News Bharati

महाराष्ट्र

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी; ‘शी-मार्ट्स’ आणि स्वस्त आरोग्य सुविधांनी राज्याचा कायापालट होणार

मुंबई : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये महाराष्ट्राला भरीव व विक्रमी निधी मंजूर करण्यात आल्याने राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासाला नवे बळ मिळाले असून महिला सक्षमीकरण, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि रोजगारनिर्मिती या सर्व क्षेत्रांत परिवर्तनकारी बदल घडणार असल्याचे ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी सांगितले. केंद्रीय अर्थसंकल्पात […]

केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला ऐतिहासिक निधी; ‘शी-मार्ट्स’ आणि स्वस्त आरोग्य सुविधांनी राज्याचा कायापालट होणार Read More »

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्यास १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; २६ एप्रिल रोजी होणार परीक्षा

मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षांसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विद्यार्थी आणि शाळांना १३ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ऑनलाईन आवेदनपत्रे भरता येणार आहेत. परीक्षेचे आयोजन २६ एप्रिल २०२६ रोजी राज्यभर एकाच दिवशी करण्यात आले आहे. सुधारित मुदतवाढ आणि शुल्काचा तपशील:परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्यास १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; २६ एप्रिल रोजी होणार परीक्षा Read More »

हरित महाराष्ट्राचा महासंकल्प! २०२६ ते २०३१ दरम्यान ३०० कोटी वृक्ष लागवडीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : पर्यावरण संवर्धन, हवामान बदलाशी लढा आणि ग्रामीण रोजगार निर्मिती या त्रिसूत्रीवर महाराष्ट्रातील हरित क्षेत्र वाढविण्यासाठी २०२६ ते २०३१ या कालावधीत ३०० कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा. वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात या क्षेत्रातील तज्ज्ञ, स्वयंसेवी संस्था याच्याबरोबरच स्टार्टअपचा सहभाग घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. प्रस्तावित हरित प्राधिकरण-३०० कोटी वृक्ष लागवड मिशन

हरित महाराष्ट्राचा महासंकल्प! २०२६ ते २०३१ दरम्यान ३०० कोटी वृक्ष लागवडीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश Read More »

पुणे आणि बीडचे पालकत्त्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच!

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासकीय आणि राजकीय जबाबदाऱ्या समर्थपणे पेलण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे. अजित पवार यांच्या

पुणे आणि बीडचे पालकत्त्व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच! Read More »

नामांतरानंतर अहिल्यानगरला मिळाले पहिले महापौर; ६ फेब्रुवारीला होणार अधिकृत घोषणा

अहिल्यानगर : शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ झाल्यानंतरच्या पहिल्या ऐतिहासिक महापौर आणि उपमहापौर निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ज्योती अमोल गाडे आणि उपमहापौरपदासाठी भाजपचे धनंजय कृष्णा जाधव यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवड बिनविरोध झाली आहे. ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत याची केवळ अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. महापौर ज्योती

नामांतरानंतर अहिल्यानगरला मिळाले पहिले महापौर; ६ फेब्रुवारीला होणार अधिकृत घोषणा Read More »

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राच्या पदरात १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताकडे दमदार वाटचाल करणारा आहे. केंद्रीय करातून महाराष्ट्रला मिळणारा वाटा हा 98,306 कोटी रुपये इतका असणार आहे. याशिवाय अर्थसंकल्पाचे प्राथमिक आकलन करता, 12,355 कोटी विविध प्रकल्पांसाठी आहेत. त्यामुळे सुमारे 1 लाख कोटी महाराष्ट्राला मिळतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

केंद्रीय अर्थसंकल्प : महाराष्ट्राच्या पदरात १ लाख कोटी! विकसित भारताकडे दमदार पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Read More »

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी वेग घेतला आहे. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी १२ फेब्रुवारीच्या विलीनीकरणाचा गौप्यस्फोट केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर अत्यंत महत्त्वाचे भाष्य केले आहे. फडणवीसांच्या या विधानामुळे विलीनीकरणाच्या चर्चेला एक नवी दिशा मिळाली आहे. \”अजितदादांनी आम्हाला कल्पना दिली असती\”विलीनीकरणाच्या दाव्यावर

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं Read More »

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; अर्थसंकल्पाने मुंबई, महाराष्ट्राच्या विकासाला लावले पंख!

मुंबई : एकीकडे लहान लहान शहरांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतांना, पायाभूत सुविधा वाढविण्याच्या त्याचप्रमाणे सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याच्या घोषणांमुळे देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या मुंबई आणि महाराष्ट्राला मोठे बळ मिळेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेनं निर्धारपूर्वक पाऊल टाकणारा हा अर्थसंकल्प आहे. आत्मनिर्भर विकसित भारताकडे झेप घेणारा हा नववा अर्थसंकल्प

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; अर्थसंकल्पाने मुंबई, महाराष्ट्राच्या विकासाला लावले पंख! Read More »

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; शोकाकुल वातावरणात राजभवनावर शपथविधी संपन्न

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी स्वीकारली आहे. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यासोबतच सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या

सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री; शोकाकुल वातावरणात राजभवनावर शपथविधी संपन्न Read More »

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड, ५ वाजता शपथविधी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) मोठा निर्णय घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची एकमताने विधीमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे अजित पवार यांचा राजकीय वारसा आता सुनेत्रा पवार पुढे नेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड, ५ वाजता शपथविधी Read More »