News Bharati

देवेंद्र फडणवीस

२३ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यत निश्चित करण्यात आले आहे. ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

२३ फेब्रुवारीपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन; अर्थसंकल्प ६ मार्च रोजी Read More »

पुणे महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे; तर, उपमहापौरपदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदाचा सस्पेन्स आता संपला आहे. अपेक्षेप्रमाणे महापौरपदी भाजपच्या मंजुषा नागपुरे तर उपमहापौरपदी आरपीआय (आठवले गट) चे परशुराम वाडेकर यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. देवेंद्र फडणवीस आणि दिवंगत अजित पवार यांच्यात झालेल्या ‘मैत्रीपूर्ण’ करारानुसार ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत आहे. मंजुषा नागपुरे यांच्या निवडीमुळे सिंहगड रोड परिसराला महापालिकेच्या

पुणे महापौर पदासाठी भाजपकडून मंजुषा नागपुरे; तर, उपमहापौरपदासाठी आरपीआयचे परशुराम वाडेकर Read More »

मोदी-ट्रम्प मैत्रीचा विजय! भारत-अमेरिका ऐतिहासिक व्यापार करारावर देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया

मुंबई : भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या ऐतिहासिक व्यापार कराराचे पडसाद जगभरात उमटत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कराराचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. हा करार म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील दृढ मैत्रीचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कराराचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला होणार असून राज्यात तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी गुंतवणूक

मोदी-ट्रम्प मैत्रीचा विजय! भारत-अमेरिका ऐतिहासिक व्यापार करारावर देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया Read More »

नगरसेवक हॉटेलवर, मुंबईत पळवापळवीची भीती? फडणवीसांनी एका वाक्यात संपवला सगळा सस्पेन्स

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निकालाने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले असले, तरी ‘महापौर’ कुणाचा? यावरून राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. नगरसेवकांच्या संभाव्य फोडाफोडीच्या चर्चा आणि शिंदे गटाने आपल्या नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलवल्याने मुंबईत खळबळ माजली होती. या सर्व प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले असून, महायुतीमधील स्थैर्यावर शिक्कामोर्तब केले आहे. फोडाफोडीच्या चर्चांवर मुख्यमंत्र्यांचे उत्तरनिवडणुकीनंतर शिंदे

नगरसेवक हॉटेलवर, मुंबईत पळवापळवीची भीती? फडणवीसांनी एका वाक्यात संपवला सगळा सस्पेन्स Read More »

महापालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय! पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास – देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या दणदणीत विजयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. \”भाजपने महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ मध्ये पुन्हा एकदा इतिहास रचला आहे,\” अशा शब्दांत त्यांनी या विजयाचा आनंद व्यक्त केला आहे. नेतृत्वाचा विजय आणि कार्यकर्त्यांची मेहनतदेवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये या यशाचे श्रेय पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला

महापालिका निवडणुकीत भाजपचा ऐतिहासिक विजय! पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास – देवेंद्र फडणवीस Read More »

देवाभाऊ म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकणार नाही”

‘‘विरोधक लाडकी बहीण योजना बंद होईल असा अपप्रचार करत आहेत, पण जोपर्यंत तुमचा हा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत ही योजना कोणीही बंद करू शकणार नाही,”   अशा स्पष्ट शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले. पुणे महापालिका निवडणुकीच्या ‘विजय संकल्प’ सांगता प्रचार सभेत ते बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्या मंत्रीमंडळातील चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे,

देवाभाऊ म्हणाले, ‘‘लाडकी बहीण योजना कोणीही बंद करू शकणार नाही” Read More »

मुंबईकरांसाठी नेमकं कुणी काय केलं?

मुंबई : मुंबई आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. \”विकास करणारे आपल्या कामातून ओळख निर्माण करतात, तर बोलघेवडे फक्त पोकळ घोषणांवर जगतात,\” अशा शब्दांत उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटावर (उबाठा) कडाडून टीका केली. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी भाजप सरकारने मुंबईसाठी केलेली कामे

मुंबईकरांसाठी नेमकं कुणी काय केलं? Read More »

उद्धव ठाकरेंचा कपटी चेहरा उघड; फडणवीसांविरुद्धच्या ‘त्या’ षडयंत्रावरून शेलारांचा घणाघात

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात घडलेले वसूली, खून आणि एका उद्योगपतीच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्यासारखे गंभीर प्रकरण म्हणजेच सचिन वाझे प्रकरण असून, आता या प्रकरणात आणखी एक धक्कादायक षड्यंत्र समोर आले आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते व मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केला आहे. शेलार यांनी सांगितले की, या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते

उद्धव ठाकरेंचा कपटी चेहरा उघड; फडणवीसांविरुद्धच्या ‘त्या’ षडयंत्रावरून शेलारांचा घणाघात Read More »

नागपूरच्या बस आता चालणार कचऱ्यापासून बनलेल्या गॅसवर! नाग नदीचेही होणार पुनरुज्जीवन

नागपूर : \”नागपूर आता केवळ संत्री नगरी राहिली नसून, ते एक आधुनिक ‘ग्लोबल सिटी’ म्हणून आकाराला येत आहे. नाग नदीचे पुनरुज्जीवन आणि कचऱ्यापासून इंधन निर्मिती यांसारख्या क्रांतिकारी प्रकल्पांमुळे नागपूर हे देशातील सर्वात स्वच्छ आणि प्रगत शहर बनेल,\” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ नंदनवन आणि बाजीप्रभू चौक येथे आयोजित जाहीर

नागपूरच्या बस आता चालणार कचऱ्यापासून बनलेल्या गॅसवर! नाग नदीचेही होणार पुनरुज्जीवन Read More »

पाणी, घर, उद्योग आणि रोजगार; आधुनिक धुळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा ‘महासंकल्प’!

धुळे : \”२०१७ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केल्यानंतर आज पुन्हा एकदा नव्या धुळ्याच्या निर्मितीसाठी आम्ही सज्ज आहोत. धुळे महानगरपालिकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात शहराला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे,\” अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित ‘कमळ विजयी संकल्प सभेत’ ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री गिरीष महाजन, जयकुमार रावल,

पाणी, घर, उद्योग आणि रोजगार; आधुनिक धुळ्यासाठी देवेंद्र फडणवीसांचा ‘महासंकल्प’! Read More »