुळे वाहतुक कोंडीतुन मुंबईकराची छोडीफार सुटका झाली. पण या वाहतूक कोंडीतून वेळ वाचू शकेल असा पर्याय सरकारनी काढला आहे. मुंबईला असलेला

वॉटर मेट्रोमुळे मुंबईकरांच्या पर्यावरणपुरक प्रवासाला मिळणार गती Read More »

भाव तेथे देव… पर्यावरणपूरक गणेशोत्सव…

शनिवार, २८ मार्च २०२६च्या महाराष्ट्र टाईम्समध्ये पहिल्या पानावर \”पर्यावरणपूरक मूर्तींसाठीच मंडप\” अशी एक उत्साहवर्धक बातमी दिली आहे. बातमीचा मतितार्थ असा आहे की, \”येत्या गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेने मूर्तीकारांना तात्पुरत्या मंडपाची परवानगी देताना केवळ पर्यावरण पूरक मूर्ती घडवण्याची आणि त्यांच्या विक्रीची अट घातली आहे. केवळ पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तीकारास आवश्यक ती जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार

भाव तेथे देव… पर्यावरणपूरक गणेशोत्सव… Read More »

मुंबई : रामनवमीनिमित्त २००० ड्रोन्सचा भव्य शो

मुंबई : रामनवमीच्या पावन मुहूर्तावर मुंबईकर एका ऐतिहासिक दृश्यात्मक सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आझाद मैदानावर २६ आणि २७ मार्च २०२६ रोजी तब्बल २००० ड्रोन्सचा भव्य शो आयोजित करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि महाराष्ट्राची समृद्ध परंपरा यांचा हा अद्भूत मिलाफ सायंकाळी ७:०० वाजल्यापासून मुंबईकरांना विनामूल्य अनुभवता येईल. या सोहळ्याचे खास

मुंबई : रामनवमीनिमित्त २००० ड्रोन्सचा भव्य शो Read More »

‘भक्ती शक्ती’ रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

वाशी (नवी मुंबई) : हार्बर, मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून दररोज हरिनामाचा गजर करत प्रवास करणाऱ्या नोकरदार आणि प्रवाशांसाठी वाशी येथे \”भक्ती शक्ती रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा २०२६\” चे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था, छत्रपती शिवराय भजन मंडळ (वाशी), श्री संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ आणि नवविधा भक्ती

‘भक्ती शक्ती’ रेल्वे प्रवासी भजन स्पर्धेला भाविकांचा उदंड प्रतिसाद Read More »

२७ आणि २८ मार्चला दादरमध्ये मुंबई शहर ग्रंथोत्सव

मुंबई : मुंबईतील ग्रंथप्रेमी आणि साहित्य रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई शहर जिल्ह्याचा ‘जिल्हा ग्रंथोत्सव’ येत्या २७ व २८ मार्च २०२६ रोजी दादर (पूर्व) येथील ऐतिहासिक मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात आयोजित करण्यात आला आहे. विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि वाचनविषयक उपक्रमांनी हा दोन दिवसीय सोहळा संपन्न होणार आहे. ग्रंथोत्सवाच्या पहिल्या दिवशी, २७ मार्च रोजी सकाळी ९:३० वाजता

२७ आणि २८ मार्चला दादरमध्ये मुंबई शहर ग्रंथोत्सव Read More »

लोअर परळ येथे १९ ते २६ मार्च दरम्यान ‘सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन

मुंबई : महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने ‘महासंस्कृती’ अभियानांतर्गत राज्याच्या सांस्कृतिक परंपरांचे जतन करण्यासाठी लोअर परळ येथे ‘सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. १९ मार्चपासून सुरू झालेला हा महोत्सव २६ मार्च २०२६ पर्यंत चालणार असून, मुंबईकरांना दररोज सायंकाळी सांस्कृतिक मेजवानी अनुभवायला मिळत आहे. हा महोत्सव दररोज सायंकाळी ७:३० वाजता

लोअर परळ येथे १९ ते २६ मार्च दरम्यान ‘सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन Read More »

प्रजासत्ताक दिनी प्रथम ठरलेला महाराष्ट्राचा चित्ररथ मुंबईकरांच्या भेटीला; गिरगाव येथे प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई : नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनी ‘कर्तव्यपथा’वर पार पडलेल्या भव्य संचलनात देशभरात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचे आता मुंबईत आगमन झाले आहे. गिरगाव येथे या चित्ररथाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून, महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. महाराष्ट्राची लोकसंस्कृती, प्रगत संत परंपरा, कला आणि परंपरागत वैभवाचे प्रभावी

प्रजासत्ताक दिनी प्रथम ठरलेला महाराष्ट्राचा चित्ररथ मुंबईकरांच्या भेटीला; गिरगाव येथे प्रदर्शनाचे आयोजन Read More »