News Bharati

देवेंद्र फडणवीस

समतोलाचा सुवर्णमध्य : मराठा समाजाच्या सवलती आणि आव्हानांचे क्षितिज

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) मिळणाऱ्या शैक्षणिक आणि आर्थिक सवलती लागू करण्याचा घेतलेला निर्णय राज्याच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पटलावर एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानला पाहिजे. गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रात कमालीचा संवेदनशील, व्यापक आणि काहीसा जटील बनला आहे. एकीकडे मराठा समाजाचे आंदोलन पूर्ण आणि हक्काच्या अशा कायदेशीर आरक्षणासाठी सुरू […]

समतोलाचा सुवर्णमध्य : मराठा समाजाच्या सवलती आणि आव्हानांचे क्षितिज Read More »

‘राजा शिवाजी’च्या निर्मितीला मुख्यमंत्र्यांची साथ!

रितेश देशमुख यांनी निर्मित, दिग्दर्शित आणि अभिनित केलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर गाजतो आहे. हा मूळ मराठी चित्रपट हिंदीत तर गेला आहेच; पण आता तो अनेक दक्षिण भारतीय भाषांमध्येही जातो आहे. रितेश देशमुख यांनी एका दशकापेक्षा दीर्घकाळ या भव्य आणि महत्त्वाकांक्षी चित्रपटाचे स्वप्न पाहिले. अनेक अडचणी, अडथळे पुरे करून त्यांनी हे स्वप्न

‘राजा शिवाजी’च्या निर्मितीला मुख्यमंत्र्यांची साथ! Read More »

मराठी भाषेचे सुवर्णयुग.. ए.आय आधारित मराठी विश्वकोश

मागील काही वर्षांत तंत्रज्ञानाने मानवी जीवनाचा प्रत्येक कोपरा व्यापला आहे. यामध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाटा सिंहाचा आहे. जागतिकीकरणाच्या या वेगात प्रांतीय भाषांचे अस्तित्व टिकवणे आणि त्या डिजिटल जगाशी जोडणे हे प्रत्येक प्रादेशिक सरकारसमोरील मोठे आव्हान होते. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हे आव्हान केवळ स्वीकारलेच नसून त्याचे एका सुवर्णसंधीत रूपांतर केले.

मराठी भाषेचे सुवर्णयुग.. ए.आय आधारित मराठी विश्वकोश Read More »

वॉटर मेट्रोमुळे मुंबईकरांच्या पर्यावरणपुरक प्रवासाला मिळणार गती

वेळेच्या बचती सह प्रवास होणार सुखकर, १.८ कोटी प्रवाश्यांना सेवा देण्याचे उद्दिष्ट मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे. या आर्थिक राजधानीला गती देण्यासाठी रस्ते, रेल्वे आणि मोठ मोठे उड्डाण पुल याचा मोठा उपयोग करण्यात आला. यामुळे वाहतुक कोंडीतुन मुंबईकराची छोडीफार सुटका झाली. पण या वाहतूक कोंडीतून वेळ वाचू शकेल असा पर्याय सरकारनी काढला आहे. मुंबईला असलेला

वॉटर मेट्रोमुळे मुंबईकरांच्या पर्यावरणपुरक प्रवासाला मिळणार गती Read More »

नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत आगमन; आज दुपारी ४:३० वाजता होणार शपथविधी

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सोमवारी (९ मार्च २०२६) मुंबईत आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आणि त्यांच्या पत्नी सुधा देव वर्मा यांचे राज्य सरकारच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. आज, मंगळवारी दुपारी ४:३० वाजता त्यांचा अधिकृत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. विमानतळावर दिग्गज नेत्यांकडून स्वागतविमानतळावर नवनियुक्त राज्यपालांच्या स्वागतासाठी

नवनियुक्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबईत आगमन; आज दुपारी ४:३० वाजता होणार शपथविधी Read More »

\”एका परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये;\” फडणवीसांचे काँग्रेसला प्रत्युत्तर

मुंबई : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. \”ज्यांचे आयुष्य एका परिवाराची गुलामी करण्यात गेली, त्यांना देश कसा चालवायचा, देश कसा सार्वभौम ठेवायचा? याबाबत कुठलीही माहिती नाही,\” अशा शब्दांत फडणवीस यांनी खरगेंचा समाचार घेतला. नेमका वाद काय?काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन

\”एका परिवाराची गुलामी करणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये;\” फडणवीसांचे काँग्रेसला प्रत्युत्तर Read More »

इंधन प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे विधान; माध्यमांना संयमाचे आवाहन

नागपूर : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षाचा जागतिक इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असला, तरी भारतात गॅसची टंचाई भासणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले असून, माध्यमांनी देखील भीतीचे वातावरण निर्माण करू नये, असे स्पष्ट शब्दांत सुनावले. गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी

इंधन प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्त्वाचे विधान; माध्यमांना संयमाचे आवाहन Read More »

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : नदीजोड प्रकल्पांना ऐतिहासिक बळ; दुष्काळमुक्तीसाठी १ लाख कोटींहून अधिकची तरतूद

मुंबई : राज्याच्या कृषी आणि जलसंपदा क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात नदीजोड प्रकल्पांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. ७.६९ लाख कोटींच्या या अर्थसंकल्पात केवळ पाणी व्यवस्थापनासाठी सुमारे सव्वा लाख कोटींच्या प्रकल्पांचे नियोजन करण्यात आले असून, यामुळे राज्याच्या सिंचन क्षमतेत आमूलाग्र बदल होणार आहे. नदीजोड प्रकल्प : दुष्काळी भागांसाठी वरदानराज्यातील पाणीटंचाई

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ : नदीजोड प्रकल्पांना ऐतिहासिक बळ; दुष्काळमुक्तीसाठी १ लाख कोटींहून अधिकची तरतूद Read More »

२०२६-२७ हे ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’; महापुरुषांच्या स्मारकांसाठी कोट्यवधींचा निधी

मुंबई : राज्याच्या सर्वांगीण आणि सर्वसमावेशक विकासाला नवी गती देणारा ७.६९ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. २०२६-२७ हे वर्ष ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरे करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. हा अर्थसंकल्प प्रगतीशील विकास, शाश्वतता, सर्वसमावेशकता आणि सुशासन या चार मुख्य स्तंभांवर आधारित असून राज्याला १ ट्रिलियन

२०२६-२७ हे ‘सामाजिक समता आणि समरसता वर्ष’; महापुरुषांच्या स्मारकांसाठी कोट्यवधींचा निधी Read More »

लाडकी बहीण आणि लखपती दीदींसाठी फडणवीसांचा ‘बजेट बूस्टर’; महिला सक्षमीकरणावर मोठा भर!

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत राज्याचा २०२६-२७ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी अनेक महत्त्वाकांक्षी घोषणा करण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आणि ‘लखपती दीदी’ या उपक्रमांवर सरकारने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. १. लाडकी बहीण योजनाराज्यातील

लाडकी बहीण आणि लखपती दीदींसाठी फडणवीसांचा ‘बजेट बूस्टर’; महिला सक्षमीकरणावर मोठा भर! Read More »